इतिहास
आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले ? - भाग 2
वाल्मिकी रामायण
आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले ? - भाग 1
'उपक्रमच्या' दिवाळी अंकामधला, 'भारतातील मूळ रहिवासी' हा माझा लेख वाचून, श्री. आल्हाद देशपांडे यांनी मला ई-मेल द्वारे त्यांचा प्रतिसाद पाठवला आहे.
ईटानगरचा किल्ला
ईटानगर् किल्ल्याचे बांधकाम हे १४ ते १५ व्या शतकातील आहे. संपुर्ण किल्ल हा विटांनी बांधला आहे म्हणुनच याचे नाव ईटाफोर्ट् असे असावे. किल्ल्याचे बांधकाम हे अव्यवस्थीत रित्या बांधल्यासारखे वाटते.
पुण्याचे पेशवे, बावनखणी व घाशीराम कोतवाल
पुण्याचे पेशवे, बावनखणी व घाशीराम कोतवाल ह्यांच्याबद्दल माहिती हवी आहे.
प्रश्न:
उचललेस तू मीठ मुठभर
यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते.
पुण्याचे सार्वजनिक काका
पुण्याच्या सार्वजनिक काकांबद्दल काही प्रश्नांची उत्तरे हवी आहेत.
१. सार्वजनिक काकांचे खरे नाव काय होते?
२. काकांचा कालखंड कोणता ?
३. त्यांना लोकांनी 'सार्वजनिक काका' ही पदवी कधी व का दिली?
मनुस्मृती..थोड्या विस्ताराने
मनुस्मृती... थोड्या विस्ताराने.
स्मृतीच्या १२ अध्यायांमध्ये ( श्लोक न देता, त्यांत) कोणकोणते विषय आले आहेत ते पाहू,
(१) जगाची उत्पत्ती, मन्वंतर कथन, चतुर्युग प्रमाण, आयु;प्रमाण, चारही वर्णांची कर्मे.
चर्चेचा प्रस्ताव - मेकॉले खरच चांगला माणूस होता का?
आजच्या लोकसत्तेतला लेख इथे देत अहे. भलती महत्त्वाची माहिती दिल्यासारखा आविर्भाव आणला आहे. आणि उलटीसुलटी माहिती दिली आहे. इथे माझ्यापेक्षा अभ्यास जास्ती असणारे खूप आहेत. कृपया त्या लेखावर चर्चा करुया.