संस्कृती

आपलं कोण?

जालीय फेरफटका मारत असताना सद्य लेख आणि चर्चा, गेल्या काही दिवसांत केलेल्या चर्चा, काही वर्षांपूर्वी केलेल्या चर्चा आणि खरडवह्या उत्खननातून आम्हाला काही मूलभूत प्रश्न पडले आहेत.

हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ

भालचंद्र नेमाडे यांची 'हिंदू जगण्याची समृद्ध अडगळ' ही कादंबरी नुकतीच प्रकाशित झाली. माझ्या कार्यालयाच्या जवळच पीपल्स बुक हाऊस असल्याने मी ती ताबडतोब मिळवली आश्चर्य म्हणजे ६०० पानांची असून एव्हाना वाचून झाली.

वेटिंग फॉर गोदो ते द ट्रॅम्प (व्हाया बिनाका गीत माला,हिंदू,शोले इ.)

वेटिंग फॉर गोदो ते द ट्रॅम्प (व्हाया बिनाका गीत माला,हिंदू,शोले इ.)

ग्रंथपरिचय- औषध, उतारे आणि आशिर्वाद

ग्रंथपरिचय- औषधं उतारे आणि आशिर्वाद

सेन्सरचा लाइफमध्ये प्रॉब्लेम काय आहे?

भारतीय लोक अतिसंवेदनशील आहेत. कदाचित म्हणूनच आपण काय बघावे आणि काय बघू नये हे ठरवायला पाच-दहा टाळकी सतत काम करत असतात. च्यानेलवरचे कार्यक्रम बघताना या टाळक्यांची उपस्थिती सतत जाणवते.

पहिले अंडे, की पहिली कोंबडी

पहिले अंडे, की पहिली कोंबडी
-
Wednesday, July 14, 2010 AT 12:00 AM (IST) सकाळ पुणे
Tags: egg, research, Chicken

ही विष वल्ली मुळातूनच खोडावयास पाहिजे.

महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केंद्र करत आले आहे. नेहरू सुद्धा शिवाजी हा राजा नसून लुटारू होता असे मत.मांडत.

तर्कक्रीडा - पहेचान कोन?

एक फार रोचक गोष्ट अनुभवास आली. सनस्क्रीन लोशन ऐकले असेल. सुर्याकिरण-युव्ही इ बचाव करण्यास व त्वचारक्षणास उपयुक्त म्हणून याचा वापर आहे.

एक गलबलून टाकणारा अनुभव

काल रात्री साडेआठच्या सुमारास अचानक अतिशय खोल व खर्जातून येणारा ठोक्याचा आवाज कानावर येऊ लागला. प्रथम वाटले की रस्त्यावर कोणीतरी गाडीतील स्टिरिओ प्रणाली मोठ्याने लावली असावी.

आज ना उद्या सर्व शिक्षण मराठीतच होईल त्या प्रक्रीयाला कोणी रोखू शकणार नाही.

इंग्रजीतच शिक्षण घेणे आवश्यक आहे अशी ओरड करत मराठी आणि स्थानिक भाषांना कमी लेखण्याचे कारस्थान रचून बहुजन समाजाला ज्ञाना पासून दूर ठेवण्याचा कुटील डाव अनादी काळा पासून परत परत रचला जात आहे.

मध्यमवर्गाचे मासीक खर्चाचे बजेट

उपक्रमावर काही चर्चांमधे मध्यमवर्ग, नवराबायको दोघांनी नोकरी (चैन की गरज) यावरुन असे वाटते आहे की मध्यमवर्ग म्हणजे नेमके कोण, आजच्या भारतीय शहरात, सोयीसाठी पुणेच समजुया, एका छोट्या कुटुंबाकरता म्हणजे बघा नवरा-बायको व एक अपत्य (एक

