राजकारण
आपलं कोण?
प्रेषक लेक्स ल्यूथर (गुरू, 07/29/2010 - 23:29)जालीय फेरफटका मारत असताना सद्य लेख आणि चर्चा, गेल्या काही दिवसांत केलेल्या चर्चा, काही वर्षांपूर्वी केलेल्या चर्चा आणि खरडवह्या उत्खननातून आम्हाला काही मूलभूत प्रश्न पडले आहेत.
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा
- पुढे वाचा
हात खाली है मगर ब्यापर करताहुं
प्रेषक thanthanpal (बुध, 07/28/2010 - 05:32)हात खाली है मगर ब्यापर करताहुं .... देशवासियोन को बेवकूफ बनता हुं आज भारत सरकारने बांगलादेशाला वीज विक्री करण्याचा ऐतिहासिक करार केला. ही बातमी वाचून राजकपूरच्या गाण्याच्या वरील ओळी आठवल्या.
अरेबियन नाईट मधील एखाद्या जादुई महाल प्रमाणे असलेल्या कैद्यांच्या कोठड्या,
प्रेषक thanthanpal (मंगळ, 07/27/2010 - 16:05)अंधार कोठड्या , जेलरचा धाक, खराब बेचव अन्न, कामात चूक झाली तर मार ,गुंड मवाली खुनी दरोडेखोर यांची दिवसरात्र भीतीदायक साथ-संगत शरीराचे कातडे सोलून काढणारी पोलिसांची अमानुष मारहाण या सगळ्या गोष्टी आठवूनच सामान्य माणूस गुन्हाच का
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा
- पुढे वाचा
गुरुपोर्णिमा .. एक बाजार विक्री उत्सव .
प्रेषक thanthanpal (रवि, 07/25/2010 - 09:47)गुरुपोर्णिमा .. एक बाजार विक्री उत्सव .
शहरातील रस्ते बांधकाम, पाणी पुरवठा आणि शासकीय कामा बद्दल आपण माहिती मागू शकतो
प्रेषक thanthanpal (शनि, 07/24/2010 - 09:58)माहितीचा अधिकार खालील लिंक्स वर आणि CIC http://www.cic.gov.in/ या भारत सरकारच्या मुख्य माहिती अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या साईट वर सर्व माहिती मिळेल .
माहितीच्या अधिकार कार्यकर्त्यांचे बलिदान. दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याचे स्वातंत्र सैनिक!!
प्रेषक thanthanpal (शुक्र, 07/23/2010 - 09:48)माहितीच्या अधिकार कार्यकर्त्यांचे बलिदान. दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याचे स्वातंत्र सैनिक !! हीच यांची ओळख पुढील पिढी करेल.
निबंध स्पर्धा २०१०
प्रेषक प्रमोद देव (रवि, 07/18/2010 - 05:34)मधुसूदन सत्पाळकर स्मृतीदिनानिमित्त राज्यस्तरीय निबंध-स्पर्धेचे आयोजन
अवमान, मानहानी, चिथावणी
प्रेषक रिकामटेकडा (शनि, 07/17/2010 - 04:51)जालावरील चर्चा वाचताना एक बाब प्रकर्षाने जाणवते की 'नेहमीचे यशस्वी' लेखक वगळता अनेकांकडे ज्ञान, जिज्ञासा किंवा चर्चेची चिकाटी अगदीच कमी असतात.
भारतीय राजकारणी चुका सम्राट.. वाटाघाटींपासून काश्मीरचा मुद्दा वेगळा काढता येणार नाही.
प्रेषक thanthanpal (शनि, 07/17/2010 - 02:02)केवळ सांस्कृतिक चर्चा नको काश्मीरवर बोला Bookmark and Share लोकसत्ता १७/०७/२०१० Print E-mail
कुरेशी यांचे आव्हान
इस्लामाबाद, १६ जुलै/पीटीआय
सहकाराच्या आयचा घो !! लोकप्रभा साप्ताहिक ०९/०७/२०१०
प्रेषक thanthanpal (गुरू, 07/15/2010 - 11:23)सहकाराच्या आयचा घो !! लोकप्रभा साप्ताहिक ०९/०७/२०१०
विदर्भाच्या विकासाच्या नावाने कंठाळी भाषणे, घोषणा करावयाच्या आणि प्रत्यक्षात पश्चिम महाराष्ट्राला झुकते माप द्यावयाचे,
प्रेषक thanthanpal (बुध, 07/14/2010 - 12:24) सर्वाधिक वनवैभव विदर्भात, रिसर्च इन्स्टिट्यूट मात्र पुण्यात!
