राजकारण
राज ठाकरे यांचे मुद्दे अनुल्लेखाने मारणार?
राज ठाकरे यांचे मुद्दे उपक्रमावर अनुल्लेखाने मारणार?
सरबजीतला १ एप्रिल रोजी फाशी देणार
सरबजीतला १ एप्रिल रोजी फाशी देणार
कर्ज नको, कर्जमाफीही नको
केंद्रीय अर्थसंकल्पांत शेतकर्यांच्या कर्जमाफीसाठी ६०,००० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यामुळे शेतकर्यांच्या कर्जबाजारीपणाचा प्रश्न सध्या सुटल्यासारखा दिसत असला तरी तो कायमचा निकालांत निघालेला नाही.
पाळीव प्राण्यांची काळजी कशी घ्यावी ? माहिती हवी आहे.
राम-राम मंडळी, जगभर पाळीव प्राण्यांना पाळण्याचे फॅड आहे, कोणी हौस म्हणून, कोणी प्रतिष्ठा म्हणून तर कोणी गरज म्हणून. कुत्रे, मांजर,पोपट, आणि काय काय प्राणी पाळतात. हे आपणास माहीत आहेच. आम्हीही कुत्रे पाळतो.
कश्मीर सिंहाचे घुमजाव !
पाकीस्तान जेल मधुन सुटलेला कश्मीर सिंह म्हणतोय की तो भारताचा हेर होता! २५ वर्षांनी का होईना पण तो पाकीस्तानी शासनाला उल्लू बनवण्यात तो यशस्वी झाला असा त्याचा अर्थ आहे.
ह्या नौटंकीच्या औलादीला...
"झालं गेलं गंगेला मिळालं", "शिळ्या कढीला ऊत आणून काय उपयोग?" इत्यादि आणि वगैरे...
अर्थसंकल्प - महत्त्वाच्या घोषणा आणि परिणाम
अर्थमंत्री पलणीअप्पन चिदंबरम यांनी शुक्रवारी २००८/०९ चा अर्थसंकल्प सादर केला. या सरकारचा हा शेवटचा संपूर्ण वर्षासाठीचा अर्थसंकल्प आहे असे म्हणतात.
स्वातंत्र्यवीर सावरकर - माहीतीपूर्ण संकेतस्थळ
आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची ४२वी पुण्यतिथी. आजच सावरकरांवरील खूप सुंदर आणि माहीतीपूर्ण मराठी-इंग्रजी संकेतस्थळ चालू केले आहे.
वैभवी दारीद्र्य आणि दरीद्री वैभव
पूर्वपिठीका: केशवजी नाईकांच्या चाळीत वाद घालत असताना प्रकाशरावांनी सुचवल्याप्रमाणे एक वेगळी चर्चा सुरू करत आहे.
पाकिस्तान आणि लोकक्रांती
जेव्हा जेव्हा लोकांना दडपण्यात आले तेव्हा तेव्हा लोकांनी संधी मिळताच बंधने दुप्पट जोमाने दूर केल्याचे दिसते. मग ती जर्मनीची फाळणी असो, इंदिरा गांधीची आणिबाणी असो वा नूकतेच झालेले मुशर्रफमियांचे पानिपत असो.