अभियान्त्रिक आणि हो मेडिकल अभ्यासक्रम सुद्धा तमिळ भाषेत सुरु केला ,

आजच्या लोकमत आणि लोकसत्ता मध्ये तामिळनाडू संबंधी दोन बातम्या आल्या आहेत बातम्या जरी दोन असल्यातरी त्यांच्या मातृभाषे संबंधी हे राज्य , तेथील जनता साहित्यिक, विचारवंत आणि हो नेते देखील किती स्वाभिमानी ,जागृत आहेत हे दिसून येत

लग्न-संमतीचे वय

"दुसर्‍या बाजीरावाच्या लग्नाच्या बायका" ह्या लेखातील प्रतिसाद वाचून हा छोटासा धागा सुरु करावासा वाटला. मुळ लेखाला आलेले सर्वच प्रतिसाद मी वाचले नाहीत, त्यामुळे मी खाली दिलेले संदर्भ चर्चेत आले होते की नाही, माहीती नाही.

बदल

वटपौर्णिमेच्या धाग्यातील चर्चा वाचताना एक प्रश्न डोक्यात आला: गेल्या पन्नास-साठ वर्षात आपण आपल्या सणांमधे-सणांच्या प्रथांमधे नक्की किती बदल केले का पूर्णपणे स्थितिस्थापकत्वच दिसते?

मराठी सुभाषिते

शालेय जीवनात चार वर्षे संस्कृत भाषेचे अध्ययन केले. त्यातील प्रत्येक वर्षाच्या पाठ्यपुस्तकात 'सुभाषितानि' नांवाचा पाठ असायचा आणि इतर धड्यांच्या मानाने तो जास्त आवडायचा.

वटपौर्णिमेसारख्या सण/प्रथा मोडीत काढायला हव्यात का?

आज वटपौर्णिमा. आजच्या दिवशी सावित्रीने सत्यवानाला यमदेवाकडून परत मिळविण्यासाठी वडाची पूजा केली व आपले सौभाग्य राखले अशी आख्यायिका आहे. त्यामुळे या महिन्यात सर्व सवाष्णी सौभाग्यरक्षणासाठी वडाची मनोभावे पूजा करतात.

त्याच प्रमाणे अनेक पांढरपेशी मध्यमवर्गाची घरे यावर अवलंबून आहेत . भावांचे शिक्षण, बहिणींचे विवाह , म्हाताऱ्या आईवडिलांचे आजारपण

जगातील सर्वात जास्त जुन्या व्यवसायावर SEX WORKER वर्तमान पत्रातील जाहिरातीवर एक माहितीपर लेख श्री महेंद्र काय वाटेल ते……..मसाज जाहिराती..http://kayvatelte.com यावर दिला आहे त्या लेखावर अनेक मध्यम वर्गीयानी प्रतिक्रि

रत्ने, मणी, खडे - एक संकलन - भाग दोन

या आधीच्या संकलनात उद्दिष्ट लिहीलेच आहे... अशा रत्नांचे/खड्यांचे उल्लेख वरील उल्लेखाप्रमाणे भारतीय साहित्यामध्ये आले असावे.

मिसळ

कुणीतरी आयत्या वेळी आल्यावर कांय करायचं या गरजेतून जसा भडंग चा जन्म झाला, त्याप्रमाणे उरलेल्या चार-दोन जिन्नसांचं नाष्ट्यासम काहितरी करण्याच्या प्रयोगातून मिसळीचा जन्म झाला असावा, मिसळीच्या जन्मठिकाणावरून मतभेद होऊ शकल

रत्ने, मणी, खडे - एक संकलन

अलिकडेच झालेल्या रामायण काळातील चर्चेमध्ये जनकाने सीतेच्या लग्नानंतर तिला सासरी जाताना दासी दिल्या असे वाचले.

रखुमाई रुसली, कोपर्‍यात बसली

लोकगीतांबद्दलच्या लेखाला चांगलाच प्रतिसाद मिळाला.आज एक मजेशीर गीत देत आहे. सावळ्या हरी, ऐकुया तरी, काय झाले हसायला, रखुमाई रुसली, कोपर्‍यात बसली, चला जाऊ पुसायला !! ती कोण मेली, जनी का बनी, तिची तर केली वेणीफणी,

भ्रष्ट्र नोकरशाही ला याविधवा कडून कांहीच फायदा होणार नसल्या मुळे ही प्रकरणे लालफितीत बंद पडली आहेत. मनात विचार आला.