म. टा. विशेष प्रतिनिधी । नागपूर
मराठी या ज्ञानभाषेतून गणित-विज्ञान हे दोन विषय चांगले समजतात
प्रेषक thanthanpal (सोम, 07/12/2010 - 05:41)मातृभाषेत.. विज्ञानशिक्षण के.जी.टू.पी.जी. लोकसत्ता सोमवार, १२ जुलै २०१०
प्रा. अनिल गोरे - सोमवार, १२ जुलै २०१०
ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत उघड उघड संपूर्ण ग्राम पंचायतचाच घोडेबाजार मांडला
प्रेषक thanthanpal (रवि, 07/11/2010 - 10:23)घोडे बाजार .... भारतीय राजकारण्यांच्या सत्तालोलुपपणाला, नित्तीमत्ता लाज-लज्जा गुंडाळून पैश्या साठी जनतेच्या मताशी बेईमान होत स्वत:ला विक्रीस काढणाऱ्या आणि विकत घेणाऱ्या व्यवहारास घोडेबाजार असा शब्द प्रचलित झाला.
फ्रान्सलाही भुरळ स्वातंत्र्यवीरांच्या कर्तृत्वाची!
प्रेषक thanthanpal (शनि, 07/10/2010 - 08:52)मार्सेलिस (फ्रान्स) - मार्सेलिसच्या शांत समुद्राकाठी सुरू असलेला ऐतिहासिक उडीचा शताब्दी सोहळा पाहण्यासाठी देशविदेशांतील पर्यटकांनीही गर्दी केली होती. भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील वि. दा.
काश्मिरची नवी सत्यपरिस्थिती
प्रेषक ऋषिकेश (शनि, 07/10/2010 - 07:14)परवा डी.एन्.ए. वृत्तपत्रात "काश्मिरची नवी सत्यपरिस्थिती" (Kashmir's New Reality) या विषया लेख वाचनात आला. श्री. आर्. जगन्नाथ यांचे लेख बर्याचदा प्रश्नाला थेट हात घालणारे असतात व एक बाजु ठाम घेणारे असतात.
ही विष वल्ली मुळातूनच खोडावयास पाहिजे.
प्रेषक thanthanpal (शुक्र, 07/09/2010 - 15:40)- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा
जेम्स लेनच्या पुस्तकावरील बंदी उठवली
प्रेषक धम्मकलाडू (शुक्र, 07/09/2010 - 10:39)नुकत्याच हाती आलेल्या बातमीनुसार:
एक देश बारा भानगडी अशी भारताची दुरवस्था झाली.
प्रेषक thanthanpal (गुरू, 07/08/2010 - 07:50)काश्मिरात आगीशी खेळ.
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा
- पुढे वाचा
महागाई-इंधन दरवाढ भारत बंद यांचा संबंध !
प्रेषक thanthanpal (बुध, 07/07/2010 - 07:48)भारतात वस्तूंच्या किमतीवर भारत सरकारचे कोणतेही नियंत्रण नाही.
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा
- पुढे वाचा
खासदार वेतनवाढविरोधात ऑनलाइन याचिका
प्रेषक thanthanpal (मंगळ, 07/06/2010 - 05:32)माझे ब्लॉगर मित्र आणि सामाजिक डॉक्टर यांनी खासदारांच्या वेतन वाढी विरोधात"सजग'चे विवेक वेलणकर यांनी सजग नागरिक मंचाने ऑनलाइन याचिका दाखल केली आहे.
या कायद्यांचा तुम्ही एकटे असताना हसण्या साठी उपयोग करा.
