प्रसारमाध्यमे व वृत्तपत्रे

हात खाली है मगर ब्यापर करताहुं

हात खाली है मगर ब्यापर करताहुं .... देशवासियोन को बेवकूफ बनता हुं आज भारत सरकारने बांगलादेशाला वीज विक्री करण्याचा ऐतिहासिक करार केला. ही बातमी वाचून राजकपूरच्या गाण्याच्या वरील ओळी आठवल्या.

अरेबियन नाईट मधील एखाद्या जादुई महाल प्रमाणे असलेल्या कैद्यांच्या कोठड्या,

अंधार कोठड्या , जेलरचा धाक, खराब बेचव अन्न, कामात चूक झाली तर मार ,गुंड मवाली खुनी दरोडेखोर यांची दिवसरात्र भीतीदायक साथ-संगत शरीराचे कातडे सोलून काढणारी पोलिसांची अमानुष मारहाण या सगळ्या गोष्टी आठवूनच सामान्य माणूस गुन्हाच का

सेन्सरचा लाइफमध्ये प्रॉब्लेम काय आहे?

भारतीय लोक अतिसंवेदनशील आहेत. कदाचित म्हणूनच आपण काय बघावे आणि काय बघू नये हे ठरवायला पाच-दहा टाळकी सतत काम करत असतात. च्यानेलवरचे कार्यक्रम बघताना या टाळक्यांची उपस्थिती सतत जाणवते.

शहरातील रस्ते बांधकाम, पाणी पुरवठा आणि शासकीय कामा बद्दल आपण माहिती मागू शकतो

माहितीचा अधिकार खालील लिंक्स वर आणि CIC http://www.cic.gov.in/ या भारत सरकारच्या मुख्य माहिती अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या साईट वर सर्व माहिती मिळेल .

माहितीच्या अधिकार कार्यकर्त्यांचे बलिदान. दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याचे स्वातंत्र सैनिक!!

माहितीच्या अधिकार कार्यकर्त्यांचे बलिदान. दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याचे स्वातंत्र सैनिक !! हीच यांची ओळख पुढील पिढी करेल.

भारतीय राजकारणी चुका सम्राट.. वाटाघाटींपासून काश्मीरचा मुद्दा वेगळा काढता येणार नाही.

केवळ सांस्कृतिक चर्चा नको काश्मीरवर बोला Bookmark and Share लोकसत्ता १७/०७/२०१० Print E-mail
कुरेशी यांचे आव्हान
इस्लामाबाद, १६ जुलै/पीटीआय

मराठी या ज्ञानभाषेतून गणित-विज्ञान हे दोन विषय चांगले समजतात

मातृभाषेत.. विज्ञानशिक्षण के.जी.टू.पी.जी. लोकसत्ता सोमवार, १२ जुलै २०१०
प्रा. अनिल गोरे - सोमवार, १२ जुलै २०१०

ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत उघड उघड संपूर्ण ग्राम पंचायतचाच घोडेबाजार मांडला

घोडे बाजार .... भारतीय राजकारण्यांच्या सत्तालोलुपपणाला, नित्तीमत्ता लाज-लज्जा गुंडाळून पैश्या साठी जनतेच्या मताशी बेईमान होत स्वत:ला विक्रीस काढणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या व्यवहारास घोडेबाजार असा शब्द प्रचलित झाला.

फ्रान्सलाही भुरळ स्वातंत्र्यवीरांच्या कर्तृत्वाची!

मार्सेलिस (फ्रान्स) - मार्सेलिसच्या शांत समुद्राकाठी सुरू असलेला ऐतिहासिक उडीचा शताब्दी सोहळा पाहण्यासाठी देशविदेशांतील पर्यटकांनीही गर्दी केली होती. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वि. दा.

