प्रवासवर्णन

बनवासी

ऐतिहासिक दृष्टीने बघितले तर दक्षिण सह्याद्रीतील येल्लापूर गावाजवळच्या परिसरात असलेले सर्वात महत्वाचे ठिकाण म्हणजे बनवासी हे गाव असे लगेच सांगता येते. या बनवासी गावाचा मागील 2250 वर्षांचा इतिहास ज्ञात आहे.

शिळावर्तुळे आणि लोहयुग

शिळावर्तुळे अशिया आणि युरोप मधे सापडतात. इतिहासपूर्व कालातील या काही आठवणी आहेत. बहुतांश ठिकाणी साधारण २०-४० फूट व्यासाची ही मोठ्या शिळांची मांडणी असते.

हानामी (花見) : साकुरा

हानामी (花見) : साकुरा

देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही)

प्रस्तावना

ह्युएन त्सांगचा महाराष्ट्र- राजधानीचे शहर- भाग 3

कोकणपूर मधला मुक्काम आटोपून ह्युएन त्सांग व त्याच्या बरोबरचे सहप्रवासी पुढे वायव्य दिशेला प्रवासाला निघाले. या पुढच्या प्रवासाबद्दल ह्युएन त्सांग लिहितो,

ह्युएन त्सांगचा महाराष्ट्र - कोंकणपूर- भाग 2

द्रविड देशातील कांचीपुरम येथून निघालेल्या ह्युएन त्सांगने परतीच्या प्रवासासाठी उत्तर दिशेला प्रयाण केले व आपला पुढचा मुक्काम कोंकणपुर या गावात केला हे आपण आधीच्या भागात बघितले.

ह्युएन त्सांगचा महाराष्ट्र - माहिती थोडी, प्रश्न जास्त! -भाग 1

ह्युएन त्सांग ( शुएनझांग XuenZang ) या प्रसिद्ध चिनी भिख्खूने इ.स. 629 ते इ.स.

दख्खनच्या पठारावर – 7

बदामी गावाच्या परिसरात शिरत असताना प्रथम मला कसली आठवण होते आहे ती म्हणजे अमेरिकेतील ऍरिझोना राज्यामधील सिडोनाच्या भव्य खडकांची(Sedona). बदामी गावाला लागून सिडोनासारखेच लाल रंगाचे ऊंच दगडी डोंगर उभे आहेत.

दख्खनच्या पठारावर – 6

इसवी सनानंतरच्या सहाव्या शतकापासून ते आठव्या शतकापर्यंत, दख्खनच्या पठारावर आपली सत्ता अबाधित राखणार्‍या चालुक्य राजवंशातील राजांनी, प्रथम आपली राजधानी ऐहोले येथे स्थापन केली असली तरी नंतर त्यांनी ती कर्नाटक राज्यामधल्या ब

पांडेश्वर

Pandeshwar

जेजुरी पासून दहा किलोमीटर अंतरावर पांडेश्वर आहे,महाराष्ट्रातील बहुतेक मंदिरे पांडव कथेशी जोडलेली असतात तसेच या मंदिराविषयी सांगितल

दख्खनच्या पठारावर -5

दख्खनच्या पठारावर उदयास आलेले सर्वात जुने साम्राज्य, आंध्र राजघराण्यातल्या गौतमीपुत्र सातकर्णी किंवा शालीवाहन या राजाने इ.स.78 च्या सुमारास प्रस्थापित केले होते.

दख्खनच्या पठारावर -4

हंपीच्या राज निवासाचे भग्न अवशेष काल बघितल्यापासून एक प्रश्न माझ्या मनात येतो आहे. काल मी राज निवास बघितला, राण्यांचे जलक्रीडा केंद्र बघितले, परंतु राण्यांचे निवासस्थान वगैरे कोठेच दिसले नाही. याचे कारण आज मला समजते आहे.

दख्खनच्या पठारावर -3

हंपीमधल्या विरूपाक्ष मंदिराच्या प्रवेश द्वारासमोर असलेल्या हंपी बाजारापासून, हेमकूट टेकडीला वळसा घालून, दक्षिणेकडे जाणार्‍या एका रस्त्याने मी आता बाळकृष्ण मंदिराकडे निघालो आहे.

