राजकारण
खबरदार, दहशतवाद्यांवर नी फुटीरतावाद्यांवर कारवाई कराल तर!
दिनांक ५ नोव्हेंबरच्या 'टाइम्स् ऑफ् इंडिया'मधे श्रीलंकेचे अध्यक्ष महिंद्र राजपक्षे यांना आपला इंग्लंडचा प्रस्तावित दौरा रद्द करणे भाग पडले अशा अर्थाची बातमी प्रसिद्ध झाली आहे. कारण?
गांडीव धनुष्य
२७ सप्टें. शहिद भगतसिंगचा जन्मदिवस. किती ठिकाणि साजरा झाला? माझ्याजवळ नाही विदा !! अशांचे शहिद दिनच साजरे करतो आपण. पण पुढचे शहिद ऐका..... स्वतंत्र्यानंतरचे........http://maharashtratimes.indiatimes.com/articlelist/6603984.cms
या दोन्ही संघटना विचाराने मूलभूततावादी आहेत,
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या दोन्ही संघटनांमध्ये काही फरक नाही. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या आहेत.
कृष्णराज राव यांचे प्राणांतिक उपोषण
कृष्णराज राव हे माहितीचा अधिकार यावर काम करणारे एक प्रमुख चळवळे आहेत.
जगाला ऊर्जा पुरविण्याची भारतात क्षमता - काकोडकर
जगाला ऊर्जा पुरविण्याची भारतात क्षमता - काकोडकर
Sunday, October 03, 2010 AT 12:00 AM (IST)
प्रेझेन्स ऑफ स्टेट
कालच्या निकालानंतर जो संयम दोन्हीकडील पक्षांनी दाखवला त्याला मानवी इतिहासात एक चांगली घटना म्हणून नोंदवायला कुणाची हरकत नसावी असे मी मानतो.
रामजन्मभूमी - बाबरी मशीद निकाल
सर्वोच्च न्यायालयाने रमेशचंद्र त्रिपाठी यांची याचिका फेटाळल्यानंतर रामजन्मभूमी- बाबरी मशीद वादाबाबतचा गेली अठरा वर्षे चाललेल्या खटल्याचा निकाल उद्या जाहीर करण्यात येईल.
भारतीय सैन्याचा इतिहास हा सत्ता हातात घेण्याचा...आपल्या विचारांचे स्वागत आहे.
आताच सकाळ पेपर मध्ये खालील बातमी वाचली. तशी TV वर सकाळी ११ वाजे पासूनच येत होती, पण TV ची बातमी म्हणजे सनसनीच असते.
सारे चानेल थकले गात कलमाडी भ्रष्ट्र गाथा
आता या अखेरच्या क्षणी राष्ट्रकुल'च्या गोंधळ सोडवायला पंतप्रधान धावले काय उपयोग?
आपला देश महान आहे. खरच विश्वास वाटत नाही ?
आपला देश महान आहे. खरच विश्वास वाटत नाही ?