राजकारण
भारत तोडो.
आम्ही ज्या प्रकारच्या बातम्या पुण्यात ऐकत आहोत त्यावरुन हा लेख लिहित आहे.
आपण मराठी माणसे कुठे चुकतो?
सध्या राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांविरोधांत जी भूमिका घेतली आहे त्यासंदर्भांत थोडे आत्मपरीक्षण
लेखाचा खुलासा
तरीही ते म्हणतात, `आम्ही महाशक्ती होणार !'
दारूगुत्ते वाढताहेत, वेश्या रस्त्यावर खुणावताहेत
गॅसटंचाई भेडसावत आहे, झोपडपट्टी वाढत आहे ।। १ ।।
गुन्हेगारीच्या चित्रपटांची चलती आहे, दरोड्यांची संख्या वाढती आहे
नांदी बिगरमराठी मुख्यमंत्र्याची ?
म.टा. मधील खालील लेख विचार करायला लावणारा आहे.
अभिमन्यू एकाकी पडलाय
शुक्रवारी आणि शनिवारी मुंबईत झालेल्या राड्याला अनेक पदर आहेत.ऐन थंडीत स्वतःची पॉलीटिकल पोळी शेकण्यासाठी होळी पेटवली कोणी आणि त्यात भाजले कोण?
ध्रुवीकरण आणि महाराष्ट्र
ध्रुवीकरण हा सध्याच्या समाजात सहजसाध्य होऊ पहाणारा प्रकार होत चालला आहे.
पवार पंतप्रधान?
शरद पवार पंतप्रधान होतील असे वृत्त मध्यंतरी मटा मध्ये प्रसिद्ध झाले होते. राष्ट्रवादीच्या ’राष्ट्रवादी’ ह्या फेब्रुवारी अंकामध्ये ह्याबद्दलचे भविष्य ज्योतिषी वसुधाताई वाघ ह्यांनी वर्तवलेले आहे.
भारत रत्न एक चेष्टा
सध्या भारत रत्न एक चेष्टाचा विषय झाला आहे. म्झाया मते एकतर हा पुरस्कार बंद करावा अथवा खिरापती (जसा पद्मश्री वाटतात) सारखा वाटावा.
सध्या सर्व पक्ष आपल्या माणसाला पुरस्कार मिळावा यासाठी धपडताना दिसत आहे.
मराठि लेखिकेवरील "माया"
आत्ताच महाराष्ट्र टाईम्स मधे बातमी वाचली त्याप्रमाणे उत्तरप्रदेश मुख्यमंत्री मायावती यांनी मराठीत उत्कृष्ठ लेखन करणार्या लेखिकेस रमाबाई आंबेडकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ २ लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर केला आहे.
दहशतवाद्यांनी ओलिस धरलेल्यांच्या सुटकेच्याबाबत भारताचे राष्ट्रीय धोरण काय आहे ? किंवा नसल्यास काय असावे
काही दिवसापूर्वी हाती आलेल्या बातमीनुसार काही पकडल्यागेलेल्या दहशतवाद्यांचा इरादा देशाच्या राजकारणाला वळण देऊ शकतील अशा व्यक्तींचे अपहरण करून त्या बदल्यात अनेक बंदिवान सहकार्यांची सुटका करून घेणे व त्या मधून भारत देशाच्य