प्रेषक thanthanpal (रवि, 07/04/2010 - 15:37)ब्लॉगिंग जगतातून साभार पोहोंच .
या कायद्यांचा तुम्ही एकटे असताना हसण्या साठी उपयोग करा.
प्लास्टिक पिशव्यांना बंदी .
सार्वजनिक ठिकाणी दारू , सिगारेट पिण्यास बंदी.
या घातपाता मागे परकीयांचा हात आहे.
आज ना उद्या सर्व शिक्षण मराठीतच होईल त्या प्रक्रीयाला कोणी रोखू शकणार नाही.
प्रेषक thanthanpal (गुरू, 07/01/2010 - 16:38)इंग्रजीतच शिक्षण घेणे आवश्यक आहे अशी ओरड करत मराठी आणि स्थानिक भाषांना कमी लेखण्याचे कारस्थान रचून बहुजन समाजाला ज्ञाना पासून दूर ठेवण्याचा कुटील डाव अनादी काळा पासून परत परत रचला जात आहे.
अभियान्त्रिक आणि हो मेडिकल अभ्यासक्रम सुद्धा तमिळ भाषेत सुरु केला ,
प्रेषक thanthanpal (मंगळ, 06/29/2010 - 11:09)आजच्या लोकमत आणि लोकसत्ता मध्ये तामिळनाडू संबंधी दोन बातम्या आल्या आहेत बातम्या जरी दोन असल्यातरी त्यांच्या मातृभाषे संबंधी हे राज्य , तेथील जनता साहित्यिक, विचारवंत आणि हो नेते देखील किती स्वाभिमानी ,जागृत आहेत हे दिसून येत
मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय ओढतो या म्हणीची परत एकदा जाणीव झाली.
प्रेषक thanthanpal (रवि, 06/27/2010 - 04:35)सुप्रिया ताई पवार सुळे या भारताच्या नागरिक नाही.आणि त्या बद्दल चालू असलेलेली कोर्टबाजी चे प्रकरण वाचून, मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय ओढतो या म्हणीची परत एकदा जाणीव झाली.
सरकार,नोकरशाही,शिक्षणतंज्ञानी घातलेला सावळा गोंधळ पाहून हा घोळ कायमस्वरूपी मिटावण्या साठी मी पुढील एकवर्षीययोजना तय्यार केली
प्रेषक thanthanpal (शुक्र, 06/25/2010 - 13:37)अकरावीच्या प्रवेशाचा गेल्या अनेक वर्षा पासून सरकार,नोकरशाही , शिक्षण तंज्ञानी घातलेला सावळा गोंधळ पाहून हा घोळ कायमस्वरूपी मिटावण्या साठी मी पुढील एक वर्षीय योजना तय्यार आहे.कारण सरकारी काम योजनाबद्धरित्या झालेच पाहिजे हा श
त्याच प्रमाणे अनेक पांढरपेशी मध्यमवर्गाची घरे यावर अवलंबून आहेत . भावांचे शिक्षण, बहिणींचे विवाह , म्हाताऱ्या आईवडिलांचे आजारपण
प्रेषक thanthanpal (गुरू, 06/24/2010 - 16:10)जगातील सर्वात जास्त जुन्या व्यवसायावर SEX WORKER वर्तमान पत्रातील जाहिरातीवर एक माहितीपर लेख श्री महेंद्र काय वाटेल ते……..मसाज जाहिराती..http://kayvatelte.com यावर दिला आहे त्या लेखावर अनेक मध्यम वर्गीयानी प्रतिक्रि
भारतीय राजकारण्यांना उद्योगपतींना धडा शिकविणाऱ्या उधमसिंघ भगतसिंह ची खरी गरज आहे.
प्रेषक thanthanpal (रवि, 06/20/2010 - 15:50) यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत।
अभ्युत्थानमधर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम्॥
परित्राणाय साधूनाम् विनाशाय च दुष्कृताम्।
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे॥
होमिओवेद
प्रेषक रिकामटेकडा (शनि, 06/19/2010 - 22:59)येथील चर्चा थंडावल्यावर, झोपण्यापूर्वी एकदा मिसळपाव बघितले तर तेथे गोमूत्राविषयी पोस्ट वाचली.