काश्मिरची नवी सत्यपरिस्थिती

परवा डी.एन्.ए. वृत्तपत्रात "काश्मिरची नवी सत्यपरिस्थिती" (Kashmir's New Reality) या विषया लेख वाचनात आला. श्री. आर्. जगन्नाथ यांचे लेख बर्‍याचदा प्रश्नाला थेट हात घालणारे असतात व एक बाजु ठाम घेणारे असतात.

ही विष वल्ली मुळातूनच खोडावयास पाहिजे.

महाराष्ट्राचा सातत्याने अपमान केंद्र करत आले आहे. नेहरू सुद्धा शिवाजी हा राजा नसून लुटारू होता असे मत.मांडत.

ब्लॉगजगत्??

वृत्तपत्रात लिहिणार्‍या काही होतकरू लेखकांसाठी आजकाल 'इंटरनेटवरील मराठी' हा एक पानं भरायचा विषय झाला आहे का?

आज ना उद्या सर्व शिक्षण मराठीतच होईल त्या प्रक्रीयाला कोणी रोखू शकणार नाही.

इंग्रजीतच शिक्षण घेणे आवश्यक आहे अशी ओरड करत मराठी आणि स्थानिक भाषांना कमी लेखण्याचे कारस्थान रचून बहुजन समाजाला ज्ञाना पासून दूर ठेवण्याचा कुटील डाव अनादी काळा पासून परत परत रचला जात आहे.

अभियान्त्रिक आणि हो मेडिकल अभ्यासक्रम सुद्धा तमिळ भाषेत सुरु केला ,

आजच्या लोकमत आणि लोकसत्ता मध्ये तामिळनाडू संबंधी दोन बातम्या आल्या आहेत बातम्या जरी दोन असल्यातरी त्यांच्या मातृभाषे संबंधी हे राज्य , तेथील जनता साहित्यिक, विचारवंत आणि हो नेते देखील किती स्वाभिमानी ,जागृत आहेत हे दिसून येत

मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय ओढतो या म्हणीची परत एकदा जाणीव झाली.

सुप्रिया ताई पवार सुळे या भारताच्या नागरिक नाही.आणि त्या बद्दल चालू असलेलेली कोर्टबाजी चे प्रकरण वाचून, मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय ओढतो या म्हणीची परत एकदा जाणीव झाली.

सरकार,नोकरशाही,शिक्षणतंज्ञानी घातलेला सावळा गोंधळ पाहून हा घोळ कायमस्वरूपी मिटावण्या साठी मी पुढील एकवर्षीययोजना तय्यार केली

अकरावीच्या प्रवेशाचा गेल्या अनेक वर्षा पासून सरकार,नोकरशाही , शिक्षण तंज्ञानी घातलेला सावळा गोंधळ पाहून हा घोळ कायमस्वरूपी मिटावण्या साठी मी पुढील एक वर्षीय योजना तय्यार आहे.कारण सरकारी काम योजनाबद्धरित्या झालेच पाहिजे हा श

त्याच प्रमाणे अनेक पांढरपेशी मध्यमवर्गाची घरे यावर अवलंबून आहेत . भावांचे शिक्षण, बहिणींचे विवाह , म्हाताऱ्या आईवडिलांचे आजारपण

जगातील सर्वात जास्त जुन्या व्यवसायावर SEX WORKER वर्तमान पत्रातील जाहिरातीवर एक माहितीपर लेख श्री महेंद्र काय वाटेल ते……..मसाज जाहिराती..http://kayvatelte.com यावर दिला आहे त्या लेखावर अनेक मध्यम वर्गीयानी प्रतिक्रि

भारतीय राजकारण्यांना उद्योगपतींना धडा शिकविणाऱ्या उधमसिंघ भगतसिंह ची खरी गरज आहे.

यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥

होमिओवेद

येथील चर्चा थंडावल्यावर, झोपण्यापूर्वी एकदा मिसळपाव बघितले तर तेथे गोमूत्राविषयी पोस्ट वाचली.
गोमूत्राविषयीच्या पेटंटच्या पहिल्या बातमीपासूनच माझ्या डोक्यात राग होता. कोणाला काथ्याकूट करायचा आहे का?
चर्चेचे विषय:

विकास !! डोक्या वरून सायकल वर पाणी...

