राजकारण

हे फक्त भारतातच होवू शकते

दोन दिवसा पासून वर्तमानपत्रात TV वर आता ' बिग बी ' अमिताभ बच्चन ह्यांनी मुंबईच्या विकासात अडथळा करण्यास सुरवात केली आहे .स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याप्रमाणेच आता ' बिग बी ' अमिताभ बच्चन यांनीही मुंबईतील पायाभूत विकासाच्य

'पाकव्याप्त काश्मीर'मधील कांहीं भागावर चिनी नियंत्रण?

'पाकव्याप्त काश्मीर'मधील कांहीं भागावर चिनी नियंत्रण?
कृपया खालील दुवा उघडा:
http://hindu.com/2010/08/29/stories/2010082955490900.htm
ही बातमी सर्वप्रथम मी इंडियन एक्सप्रेसच्या ई-पेपरवर काल सकाळी वाचली पण थोड्या वेळानंतर येथील भारतीय दूतावासातील एका अधिकार्‍याला दाखविण्यासाठी म्हणून शोधली तर ती इंडियन एक्सप्रेसवरून गायब झाली होती. 'इंडियन एक्सप्रेस'च्या Domain वर 'सर्च' वापरून दुवा शोधल्यावर ती मिळाली पण 'ही लिंक उघडल्याने आपला काँप्यूटर खराब होईल' अशी 'धमकी'ही दिसली. मग open domainवर सर्च केल्यावर 'हिंदू'मध्ये हा दुवा मिळाला. बातमी/लेख मूळचा 'न्यू यॉर्क टाइम्स'मधील आहे.

या मंत्र्याचे डोके ठिकाणावर आहे का?

भगवा दहाषदवाद आज भारतात पसरत आहे असे वक्तव्य करणाऱ्या पी .चिदंबरम यांना, या मंत्र्याचे डोके ठिकाणावर आहे का?

मी येडा हाय का ! मग मला लाथा घाला ! भाग(शेवटचा) २/२

मी येडा हाय का ! मग मला लाथा घाला ! भाग १/२
तर चला तर मग, आता माझे शोध निबंध वाचूयात,
.
.
.
.
.
.
.
.
अरे अरे हे काय , कुठे गेले माझे शोध निबंध ?
माझे शोध निबंध चोरीला गेले, आणि हे काय ?

मी येडा हाय का ? मग मला लाथा घाला ! भाग १/२

मी येडा हाय का ! मग मला लाथा घाला ! भाग १/२
प्रेषक: गांधीवादी मंगळ, 24/08/2010 - 19:25

* संस्कृती
* धर्म
* इतिहास
* समाज
* तंत्र
* भूगोल
* विज्ञान
* राजकारण
* विचार

मी देशी घेत नाही.

असमान पातळीवर स्पर्धा करावी लागत असल्या मुळे त्यांना आरक्षण द्या

आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई केली तरी आरक्षणाविषयीची चर्चा संपणार नाही असे म्हणतात. जाऊ दे! साध्याच शैलीत लिहितो.

उपेक्षित, दुबळ्या, अन्यायग्रस्त गटांना आरक्षण देण्याची पद्धत सर्वच समाजांमध्ये असते. समाजाची कल्याणकारी मानसिकता असेल तितक्या प्रमाणात आरक्षणे देण्याविषयी उदारभाव असतो. तरीही, आरक्षणाविषयी विचार करताना उपयुक्त वाटण्याची शक्यता असलेले काही मुद्दे नोंदवितो.

मेडिकल प्रवेश सामाईक परीक्षा (सीईटी) भारतभर एकच होणार आहे.

वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून देशभरात एकच मेडिकल प्रवेश परीक्षा सामाईक परीक्षा (सीईटी) भारतभर एकच होणार आहे.

आता भारतातच एका प्रांतात शिखांना धमकावले जात आहे हे आश्चर्यच आहे.

वाचा!! आणि विचार करा!! खरच आपण अतिरेक्यान विरुद्ध, दहाषदवादा विरुद्ध लढण्यास तय्यार आहोत का?

मी २०६० पर्यंत जगणारच आहे इति ठणठणपाळ उवाच

मी २०६० पर्यंत जगणारच आहे इति thanthanpal उवाच . यात शंका घेण्या सारखे काय आहे.. बरोबर आहे , याला ओळखणारे शंका येणारच.

अश्या संकट काळी सर्व देश आपल्या पाठीशी आहे

लेह ला ढग फुटीने जीवन उद्धवस्त झाले. अश्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी सरकारला अकस्मात मोठ्या प्रमाणात हजारो करोडो रुपये खर्च करावे लागतात.

 
^ वर