क्रीडा

बुद्धिबळ

विश्वनाथन आनंदच्या जगज्जेतेपदाबरोबरच माझे बुद्धिबळाबाबतचे कुतुहल वाढले आहे. लास्कर् डिफेन्स, क्विन्स् गॅम्बिट असले शब्द बर्‍याच वेळा ऐकले आहेत. पण बुद्धिबळाचा हा पट इथे उपक्रमावर कोणी उलगडवून दाखवेल काय?

मॅरेथॉन शर्यत- शहरांचा शरीर आणि मानसिक आरोग्य आरसा

मुंबई मॅरेथॉन मधे माझ्या सहकाऱ्यांपैकी ३ जण - २ अर्ध व १ पूर्ण मॅरेथॉन धावले, शर्यत पुर्ण केली. त्यांच्या उत्साहाकडे आणि अनुभवाकडे पाहून मॅरेथॉन एका वेगळ्या नजरेने पाहिल्याची जाणीव झाली. त्यांची वये ३० शीच्या आसपास.

द्यूत्क्रीडा

द्यूतक्रीडा

मोक्षपट

मोक्षपट सापडला

आनंदाची बातमी म्हणजे श्री. गुण्डोपंत यांना पाहिजे असलेला मोक्षपट माझ्या अडगळीच्या सामानात सापडला. ही अडगळ बरीच जूनी असल्याने पटाच्या काळाबद्दल

भारताला पहिलं सुवर्णपदक..

आज ११ ऑगस्ट २००८, आत्ताच सकाळी १० वाजता ऑलिंपिक स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. १० मी टर एअर रायफल प्रकारात अभिनव बिंद्राने हे सुवर्णपदक मिळवले.

पवार साहेब कुणाची वाट पहाताय?

पवार साहेब,

घसरगुंडीची शाळा - २

पहिल्या दिवशीचा अनुभव पाठीशी घेऊन आम्ही दुसर्‍या दिवशी स्कीच्या टेकट्यांकडे निघालो. आमचे कालचे साथिदार आज गायब होते. त्यांना केवळ अनुभव म्हणून एकदा स्कीईंग करुन बघायचे होते ते त्यांनी साध्य केले होते.

घसरगुंडीची शाळा - १

ही skiing काय भानगड आहे या उत्सुकतेपोटी मित्रांसोबत आम्ही जवळच्याच Mount Southington या घसरकेंद्राकडे (स्की-केंद्र) निघालो. सगळेच नवे. पण मित्रांचे अनुभव ऐकून होतो. सगळेच जण हाताला, पायाला वा एखाद्या सांध्याला ईजा घेऊन परत आलेले होते.

एजीओजी

दीपावलीचे निमित्त साधून सर्व मनोगतींना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहिती

चार महाराज व एक कर्नल - पहिल्या कसोटीसाठी भारताचे पाच संघनायक

खुलासा:- हा लेख माझा नाही. माझे एक स्नेही श्री. सुनील आणावकर हे क्रिकेटसंबंधी अनेक मजेशीर गोष्टी जाणतात आणि सातत्याने लेखन करतात.

दिलीप सरदेसाईंना आदरांजली

माजी कसोटी क्रिकेटपटू श्री. दिलीप सरदेसाई याचे आज निधन झाल्याची बातमी वाचली. ६६ वर्षीय दिलीप सरदेसाईंचा जन्म १९४० साली गोव्याला झाला.

व्यक्ती आणि वल्ली

विविध प्रांतात अग्रेसर ठरलेल्या,असणार्‍या व्यक्तींच्या कार्यकर्तृत्वाचा,जीवनाचा मराठीतून परिचय करून देणारा समुदाय.

