व्यक्तिमत्व

सुशीलकुमार शिंदे

भारताचे विद्यमान गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी भारतात दहशतवाद्यांचे अड्डे आहेत असे बिनबुडाचे विधान करुन देशाचे नाक कापून घेतले आहे. गृहमंत्र्यांना जर देशातील दहशतवाद्यांच्या अड्ड्यांची माहिती असेल तर त्यांनी सरळ कायदेशीर कारवाई करुन त्यावर इलाज करावा. खळबळजनक विधाने करुन प्रसिद्धी मिळवण्याच्या हव्यासापायी भारताची विश्वासार्हता धुळीस मिळवू नये.

समाज रचनेला अर्थ आहे.

सध्याच्या समाज रचनेचा बारकाईने निरीक्षण केलं तर आपणास असे आढळून येईल कि,

नोकरी = अल्पबुद्धी कर्मतत्पर... कर्मचारी वर्ग ! { स्वतःचे पोट भरण्यात सुख मानणारे }
शूद्र म्हणजे वरील पूर्ण स्तरांना सेवा पुरवणारे, त्याना त्यांच्या त्यांच्या कार्यात मदत करणारे.

धंदा = पैसे असलेले बुद्धीजीवी जे मोठ्या मोठ्या व्यवहारांस भांडवल पुरवताव व चालू करतात... व्यापारी वर्ग !{ स्वतः चे व स्वतःच्या कुटुंबाचे समृद्धी करण्यात सुख मानणारे }

धीरजभाई सोन्नेजी : एक वेगळ्या वाटेचा वाटसरू

धीरजभाई सोन्नेजी : एक वेगळ्या वाटेचा वाटसरू

अहमदाबादमध्ये इंजीनीयर ची सुखवस्तू नोकरी , राहतं घर , म्हणजे एकंदरीत अगदी सेटल्ड असं आयुष्य. तुमच्या माझ्यासारख्याला - जीने को और क्या चाहिये ! अहो, पण हे झालं , "शहाण्या" माणसांबद्दल. पण धीरजभाई एक "वेडा". पण एक "शहाणा" वेडा म्हणता येइल त्याला. शेवटी अशा मूठभर शहाण्या वेड्यांमुळेच तर जग चालतय ना !

रितुपर्णो घोषची मराठी चित्रपटांविषयीची जळजळ

रितुपर्णो घोष या माणसाचे नाव आपण ऐकले असेलच. बर्फी या चित्रपटाचे ऑस्करसाठी नामांकन झाल्यामुळे प्रादेशिक चित्रपटांवर अन्याय झाल्याची त्याची भावना झाली असावी. आपल्याला झालेली मळमळ ट्विटरवर व्यक्त करण्याच्या सध्याच्या प्रथेला अनुसरून पोटदुखीतून तो खालीलप्रमाणे 'मोकळा झाला'

Wht I'd like to point out is that all Indian Oscar nominations hv come frm Bollywood, barring a few "politically perforced" Marathi films.

https://twitter.com/RITUPARNOGHOSH/status/250412168783212544

हिग्ज बोसॉन आणि भविष्यपत्राचा अजेंडा

महाराष्ट्रात वृत्तपत्रांची मोठी परंपरा आहे. सुरुवातीला अनेक असणारी वृत्तपत्रे व्यावसायिक गणित न जमल्याने बंद पडली. आता हातांच्या बोटावर मोजण्याइतकीच प्रमुख वृत्तपत्रे उरली आहेत.

"प्रयास" वरून आठवलं....

आत्ताच प्रयास (http://www.misalpav.com/node/22102) वाचला. ओपरा विन्फ्रे बद्दलचा एक धागा आठवला .(http://www.misalpav.com/node/15853)
विलक्षण आयुष्य, विलक्षण घटना. अधिक काय बोलणार.

ऍलन ट्युरिंग: एक असाधारण वैज्ञानिक

(जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने....)

सार्वजनिक संवादाची पातळी खालावली आहे का?

पुरावे न सादर करता अण्णांनी पंतप्रधानांवर केलेले आरोप वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर दिसतात. त्यापैकी एक बातमी -http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=229953:2012-06-01-11-18-33&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104

ग्रेस गेले, ग्रेस गेली...

माझी आणि ग्रेसची ओळख झाली महाश्वेता मालिकेच्या "भय इथले संपत नाही...". त्यावेळी मला या कवितेतल्या बर्‍याच ओळी समजायच्या नाही. त्यानंतर जेंव्हा मला पं.

जलतज्ञ माधव आत्माराम चितळे

आज २२-०३-२०१२. आंतरराष्ट्रीय जलविषयक जागृती दिन. त्यानिमित्ताने भारतातील विख्यात जलतज्ञ माधव आत्माराम चितळे यांच्या कार्याची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ या.

 
^ वर