गोमूत्राविषयीच्या पेटंटच्या पहिल्या बातमीपासूनच माझ्या डोक्यात राग होता. कोणाला काथ्याकूट करायचा आहे का?
चर्चेचे विषय:
जनगणनेत जात?
प्रेषक बाबासाहेब जगताप (शुक्र, 06/11/2010 - 08:11)भारत सरकारच्या वतीने देशव्यापी जनगणनेचा कार्यक्रम सध्या सुरु आहे. जगातल्या सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशांपैकी असलेल्या भारतात होऊ घातलेली ही जनगणना अर्थातच अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे.
भारतभर पाण्याचा नव्हे तर विचाराचा,कामाचा दुष्काळ आहे हे जाणवते.
प्रेषक thanthanpal (रवि, 06/06/2010 - 09:15)पाणी !! पाणी!! पाणी !! खेड्या पासून भारताची राजधानी दिल्ही पर्यंत सामान्य माणसाचा एकच आक्रोश पाणी द्या!
जनगणना अनुभव
प्रेषक जयेश (बुध, 06/02/2010 - 07:38)आजच आमच्याकडे जनगणनेसाठी एक बाई आल्या होत्या. अन्य माहिती सोबतच त्यांनी माझी जात सुद्धा विचारली. खरतर सरकारने जातीनिहाय जनगणनेसाठी अजूनही आदेश काढलेला नाही.
ग्रामीण शिक्षणाच्या आयचा घो!!!
प्रेषक thanthanpal (मंगळ, 05/25/2010 - 17:51)अंधेर नगरी चौपट राजा, टका शेर भांजी टका शेर ख्वाजा. हजारो साल पुरानी कहावत आपल्या महाराष्ट्र सरकारला लागू होते हे. आजच्या १२ वी च्या निकालाने सिद्ध झाले.
विकास !! डोक्या वरून सायकल वर पाणी...
प्रेषक thanthanpal (सोम, 05/24/2010 - 03:21)मेरा भारत महान!!
मेरा भारत महान!!
विकास !! डोक्या वरून सायकल वर पाणी...
![]() |
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा
शिक्षणाचा मूलभूत हक्क की कारस्थान
प्रेषक बाबासाहेब जगताप (गुरू, 05/20/2010 - 13:38)एखादी चांगली गोष्ट घडत असली की काहीतरी कुजक्या शंका काढून त्यात खोडा घालायची सवय काही महाभागांना असते.
सामने आणि अंतिम लढत विद्युतझोतात होणार असल्याने
प्रेषक thanthanpal (गुरू, 05/06/2010 - 11:54)
प्रति, 06/05/2010
श्री.माननीय मुख्य न्यायधीश
मुंबई हाय कोर्ट मुंबई
विषय :- विजेचा क्रिकेट सामन्यातील दुरुपयोग थांबविणे बाबत.
सन्मानीय न्यायधीश महोदय,
विजे अभावी उभा महाराष्ट्र संकटात सापडला असताना रात्रीच्या प्रकाश झोतात क्रिकेट सामने घेणे..........
प्रेषक thanthanpal (गुरू, 05/06/2010 - 07:07)- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा
कसाबला फाशी
प्रेषक लेक्स ल्यूथर (बुध, 05/05/2010 - 15:07)कसाबचा निकाल लागण्यात आहे. त्याला फाशी द्यावी यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे.
जो सामाजिक बांधिलकीचा विचार करू शकतो तोच या समस्येवर विचार करू शकतो.तोडगा काढू शकतो.
प्रेषक thanthanpal (मंगळ, 05/04/2010 - 09:29)"उपयुक्त माहिती दिल्याबद्दल धन्यवाद. मला एकंदरीत मूळ प्रश्नाची व्याप्ती समजलेली नसल्यामुळे काही शंका. या शंका ठणठणपाळ यांच्या लेखावर विचारणं कदाचित अधिक रास्त झालं असतं. पण जाणकाराचा लेख दिसला म्हणून इथे विचारतो.