आजच एका समाजसेवी संस्थे कडून एक मेल आला. महाराष्ट्रात महिलावरील अत्याचार नवीन नाही. आपण सर्व महिलाच सन्मानासाठी, त्यांचा न्यायासाठी काम करत आहोत. कुटुंब अर्थ सहाय्य योजना विधवा महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी आहे.

ओपन माईंड ठेवायला कुणाचीच हरकत नसते पण

ओपन माईंड ठेवायला कुणाचीच हरकत नसते पण

थोडीशी समर्थनात्मक वाक्ये वाचून ओक यांचा मोठाच गोंधळ उडाला असण्याची शक्यता

पोलिटिकल करेक्टनेसला फाट्यावर मारायला हवे काय?

गेल्या अनेक दिवसांपासून एक प्रश्न भंडावतो आहे. एक काय खरे तर ह्यात अनेक प्रश्न आहेत. वैयक्तिक टिप्पणी म्हणजे काय? माणसाचा अपमान नेमका कोणत्या शब्दांनी होतो?

अनैतिक

आपल्या भारतीय संस्कृतीत पूर्वी लग्न म्हणजे शरीरसंबंध हे स्पष्ट समीकरण होते....मी तर असेही वाचलेले आहे कि ब्राह्मणेतर मुली बऱ्याचदा मांडीवर बाळ घेऊन डोरलं बांधून घेत असत..."आता कोणाचा किडूक मिडूक गेलं मला काय ठाव?" हा स्वच्छ प्रश्न

जपून! ते लक्ष ठेवून आहेत - ३

गरगॉयल, कायमेरा आणि ग्रोटेस्क याविषयी यापूर्वीच्या लेखांत माहिती दिली आहेच. गॉथिक बांधणीच्या एखाद्या चर्चच्या किंवा कॅथेड्रलच्या मनोर्‍यांवरून आणि खांबांवरून नजर फिरवली तर बर्‍याचदा ही गरगॉयल्स नजरेस पडतात.

चीन : एक अपूर्व अनुभव

    गंगाधर गाडगीळांनी मराठीत अनेक उत्तमोत्तम प्रवासवर्णने लिहलेली आहेत. 'गोपुरांच्या प्रदेशात', 'चीन-एक अपूर्व अनुभव', 'नायगाराचे नादब्रम्ह', 'रॉकी-अमेरिकेचा हिमालय', 'सातासमुद्रापलीकडे' इत्यादी इत्यादी....

वाईट करणाऱ्याचे खरेच वाईट होते काय?

महाराष्ट्राचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानी मंदीरातील दानपेटी घोटाळ्याच्या छोट्याश्या झलकीने श्रध्दास्थानांवर फोफावलेल्या लबाडांचे आणखी एक वर्तुळ उघडकीस आले आहे.

वडार समाज : इतिहास आणि संस्कृती

महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात भटक्या विमुक्तांच्या सर्वच थरातून जागृती होतांना आपल्याला दिसते.

अवतार, पुनर्जन्म वगैरे

अवतार आणि पुनर्जन्म या संकल्पनांवर हिंदु, जैन, बौद्ध आणि इतरही धर्मांचा पाया रचलेला आहे. आत्मा अमर असून शरीर हे नाशवंत आहे. ते जन्म-मरणाच्या चक्रातून जाते. आत्मा मात्र जुने शरीर सोडून नवे शरीर धारण करतो असे गीतेत सांगितले आहे.