मेरा भारत महान!!
मेरा भारत महान!!
विकास !! डोक्या वरून सायकल वर पाणी...

परजीवांचे आक्रमण

काल टीव्हीवर कोणत्यातरी 'इंडिया टीव्हीछाप' चॅनलवर स्टीफन हॉकिंग यांच्या 'परजीवांचे आक्रमण' या विषयावरील नव्या मतप्रदर्शनाबद्दल एक कार्यक्रम सुरू होता.

ओपन माईंड ठेवायला कुणाचीच हरकत नसते पण

ओपन माईंड ठेवायला कुणाचीच हरकत नसते पण

थोडीशी समर्थनात्मक वाक्ये वाचून ओक यांचा मोठाच गोंधळ उडाला असण्याची शक्यता

सामने आणि अंतिम लढत विद्युतझोतात होणार असल्याने


प्रति, 06/05/2010

श्री.माननीय मुख्य न्यायधीश

मुंबई हाय कोर्ट मुंबई

विषय :- विजेचा क्रिकेट सामन्यातील दुरुपयोग थांबविणे बाबत.

सन्मानीय न्यायधीश महोदय,

विजे अभावी उभा महाराष्ट्र संकटात सापडला असताना रात्रीच्या प्रकाश झोतात क्रिकेट सामने घेणे..........

'ट्‌वेंटी-20 क्रिकेटची पंढरी' असा लौकिक अल्पावधीत निर्माण केलेल्या डी. वाय.

कसाबला फाशी

कसाबचा निकाल लागण्यात आहे. त्याला फाशी द्यावी यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.

वर भारतीय खेळाडूंनी आता तरी सत्य समजल्यावर बहिष्कार टाकावा

विचार करा भारतीय खेळाडूना जाहीर आवाहन .IPL द्वारे भारतीय खेळात भ्रष्ट्राचार आणणाऱ्या IPL वर भारतीय खेळाडूंनी आता तरी सत्य समजल्यावर बहिष्कार टाकावा.

नक्षलवाद

यह खौफ नक्सलियों का नहीं था। बल्कि उस मीडिया का था। जिनका कैमरा उनके आंसू कैद कर मार्मिक स्टोरी पेश कर उन्हें अपना हथियार बना रहा था।

देशातील गरिबी आणि गहजब

प्रास्ताविक- राजीव साने हे मुक्त विचारवंत आहेत. ते कामगार चळवळीचे विश्लेषक असुन तत्वज्ञान व समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत.

स्वतंत्र्याच्या नावाखाली कोणताही मुलगा आपल्या आई चे ...........

स्वतंत्र्याच्या नावाखाली कोणताही मुलगा आपल्या आई चे ............
प्रतिक्रिया

सरकार भ्रष्ट्राचाराच्या गुन्ह्याकरता अजामीनपात्र गुन्ह्याच्या कायदा का करत नाही.

वाचा !! विचार करा !! आणि कृती करा.!! जीवनमरणाचा प्रश्न आहे.
मुख्य पोस्ट मास्टर जनरलला अटक

मुख्य पोस्ट मास्टर जनरलला अटक
मुख्य पोस्ट मास्टर जनरलला अटक
-Thursday, February 25, 2010 AT 10:05 AM (IST)

Tags: chief post master general, arrest, bribe, cbi

किलर व्हेलचा हल्ला

नुकतीच ओरलँडो, सी वर्ल्डमध्ये किलर व्हेलने खेळादरम्यान एका जुण्या जाणत्या ट्रेनरला ( Dawn Brancheau) ठार केल्याची बातमी प्रसिद्ध झाली होती. मी सहजच म्हणून माझ्याकडील जुने फोटो चाळले आणि मला डॉनचा खेळादरम्यानचा फोटो मिळाला.

