विचार
फोर्थ डायमेन्शन १
नमस्कार ! माझे मित्र प्रकाश घाटपांडे यांनी मला उपक्रम विषयी माहिती दिली. उपक्रम हे संकेतस्थळ मला नवीन आहे. काही विचार आपल्याबरोबर शेअर करीत आहे. त्यावर आपली मते स्वागतार्ह आहेत.
शिक्षणात हवे आहेत बदल
१. भारतात कधी नव्हे ते सध्या घडतेय व बुध्दीजीवी लोक आयुष्यात तिशीनंतर बऱ्यापैकी आर्थिकदृष्ट्या स्थिर होउ लागलेत.
२१ वे शतक आणि भारतीय संस्कृती- भाग २
भारतीय आहाराला चौरस आहार मानले जाते. तुम्ही जर आपला आहार खोलवर जाउन पाहिला तर तुम्हाला असे दिसेल की, त्यात कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे, ई. ह्याचे योग्य मिश्रण आहे.
२१ वे शतक आणि भारतीय संस्कृती
आपण जेव्हा २१ व्या शतकात जगायचा प्रयत्न करतो, म्हणजे नक्की काय करतो? माझ्यामते, आपण विज्ञान-तंत्रज्ञानाने पुढारलेल्या समाजाचे प्रतिनीधीत्व करतो. हे मी आत्ता लिहीलेले तुम्ही वेबवर वाचू शकता ते त्याच वैज्ञानिक प्रगतीने.
सॅलिटी .वाय चा दणका
मला वाटतं साधारण दोन तीन आठवड्यांपूर्वीच कोलबेर यांच्या सुपर अँटीस्पायवेअर या लेखात मी, माझ्या संगणकावर कसा स्पायबॉट, अविरा अँटीव्हायरस वापरतो आणि माझा संगणक कसा दगडासारखा ठणठणीत/टणटणीत आहे असे विधान केले
पॅकेज डील ऑफ विपश्यना! (भाग - १)
इंस्टंट इडली मिक्स, इंस्टंट पिझ्झा मिक्स, टू मिनिट नूडल्स अशा सगळ्या इंस्टंटच्या आजच्या जमान्यात अध्यात्म, तत्वज्ञान, बुद्धाची शिकवण, विपश्यना अशा गोष्टींचं सुद्धा 'इंस्टंट-पॅकेज-मिक्स' मिळू शकतं हे तुम्हाला माहिती आहे?
पंडित नेहरू
स्वातंत्र्योत्तर भारतातील सर्वात जास्त प्रसिद्धी मिळालेली नावे म्हणजे निर्विवादपणे महात्मा गांधी आणि पंडीत जवाहरलाल नेहरु.
कृष्णधवल (पीत) जग
एका वैज्ञानिक प्रदर्शनामध्ये 'दृष्टीभ्रम' या विषयावरील सुरेख प्रात्यक्षिके पाहिली. "दिसतं तसं नसतं, म्हणून जग फसतं." या उक्तीची मजेदार उदाहरणे एक एक करून पहायची आणि