विचार
तर्कक्रीडा: ५१: गंधर्व, यक्ष आणि तुंबर
अमरद्वीपाच्या उत्तरेकडील भागात गंधर्व,यक्ष आणि तुंबर अशा तीन धर्मांचे लोक राहातात.गंधर्व नेहमी सत्य बोलतात. तर यक्ष असत्यच.
एजीओजी
दीपावलीचे निमित्त साधून सर्व मनोगतींना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहिती
ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग १ ) प्रकरण ३] विवाह पत्रिका आणि ज्योतिष
http://mr.upakram.org/node/777 हे नवीन वाचकांनी प्रथम वाचावे. आता भाग १ मधिल "काही सामान्य शंका "पुढील प्रकरण. फलज्योतिष हा विषय हा तसा अघळपघळ आहे. काही मुद्द्यांची पुनरावृत्ती आढळल्यास ती काही वाचकांची सोय आहे असे मी मानतो.
ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग १ ) २] काही सामान्य शंका
http://mr.upakram.org/node/777 हे नवीन वाचकांनी प्रथम वाचावे. आता भाग १ मधिल "काही सामान्य शंका "पुढील प्रकरण. फलज्योतिष हा विषय हा तसा अघळपघळ आहे. काही मुद्द्यांची पुनरावृत्ती आढळल्यास ती काही वाचकांची सोय आहे असे मी मानतो.
ज्योतिषाकडे जाण्यापुर्वी .. प्रश्नोत्तरातून सुसंवाद (भाग १ ) १] कुंडली , पंचांग, राशीनक्षत्रे
१) फलज्योतिष म्हणजे काय?
जन्मवेळची ग्रहस्थिती आणि नंतर वेळोवेळी आकाशात निर्माण होणारी ग्रहस्थिती यांचे संयुक्त परिणाम माणसाच्या जीवनावर होतात असे मानून त्यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे फलज्योतिष.
सिद्धांतकौमुदी
'सिद्धान्तकौमुदी' या व्याकरणग्रंथाच्या बर्याच प्रती मला खरेदी करायच्या होत्या."पुराण पुस्तक भांडारात" गेलो.प्रत पाहिली. मुद्रितमूल्य शंभर रुपयांहून अधिक आणि पूर्ण रुपयांत होते.भांडारात काही प्रती होत्या.
तर्कक्रीडा:५२ : उत्सवमूर्ती कोण?
श्री.मोहन आपटे यांचा विवाह झाला . नवपरिणीता सौ.आपटे यांचे माहेरचे आडनाव बापट. श्री.आपटे यांची बहीण आणि सौ. आपटे यांचा भाऊ ही दोघे परस्परांना अनुरूप होती. त्यांचाही विवाह पार पडला.आता सौ.
वितळता हिमखंड
(१)काचेचे एक मोठे (व्यास २० सेमी,उंची ३० सेमी) मोजपात्र आहे.त्यात २० सेमी उंचीपर्यंत पाणी आहे.पाण्यात एक हिमखंड (बर्फाचा तुकडा, २४० ग्रॅम)काचेला स्पर्ष न करता तरंगत आहे.अशावेळी मोजपात्रातील पाण्याची उंची 'क्ष' या पातळीशी आहे.
तर्कक्रीडा: ५१: वनविहार
एकदा इस्पिक राजा- राणी, बदाम राजा-राणी,किलवर राजा-राणी अशी तीन जोडपी वनविहारासाठी निघाली.वनातून जाताना मार्गात त्यांना एक नदी लागलीं. नदीच्या पैलतीरावरील वनश्री नयनरम्य दिसत होती. मात्र नदीचे पात्र विस्तीर्ण आणि खोल होतें.