विविध प्रांतात आघाडीवर ठरलेल्या,असणार्‍या व्यक्तींचा परिचय सर्वांकरता मराठीत उपलब्ध व्हावा ह्या हेतूने ह्या समुदायाअंतर्गत लेखन करावे. साहित्य,विज्ञान, कला, वाणिज्य, मनोरंजन, राजकारण,समाजप्रबोधन, क्रिडा, व्यवसाय - धंदा, इ. विविध प्रांतात धुरा वाहणार्‍या व्यक्ती आणि वल्लींचे जीवनमान, त्यांचे अनुभव, त्यांच्याबाबत आपण वाचलेले अनुभव, संकलित माहिती, आठवणी इथे मराठीतून मांडा. उदाहरणादाखल स्वांतत्र्ययोद्धे, लेखक, कवी, उद्योजक, संत, समाज संघटक, वैज्ञानिक, तंत्रज्ञ, तत्वज्ञ, समाज सुधारक, नेते, अभिनेते, शिक्षक, वैद्य , पत्रकार, कलाकार, इतिहासकार इ. इ.

अाता तरी जागे व्हा!

http://onlinenews.lokmat.com/php/detailednews.php?id=kolhapur001-00001-A...

अापले विचार?

जाता जाता काही -
.१ या संकेतस्थळावर 'शेतीविषयक', 'राजकारण', 'अस्सल [ईरसाल नव्हे] मराठी पाककला' अथवा 'सर्वसामान्य जिवनाविषयक' असे विविध चर्चायोग्य विषय असावेत.

वाट्टेल ते...

वरील पैकी आपल्याला वाट्टेल त्या विषयावर वाट्टेल ते, वाट्टेल तेवढं लिहा. माझ्याकडून काही अडकाठी नाही. मनसोक्त लिहा आणि तणावमुक्त व्हा. just enjoy!!!!!!!!! किमान शब्द मर्यादा पाळा ही अट नाही, फक्त काही तरी लिहा हे एकच माझं मागणं.

खेळखंडोबा

२०१४ मध्ये आशियायी क्रीडा स्पर्धा भारतात भरवण्यासाठीचा भारत सरकारचा प्रस्ताव नामंजूर झाला आहे. २०१० मध्ये होणारी राष्ट्रकूल क्रीडा स्पर्धाही भारतात होत आहे. हा निकाल लागण्यापूर्वी क्रीडामंत्री मणिशंकर अय्यर यांनी केलेले विधान ("राष्ट्रकूल स्पर्धेच्या आयोजनामुळे भारताची प्रतिमा सुधारेल हे जरी खरे असले तरी त्याचा सर्वसामान्य भारतीयांना फारसा उपयोग होणार नाही") प्रस्ताव नामंजूर होण्यास कारणीभूत झाले असा आरोप भारतीय ऑलिंपिक समितीचे अध्यक्ष सुरेश कलमाडी यांनी केला आहे. प्रस्ताव फेटाळला गेल्यावर मणिशंकर अय्यर यांनी मांडलेले काही मुद्दे विचार करण्यासारखे आहेत. या घटनेच्या निमित्ताने पुढील प्रश्न मनात येतातः

सारे प्रवासी घडीचे!

प्रवास आणी भटकंती चा धांडोळा घेणारांसाठी...

प्रवास.
कुठे न कुठे होणारा!

कधी आपणहून तर
कधी नाईलाजाने होणारा!

कधी रोजचा तर
कधी तरी झालेला खास!

कधी कामासाठी तर
कधी निष्कारणच झालेला...

या प्रवास आणी भटकंती चा धांडोळा घेणारांसाठी...

विश्वचषकाचा ज्वर उतरला!

राम राम मंडळी,

काल आपल्याला लंकेने हरवले आणि तुम्हाआम्हा भारतीयांचा चेंडूफळीचा ज्वर काही दिवसांपुरता उतरला! विश्वचषकाचा सूर्योदय पाहण्याकरता आता चेंडूफळीवेड्या माझ्या मायभूला पुढील चार वर्षे तरी थांबावे लागेल!

Syndicate content