प्रवास

नवी लोकल !

मुंबईला नवी लोकल चालू झाल्याचं वाचलं. आनंद झाला.

१. यात तुमच्यापैकी कोणी बसलय का? कशी वाटली लोकल? खरच हवेशीर आहे की दुपारी दोन ला धावल्यामुळे हवा आत येऊ शकली ;) ?

एजीओजी

दीपावलीचे निमित्त साधून सर्व मनोगतींना कळवण्यास अत्यंत आनंद होत आहे की आपापल्या बोलीभाषेत वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारण्याकरता ( चॅटींग - चॅटरूम्स) , जालावर अनुदिनी लिहिण्याकरता (ब्लॉग्स) त्याचप्रमाणे भारतातील विविध माहिती

आमची सिक्कीम दार्जिलिंग सफर - भाग १

दि. ११ मे शुक्रवार रोजी सिक्कीम दार्जिलिंग यात्रेसाठी आम्ही घराबाहेर पडलो. त्याआधी सुमारे २ महिन्यांपासून तयारी सुरू होती. इंटरनेटवरून, पुस्तके, मासिके, लेख इ.

केरळ - माहिती हवी

नोव्हेंबर १८ ते २५ (आठ दिवस) दरम्यान केरळला जाण्याचा विचार आहे. काहीतरी वेगळं बघावं व अनुभवावं अशी इच्छा आहे, त्यामुळे पॅकेज टूर टाळत आहे.

नळीच्या वाटेने हरिश्चंद्रगड!

सह्याद्रीत ट्रेकिंग करणार्‍या लोकांमध्ये २ प्रकार असतात.
१. हरिश्चंद्रगड पाहण्याची इच्छा असलेले.
२. हरिश्चंद्रगड पुन्हा एकदा पाहण्याची इच्छा असलेले.

पुरंदर

पुरंदर. पुरंदर म्हटलं की आठवतो मुरारबाजी, पुरंदरचा तह आणि संभाजीराजांचा जन्म. अवघ्या सातशे मावळ्यांनिशी दिलेरखानाच्या पाच हजार फौजेच्या तोंडचं पाणी पळवणार्‍या मुरारबाजीचा गड पुरंदर.

पर्यायी इंधनांवरील वाहने

पेट्रोल आणि डिझेल या परंपरागत इंधनांऐवजी सीएनजी आणि एलपीजी अशी पर्यायी इंधने आता उपलब्ध आहेत. मारूती, ह्युंडाइ आणि टाटा या कंपन्यांनी पर्यायी इंधने वापरणारी वाहने बाजारात आणली आहेत.

समर्थ भोजनालय, गिरगाव, मुंबई-४

सदर लेखातून मुंबईतील एका जुन्या पद्धतीच्या खानावळीवर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे, व त्याकरता संपादन मंडळाची व्य नि द्वारा रीतसर परवानगी घेतली आहे.

परदेशांत पासपोर्ट हरवणे

परदेशांत पासपोर्ट हरवणे

पाऊस आणि मुंबई

मी २६ जुलै २००५ आणि २७ जुलै २००७ या दोन्ही वेळेस पावसात अडकलो आहे. २६ जुलै २००५ च्या पावसानंतर चार दिवसानंतर लोक कामाला जायला निघतात.

 
^ वर