दख्खनच्या पठारावर -2

हंपीमधले सासिवेकालु गणेश मंदिर एका टेकडीच्या पायथ्याशी आहे. या टेकडीचे नाव आहे हेमकूट टेकडी. ही टेकडी तशी छोटेखानीच आहे परंतु या मंदिराच्या बाजूने चढण्याचा प्रयत्न केला तर रस्ता एकदम चढा आहे.

दख्खनच्या पठारावर -1

एखाद्या लहान पोराच्या हातातल्या खेळण्यातून निघावे तसले आवाज करत आमची बस रस्त्याने खडखडत, धडधडत धावते आहे. बसणार्‍या प्रत्येक धक्क्याबरोबर, बसखालच्या स्प्रिंगा किरकिर, चिरचिर करत राहतात.

देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 6

चविष्ट ख्मेर भोजनाचा आस्वाद घेऊन मी रेस्टॉरंटच्या बाहेर येतो. समोरच्याच बाजूला असलेला हा जलाशय जगातील सर्वात मोठा पोहण्याचा तलाव म्हणून ओळखला जातो. याचे नाव आहे स्रा स्रान्ग(Sra Srang). या नावाचा अर्थ होतो शाही स्नानगृह.

देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 5

मी अंगकोर मधल्या प्रसिद्ध, बांते स्राय(Banteay Srei) या मंदिराला भेट देण्यासाठी निघालो आहे. हे मंदिर ‘अंगकोर आर्किऑलॉजिकल पार्क मधल्या मंदिरांच्या पैकी एक गणले जात नाही. ते सियाम रीप पासून अंदाजे 25 ते 30 किमी अंतरावर तरी आहे.

देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 4

अंगकोर वाट मंदिराच्या पहिल्या पातळीवरून दुसर्‍या पातळीकडे जाण्यासाठी ज्या मूळ दगडी पायर्‍या बनवलेल्या आहेत त्या चढायला कठिण असल्यामुळे त्याच्यावर आता लाकडी पायर्‍या बसवण्यात आलेल्या आहेत.

पुस्तक परीक्षण: जेस्सी पांढरे हरीण

पुस्तक परीक्षण: जेस्सी पांढरे हरीण
(अमेरिकन प्रवासानुभवाच्या व्यक्तिचित्रणात्मक कथा)
लेखकः डॉ.अशोक ज. ताम्हनकर, प्रकाशकः राजे पब्लिकेशन्स, ठाणे
प्रथमावृत्तीः दत्तजयंती, २० डिसेंबर २०१०, मूल्यः रू.१६०/- फक्त, पृष्ठे १६८

देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 3

लिफ्ट मधून हॉटेल लॉबीकडे जाण्यासाठी उतरत असताना हातावरच्या घड्याळाकडे माझे सहज लक्ष जाते. घड्याळ पहाटेचे 5 वाजल्याचे दाखवत आहे. लॉबीमधे श्री. बुनला माझी वाटच बघत आहेत. मी गाडीत बसतो व अंगकोर वाट च्या दिशेने गाडी भरधाव निघते.

देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 2

अंगकोर थॉम हे शहर, ख्मेर राजा सातवा जयवर्मन याने आपल्या राज्यकालात म्हणजे 1181 ते 1220 या वर्षांमधे बांधले होते. या शहराचा आकार अचूक चौरस आकाराचा आहे. या चौरसाची प्रत्येक बाजू 3 किलोमीटर एवढ्या लांबीची आहे.

देवांचे दिवस (आणि अप्सरांचेही) – 1

सियाम रीप च्या विमानतळावर माझे विमान थोडेसे उशिरानेच उतरते आहे. सिल्क एअर सारख्या वक्तशीरपणाबद्दल प्रसिद्ध विमान कंपनीच्या उड्डाणांना उशीर सहसा होत नसल्याने आजचा उशीर थोडासा आश्चर्यकारकच आहे.

आठवणी : भारत जोडो यात्रेच्या

आज २४ डिसेंबर. 'श्यामची आई' चे लेखक व प्रत्येक भारतीय माणसाच्या हृदयात पितृस्थानी असलेले सर्वांचे लाडके साने गुरुजी ह्यांची जयंती. त्यांच्या स्मृतीस विन्रम अभिवादन!

