अविनाश भोसले आणि मराठी माणूस ?
अविनाश भोसले हे नाव सध्या भरपूर चर्चेत आहे.पेश्याने बांधकाम व्यावसायिक असलेले हे अविनाश भोसले यांचा पुण्यात असलेला भव्य दिव्य राजवाडा,आलिशान गाड्या,आणी त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेची चौकशी करण्यात येत आहे.या सग
दत्ताराम वाडकर
दत्ताराम वाडकर
रीदम किंग दत्ताराम वाडकर आपल्यातुन निघुन गेले. स्नेहल भाटकर यांच्या नंतर बसलेला हा दुसरा झटका!
पर्यावरण बदल - कारणे, परिणाम आणि कृती -पूर्वार्ध
या लेखाचा उद्देश "जगबुडी होतेय" म्हणून ओरडण्याचा अथवा घाबरवण्याचा नसून जे काही खरेच होत आहे त्याची जाणीव करून देणे एवढाच आहे.
फळणीकरांचं आपलं घर
रात्री उदरभरण-नोहे-(?)चा कार्यक्रम यथास्थित पार पडल्यानंतर मुखशुध्दीसाठी दोनेक चमचे बडीशेप तोंडात टाकली आणि रवंथ करत नेहमीप्रमाणे टी. व्ही. समोरच्या कोचावर आडवा झालो. अहाहा!
ओळख न दाखवणारे भारतीय
नमस्कार मंडळी,
परदेशात फिरताना मला नेहमीच एक अनुभव येतो, समोरुन येणारा भारतीय दुसर्या भारतीयाला ओळख दाखवत नाही. असे का? असे का? असा प्रश्न मला अनेकदा पडतो.
पर्यावरण
पर्यावरण हा सध्यस्थितीत महत्वाचा होत असलेला, जाणवणारा आणि तरीही आचरणात आणण्याची वेळ झाल्यावर दुर्लक्षित होणारा विषय आहे.
विज्ञान कथेंतील जग.
आपले जग, खरे तर अवकाश (स्पेस्) त्रिमिति आहे असे म्हंटले जाते. पण अवकाश खरोखरच त्रिमिति आहे की आपल्याला आपल्या ज्ञानेंद्रियांच्या विशिष्ट रचनेमुळे व स्थानांमुळे ते तसे वाटते?
गावच्या वाटेवर... इकासाच्या लाटेवर... संवाद-मंथन!!!
स्वत:च्या बळावर, कोणाच्या तरी प्रेरणेने, सरकारी योजनांच्या आधारे महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये सुधारणेची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याला खरा विकास म्हणायचा, की विकासाची प्रक्रिया?
महाराष्ट्र कर्जमुक्त हवा
महाराष्ट्र कर्जमुक्त होण्यासाठी पर्यावरणमंत्री गणेश नाईक यांचे विधान वाचले.यावरून दोन वर्षात महाराष्ट्र कर्जमुक्त होण्यासाठी त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल माहिती मिळवावीशी वाटली.त्यांचे विधान वाचण्यासाठी इथे प
संस्कृतभाषा भाषाणाम् सुजननी..
राम राम मंडळी,
दोनेक वर्षांपूर्वी मी भैरवी रागामध्ये चार ओळी बांधल्या होत्या, त्याबद्दल थोडंसं..