अखंड महाराष्ट्राच्या गोष्टी करतात पण तुमचे वागणे मात्र दुर्योधना सारखे आहे. सुई च्या अग्रावर राहील एव्हढीही वीज पाणी बाकी
प्रेषक thanthanpal (गुरू, 04/29/2010 - 17:57)अखंड महाराष्ट्राच्या गोष्टी करतात पण तुमचे वागणे मात्र दुर्योधना सारखे आहे. सुई च्या अग्रावर राहील एव्हढीही वीज पाणी बाकी महाराष्ट्राला देण्याची तय्यारी नाही.
वर भारतीय खेळाडूंनी आता तरी सत्य समजल्यावर बहिष्कार टाकावा
प्रेषक thanthanpal (शुक्र, 04/23/2010 - 08:10)विचार करा भारतीय खेळाडूना जाहीर आवाहन .IPL द्वारे भारतीय खेळात भ्रष्ट्राचार आणणाऱ्या IPL वर भारतीय खेळाडूंनी आता तरी सत्य समजल्यावर बहिष्कार टाकावा.
अजून एक महत्वाचे हा घोटाळा मिडिया,शोध पत्रकारिता,लोकशाहीचा चोथा स्तंभ यांनी बाहेर काढला नाही
प्रेषक thanthanpal (बुध, 04/21/2010 - 22:50)जाता जाता बातम्या चालू आहेत ऐकु येतात आपल्या income tax विभागाचे वरती मागून घोडे असा प्रकार करत IPL आणि मोदी वर छापे टाकले म्हणे.
आई खाऊ घालेना , बाप भिक मागू देईना आणि माय-बाप सरकार बालकामगार विरोधी कायदे करून काम करू देईना.
प्रेषक thanthanpal (मंगळ, 04/20/2010 - 14:39)माय-बाप सरकार बालकामगार विरोधी कायदे करून काम करू देईना.
थरूर गेले, मोदी चालले
प्रेषक आरागॉर्न (मंगळ, 04/20/2010 - 07:10)सध्याची परिस्थिती पाहून आम्हाला वेताळापेक्षा जास्त प्रश्न पडले.
"रेड सन"
प्रेषक श्रावण मोडक (शनि, 04/17/2010 - 06:25)(हा लेख इतर संकेतस्थळांवर प्रसिद्ध झाला आहे. माझ्या लेखनाची शैली प्रामुख्याने ललित अंगाने जाते, त्यामुळे मी तो येथे प्रसिद्ध केला नव्हता. 'उपक्रम'चे सदस्य प्रकाश घाटपांडे मला म्हणाले, "हा लेख उपक्रमावरही यावा.
खरे म्हणजे आंबेडकर मोठे होते महान होते पण हे कटू सत्य आपण मान्य करत नाही.हीच आपली शोकांतीका आहे .
प्रेषक thanthanpal (शुक्र, 04/16/2010 - 15:15)
Subject: पण हे कटू सत्य आपण मान्य करत नाही.हीच आपली शोकांतीका आहे .
नक्षलवाद
प्रेषक thanthanpal (मंगळ, 04/13/2010 - 08:30)यह खौफ नक्सलियों का नहीं था। बल्कि उस मीडिया का था। जिनका कैमरा उनके आंसू कैद कर मार्मिक स्टोरी पेश कर उन्हें अपना हथियार बना रहा था।
विदर्भ मराठवाडा हे प्रदेश महाराष्ट्रातून वेगळे का होण्याचा प्रयत्न करतात याचा विचार कारणे आवश्यक आहे
प्रेषक thanthanpal (बुध, 04/07/2010 - 12:27)सह्याची मोहीम घेण्या पेक्षा विदर्भ मराठवाडा हे प्रदेश महाराष्ट्रातून वेगळे का होण्याचा प्रयत्न करतात याचा विचार कारणे आवश्यक आहे. आज महा.महणजे मुंबई,पुणे आणि पच्शिम महाराष्ट्रा यापुढे विकासाचा विचार कोणी नेता