महेश्वर व पुण्यश्लोक अहिल्याबाइ होळकर्

नर्मदाप्रसाद् यांचे "श्री नर्मदा परिक्रमा अंतरंग" या नावानी नर्मदा परिक्रमेवर् फार सुंदर् व माहितीपर पुस्तक नुकतेच माझ्या वाचनात आले. महेश्वर संदर्भात दिलेली माहिती मी त्यांच्याच शब्दात साभार खाली देत आहे."

कोकण सहलीच्या निमित्ताने

डिसेंबर २०१० च्या ११, १२ आणि १३ तारखांना आम्हा सगळ्यांना वेळ होता. कोकणात सहल करण्याची इच्छा होती. हवामान स्वच्छ होते. म्हणून, (चालकाव्यतिरिक्त) १७ आसनी टेम्पो ट्रॅव्हलर गाडी करून आम्ही नऊ जण मजेत कोकण फिरून आलो.

माझा नुकताच झालेला प्रवास

पुणे- इंदुर गाडीने मी ७ डिसेंबरला गाडीत बसलो. सोबत सगळे म.प्र.चे कुटुंब होते आणी मी एकटाच पुणेरी. नाही म्हटले तरि थोडा पुणेरी खाष्टपणा माझ्या अंगात भिनत चालला आहे. केवळ दोन वर्षात. मला देवास ला जायचे होते म्हणजे उद्या सकाळी ८.३० ला.

लाचुंग आणि गंगटोक

लाचुंग हे गाव उत्तर सिक्कीम मधे येते.

नथुला

नाथुला (ला म्हणजे खिंड वा इंग्रजीतला पास)

दगड आणि तरंग

पाण्यावर टिचकी मारली वा दगड टाकला तर वर्तुळाकार तरंग तयार होतात. असे दोन भिन्नकेंद्री तरंग एकमेकावर आदळतात तेंव्हा त्यांच्या छेदन बिंदूतून एक छानशी नक्षी तयार होते. असेच काही तरंग.

पेंच अभयारण्य आणि आसपास

अभयारण्यातील रस्ते हे दुहेरी कामे करतात. एक म्हणजे माणसांची जा ये. तर दुसरेही तितकेच महत्वाचे. ते म्हणजे आग पसरण्यास रोख. पावसाळा संपल्यावर रस्त्याच्या दुतर्फा लागलेले गवत कामगार साफ करताना दिसत होते.

पेंच अभयारण्य आणि आसपास २

अभयारण्य (प्राणी आणि जमीन)

पेंच अभयारण्य आणि आसपास १

पेंचचे अभयारण्याला गेल्या आठवड्यात भेट देता आली.

बामणोली आणि कासचे पठार

कालच बामणोली आणि कासच्या पठारावर जाऊन आलो.

खंडोबाची टेकडी

खंडोबाची टेकडी हे ठिकाण माहित नाही असा माणूस नासिकमध्ये विरळाच!

घनसुधा बरसे..

घनगड- तेलबैला- वाघजाई घाट- ठाणाळे लेणी- सुधागड (१२ फेब्रु. ते १४ फेब्रु.२०१०)

फोटोंसाठी दुवा: http://picasaweb.google.com/hemantpo/GhangadTelbailaVaghajaiGhatThanaleC...

चीन : एक अपूर्व अनुभव

    गंगाधर गाडगीळांनी मराठीत अनेक उत्तमोत्तम प्रवासवर्णने लिहलेली आहेत. 'गोपुरांच्या प्रदेशात', 'चीन-एक अपूर्व अनुभव', 'नायगाराचे नादब्रम्ह', 'रॉकी-अमेरिकेचा हिमालय', 'सातासमुद्रापलीकडे' इत्यादी इत्यादी....

"रेड सन"

(हा लेख इतर संकेतस्थळांवर प्रसिद्ध झाला आहे. माझ्या लेखनाची शैली प्रामुख्याने ललित अंगाने जाते, त्यामुळे मी तो येथे प्रसिद्ध केला नव्हता. 'उपक्रम'चे सदस्य प्रकाश घाटपांडे मला म्हणाले, "हा लेख उपक्रमावरही यावा.

