विचार

भाषाशुद्धीचे यशापयश आणि सावरकर

'सिग्नल'साठी 'अग्निरथगमनागमननिदर्शनपट्टिका' किंवा तसलाच काहीतरी संस्कृतोद्भव शब्द रुळवण्याच्या
[भाषाशुद्धीवादी/सावरकरी?] प्रयत्नाचे काय हसे झाले, विसरलात एवढ्यात?)

लोकशाहीची कसोटी

चार नोव्हेंबर जसजसा जवळ येतो आहे तसतसे लोकशाहीचा कटोसीचा क्षण जवळ येतो आहे असे  म्हणण्यास वाव आहे.

स्वाध्यायींचा 'मनुष्य गौरव दिन'

पांडुरंगशास्त्री आठवले.

पांडुरंगशास्त्री आठवले यांचा स्वाधाय परिवार माहित नाही, असा भारतीय माणूस शोधून सापडणार नाही.

संस्कृत- जिवंत की मृत? - काय फरक पडतो?

एका प्रतिसादाचे स्वतंत्र लेखात रुपांतर करते आहे.

कोल्हापुरात होणारा विश्वशांती यज्ञ रद्द केला जावा.

कोल्हापुरात नोव्हेंबर महिन्यात विश्वशांती यज्ञ होऊ घातला आहे। त्यात ३० लाख रूपयांचे तूप, १६ लाख रूपयांचे तीळ व इतर अनेक खाद्यपदार्थ जाळले जाणार आहेत (एकूण दोन कोटी रूपयांचा खर्च) देशात लाखो लोक उपाशी असताना खाद्यपदार्थ

किटक नाश

बरेच वर्षापूर्वी आम्ही घरी पहिल्यांदाच किटक नाशक फवारणी करून घेतली. त्या फवारणीच्या काळात व त्यानंतर सांगितले गेल्याप्रमाणे ४-५ तास बाहेर राहिलो. परत आलो तेव्हा घरातील कुंडीतील झाडे मरून पडली होती.

तर्कक्रीडा:६७: सौ.सालंकृता साने विरोध करतात.

”अध्यक्ष महाशय, या ठरावाला माझा विरोध आहे.मुलींवर हा अन्याय आहे." सौ.सालंकृता साने ताड्कन उठून सात्त्विक संतापाने बोलल्या.

विन्स्टन चर्चिल यांनी भारताला सुखासुखी स्वतंत्र होऊ दिले असते का?

येथे सुरुवातीलाच कबूल केले पाहिजे की ब्रिटनचे श्री. विन्स्टन चर्चिल हे माझे आवडते व्यक्तिमत्त्व नव्हे.

गणित आणि भाषा

१)संख्या
आणि या दोन धनपूर्णांकी संख्या आहेत. ही पेक्षा मोठी आहे.

महाराज, बुवा, संत इत्यादी

बुवा, महाराज,स्वामी इत्यादी

 
^ वर