हा काय प्रकार आहे?

वर्तमानपत्रातल्या नाटक-सिनेमाच्या जाहिराती आपण पाहतो ते कोणत्या थिएटरमधे कोणता शो किती वाजता आहे हे समजण्यासाठी. पण गेले काही दिवस 'लोकसत्ता'मधली "माय् नेम् इज् खान" ची जाहिरात वेगळ्याच कारणासाठी माझे लक्ष वेधून घेत्ये.

... तरी तुम्ही बोला मराठी

http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/5490355.cms

आजच्या महाराष्ट्र टाईम्स मध्ये आलेली ही बातमी वाचण्यासारखी आहे. काही बातम्या त्यांच्या संकेतस्थळावर नंतर वाचायला मिळत नाहीत म्हणून काही भाग कॉपी पेस्ट करून देत आहे...
_____

च्यायला, आयला नाही... अरेच्चा!

येत्या दशकाची भाकिते - स्वामिनाथन अय्यर

स्वामिनाथन अय्यर आपल्या प्रवाहापेक्षा वेगळ्या आणि प्रसंगी वादग्रस्त लेखनामुळे ओळखले जातात. मागे उपक्रमावर त्यांच्या "काश्मीरचा स्वातंत्र्यदिन" (भाग आणि ) लेखाचा अनुवाद मी दिलेला होता. नुकताच त्यांचा येत्या दशकाविषयी भाकितांचा मजेशीर लेख वाचण्यात आला. तो थोडक्यात इथे देत आहे. यावरून तुम्हाला काय वाटते? काय पटण्यासारखे आहे, काय न पटण्यासारखे आहे, काय अगदीच अशक्य/अतर्क्य आहे? येत्या दशकात काय काय होऊ शकेल असे तुम्हाला वाटते?

टू दी लाष्ट बूलेट..च्या निमित्तानं

26/11 च्या हल्ल्यात शहीद झालेले अतिरिक्त पोलीस आयुक्त अशोक कामटे यांच्या पत्नी आदरनिय विनिता कामटे यायनी 'टू दी लाष्ट बूलेट' चरित्रवजा लेखन लिव्हलं.

संकेतस्थळांची नैतिक आणि सामाजिक जवाबदारी

गेल्या काही दिवसात संकेतस्थळांवरील लेखन पाहिले असता एक गोष्ट जाणवली ती म्हणजे संकेतस्थळांवरून होणारे अनुचित लेखन आणि त्याचा जनमानसावर होणार परिणाम. मतमतांतरे ही चालायचीच.

मुंबईचा बाप कोण?

साधारण वर्षापूर्वी , "मुंबई कोणाच्या बापाची?" हा प्रश्न चर्चेत होता. गेल्या काही दिवसात मुंबई पुन्हा चर्चेत आली आहे. निमित्त? सचिन तेंडुलकरनी मुंबई भारताची आहे असं म्हंटलं.

उचललेस तू मीठ मुठभर

यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते.

कू क्लक्स क्लॅन, हम्टी डम्टी, ऍलिस इन द ब्लंडरलँड आणि टारझन

जसवंत सिंग ह्यांनी नुकतीच भाजपाची तुलना 'कू क्लक्स क्लॅन'शी केली. तर अरुण शौरींनी राजनाथ सिंगांना कधी 'ऍलिस इन दी ब्लंडरलँड' तर कधी 'टारझन' असे म्हटले. त्यांनी भाजपाला 'कटी पतंग' असेही म्हटले. आणि शीर्षस्थ नेतृत्वाला 'हम्टी डम्टी.'

प्रसार माध्यमे व सप्तभगीनी

आजच्या काळात प्रसार माध्यमांचा बोलबाला आहे. तसा तो पुर्वी नव्हता असे नाही पण ज्या पध्द्तीने आज टी.व्ही माध्यमे एखादा विषय लावून धरतात त्याचे करावे तेवढे कौतुक थोडेच आहे.

Syndicate content