ईटानगरचा किल्ला

ईटानगर् किल्ल्याचे बांधकाम हे १४ ते १५ व्या शतकातील आहे. संपुर्ण किल्ल हा विटांनी बांधला आहे म्हणुनच याचे नाव ईटाफोर्ट् असे असावे. किल्ल्याचे बांधकाम हे अव्यवस्थीत रित्या बांधल्यासारखे वाटते.

माजुली बेटावर फेरफटका

बेट म्हटले की आपल्या डोळ्यासमोर जी कल्पना साकार होते त्यास छेद देणारे असे हे माजुली बेट.

काझिरंगा - मिसिंग फोटो

मागील लेखात मी फोटो दिले आहेत पण ते दिसत नाहीत त्यामुळे मी पुन्हा ते देण्याचा प्रयत्न करित आहे.

काझीरंगा ते माजुली

मला अरुणाचल मध्ये १३/१०/२००९ पर्यंत फिरावयाचे होते.

द्येवाच्या वाटेवर ..

खंडेरायाचा गड. वाट चढी. म्हणून दर्शनाला निघालेला गडावर निघालेला हा वाघ्या वाईच थांबला आणि निवांत झोपलेल्या आजीबाई शेजारी बसला.
कॅमेरा - मोबाईलचा साधा :)
स्थळ: मल्हार देवरगुड्डा, ता. राणीबेन्नूर, जि. धारवाड, कर्नाटक.

माजुली-नव वैश्नवी पंथाचे मज्जाकेंन्द्र

Road from Kamalabari ghat to majuli township
Entry path to Majuli

मेघालयातील गावाकडील सहल

शिलांग ला आल्यापासुन मेघालयातील खेडेगावात एक दिवस तरी राहावे असे मनात होते. माझे तेथील मार्गदर्शक श्री प्रशांत जी ना मी माझी इच्छा बोलुन दाखवीली.

डावकी-भारत बांगला देश चेक् पोस्ट

डावकी हे गाव शिलांग शहरापासुन ८२ कि.मी. वर असुन राष्ट्रीय महामार्ग क्र्. ४० वर आहे. या महामार्गाचे अंतर २१६ कि.मी आहे. येथुन उमगोट नदी ही जयंतीया हिल जिल्हा आणि पुर्व खासी जिल्हा यांना आपल्या दोन बाजुला ठेवुन वहाते.

पुर्वांचलात विवेकानंद् केन्द्राचे कार्य

विवेकानंद केन्द्राने पूर्वांचलातील आसाम व अरुणाचलप्रदेशात आपल्या कार्याचे जाळे विणले आहे. या संस्थेचे विशेष कार्य अरुणाचल प्रदेशात आहे.

हुसैनीवाला बॉर्डर- शहिद स्मारक

१९७८ च्या दसृयाला माझी बदली हरयाणा च्या अंबाला या शहरातून् फिरोजपूर येथे झाली. सतलज नदिच्या किनार्‍यावरील हे पंजाब राज्यातील जिल्ह्याचे ठिकाण लाहोर येथून जवळच १०० कि.मि.च्या आत. त्या काळी भारतात टी वी सर्वत्र यावयाचे होते.

मेघालयातील मानवी अलंकार

आपल्यामध्ये एक वाक्य संस्कृती संबंधात ऐकवल्या जाते. भुक असतांना जेवणे ही प्रकृती, आपल्या ताटातील अर्धी पोळी भुकेलेल्यास देणे ही संस्कृती आणि भूक नसतांना खाणे ही विकृती.

निसर्ग प्रेमी - मेघालय

खासी, जयंतीया किंवा गारो काय सर्वच जमाती निसर्ग प्रेमी. निसर्गाशी तादात्म्य पावलेल्या या जमाती निसर्गालाच आपला देव मानणार्‍या. निसर्गानी देखील त्यांना भरभरून दिले.

माझी भटकंती - कशुमा लेक

"माझी भटकंती" या विषयावर लिहायचे अशी जोर्रात दवंडी पिटवूनही बरेच दिवस काही लिहीणे झाले नाही.. कारण: प्रसिद्ध व तीच ती ठिकाणे टाळणे.. अमेरिकेवर इतक्या लोकांनी , इतकं लिहीलंय की पुढे कोणीच काही नाही लिहीले तरी चालेल खरं..

Syndicate content