विदर्भ मराठवाडा हे प्रदेश महाराष्ट्रातून वेगळे का होण्याचा प्रयत्न करतात याचा विचार कारणे आवश्यक आहे

सह्याची मोहीम घेण्या पेक्षा विदर्भ मराठवाडा हे प्रदेश महाराष्ट्रातून वेगळे का होण्याचा प्रयत्न करतात याचा विचार कारणे आवश्यक आहे. आज महा.महणजे मुंबई,पुणे आणि पच्शिम महाराष्ट्रा यापुढे विकासाचा विचार कोणी नेता

सकाळ वृत्तसेवा मराठी ब्रॅन्ड'साठी नेमकं करायचं काय? संदीप देवकुळे यांच्या उपदेशाला उत्तर

मराठी ब्रॅन्ड'साठी नेमकं करायचं काय? संदीप देवकुळे यांच्या उपदेशाला उत्तर

मराठी ब्रॅन्ड'साठी नेमकं करायचं काय? पहिल्या संमेलनाचे संयोजक आणि स्वागताध्यक्ष संदीप देवकुळे यांच्या उपदेशाला उत्तर

मराठी भाषेचा क्रांतिकाल

ज्यावेळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते तो इ.स.१८७५ ते १९२० हा कालखंड मराठी भाषेचा क्रांतिकाल म्हणून ओळखला जातो.या काळात जे काव्य निर्माण झाले ,त्याचा चेहरा-मोहरा बराचसा भिन्न आहे.मुख्यतः केशवसुतांनी कवितारचनेत

स्वतंत्र्याच्या नावाखाली कोणताही मुलगा आपल्या आई चे ...........

स्वतंत्र्याच्या नावाखाली कोणताही मुलगा आपल्या आई चे ............
प्रतिक्रिया

चष्मेबद्दूर

उपक्रमावर फॅशन नावाचा विषयच नाही. फॅशनशिवाय कुणाचे पान हलते असं पाहीलेलं नाही. यावेळेस काही फेमस चष्म्यांच्या फॅशन बघू.

भारत ज्योतिषशास्त्राचे माहेरघर -मोहन भागवत

आजच्या लोकसत्तात (दि. १९ मार्च २०१०) एक बातमी वाचली. ती बातमी अशी:

नवीन वर्षाच्या निमित्ताने

आज गुढी पाडवा आहे. 'नवीन' वर्षानिमित्त सर्व उपक्रमींना हार्दिक शुभेच्छा!

नव्या वर्षाच्या शुभेच्छा देण्याबरोबरच खालील दोन विषयांवर उपक्रमींची मते जाणून घेण्याच्या उद्देशाने हा प्रस्ताव.

वैदीक पध्दत:-कालगणना भाग ४

वैदीक पध्दत:-कालगणना भाग ४

या पुर्वी मांडलेली कालगणणेचे भाग १,२,३ यात आलेल्या प्रतीक्रीया,सुचना व लाभलेला वाचक वर्ग ह्या सर्वांचा मी आभारी आहे.

विठ्ठलाच्या स्त्रिया

(अन्य स्थळावर एका असंबंधित धाग्यावरील चर्चेत विठोबाच्या पत्नींबद्दल थोडी चर्चा झाली होती. त्या अनुषंगाने जुना विषय पुन्हा समोर आला. त्यांच्या मूळ प्रतिसादामुळे हा विषय पुन्हा ऐरणीवर आणता आला त्या अवलिया उर्फ नानाचे आभार)

इंग्रजीचं सोवळं

(खालील वाक्यं संवाद म्हणून वाचू नयेत)
'काल स्मिताकाकू भेटल्या होत्या. अदितीचं सांगत होत्या. त्यांच्याकडे न्यूज आहे..'
'तो गे आहे, माहीत नव्हतं का तुला?'
'काय मग, हनीमूनला कुठे जाणार?'
'डॉक्टर, एम. सी. च्या वेळी मला...'

गहन प्रश्न अर्थात किरकिर

आपण कुणी समाजसुधारक नाही आणि आपली कीरकीर ऐकायला कुणाला वेळही नाही याची पूरेपूर जाणीव असतांना आजूबाजूला घडणाऱ्या घटनांमूळे आपली स्वतःचीच कीव करावीशी वाटून जाते. की आपला स्वभावच नकारात्मक झाला आहे.

काही तरी भलतेच!

फोर्थ डायमेन्शन 47

काही तरी भलतेच!

Syndicate content