इतिहास
आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले ? - भाग 7
ऋग्वेदकाल (क्रमश :)
वैदिक ऋचांचे रसग्रहण (मण्डूकसूक्त ७:१०३)
उपक्रमावर "आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले" या मालिकेत सध्या ऋग्वेदाबद्दल चर्चा चालू आहे. त्यात ऋग्वेदाबद्दल भारावून टाकणारे साहित्य अशा प्रकारचा उल्लेख आला आहे.
आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले ? - भाग ६
ऋग्वेदकाल- (क्रमश:)
ईशान्य भारत आणी उदासीन भारत.
१९५० मध्ये संसदेमध्ये घुसखोरीचा विषय विचारार्थ घेण्यात आला. या प्रश्नाची गंभीरता तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांना जाणवली होती.
आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले ? - भाग 4
इ.स.पूर्व 5000 वर्षे या कालात, भारतीय द्वीपकल्पात असलेल्या मानवी वसाहतींची तात्कालिक परिस्थिती कशा प्रकारची होती हे आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला गंगेचे खोरे सोडून, पश्चिमेकडे सिंधू नदीचे खोरेही ओलांडून, बलुचिस्तानप
कुश्टोबा राणे - गोव्याचा रॉबिन हूड
कोण हा कुश्टोबा? कुठला हा कुश्टोबा? कधीचा? काय केले कुश्टोबाने?
पद, हुद्दे, पदवी आणि हक्क, अधिकार
खालील पदे, हुद्दे आणि त्याबरोबर चालत येणारे हक्क आणि अधिकार यांची माहिती हवी आहे. तसेच, समानार्थी भासणार्या शब्दांत काही अर्थच्छटांचे फरक असल्यास तीही माहिती हवी आहे. काही पदे खाली दिली आहेत.
१. जहागिरदार
२. जमीनदार
३. वतनदार
आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले ? - भाग 3
ज्या मूळ लोककथेवरून वाल्मिकीने रामायण हे महाकाव्य रचले ती कथा, मूळ कधी घडली असेल किंवा आख्यायिका म्हणून रूढ झाली असेल याचा काही अंदाज बांधता येण्याची शक्यता अजमावण्याआधी काही मुद्यांचा परामर्श घेणे योग्य ठरेल असे मला वाटते.
पुन्हा एकदा दादोजी आणि शिवाजी
खाली लोकप्रभामधील लेखाचा दुवा दिला आहे. त्यात इतिहासतज्ज्ञ डॉ. जयसिंग पवार हे आधी दादोजी हे शिवाजीचे गुरू आहेत या मताचे होते तर आता दादोजी शिवाजीचे गुरू नाहीत या मताचे झाले, याबद्दल उहापोह केला आहे.