सामाजिक
ओम् शांती ओम्!
कार्गिलच्या युद्धकाळातील हा प्रसंग. पाकिस्तानचे सर्वेसर्वा जनरल मुशर्रफ यांच्याकडून एक तातडीचा संदेश घेऊन पाकिस्तानचा उच्च सैन्याधिकारी भारताच्या प्रधान मंत्र्याच्या कार्यालयात अत्यंत गुप्तपणे पोचतो.
ब्राह्मणांबद्दल एवढा राग का?
आत्ताच पानिपतच्या लढाईला २५० वर्ष पूर्ण झाली.त्याचा एकंदर एतिहास आणि त्या वरती पानिपत हे निघालेलं पुस्तक ह्याबद्दल सगळी कडे विश्वास पाटिल ह्यांची मुलाखत चालु होती.त्यात त्यांनी सांगितल म्हणे माझ्यावरती आरोप झाले की ब्राह्म
पुस्तक परीक्षण: जेस्सी पांढरे हरीण
पुस्तक परीक्षण: जेस्सी पांढरे हरीण
(अमेरिकन प्रवासानुभवाच्या व्यक्तिचित्रणात्मक कथा)
लेखकः डॉ.अशोक ज. ताम्हनकर, प्रकाशकः राजे पब्लिकेशन्स, ठाणे
प्रथमावृत्तीः दत्तजयंती, २० डिसेंबर २०१०, मूल्यः रू.१६०/- फक्त, पृष्ठे १६८
घरकाम/बालसंगोपन व जीडीपी
कधीकधी आपल्या मनात एखादा विचार रुंजी घालत असतो. आणि कर्मधर्मसंयोगाने तोच विचार मांडणारं किंवा निदान त्याचा उल्लेख तरी करणारं पुस्तक हाती येतं. मग वाटतं की हा, आपला विचार अगदीच चुकीचा नव्हता.
रागनियमन
आपल्याला राग का येतो?
आपण स्वत:वर क्वचितच रागवतो. जास्ती करून आपल्याला दुसऱ्यांच्या वागण्याचा किंवा बोलण्याचा राग येतो. आता, आपल्याला दुसऱ्याचा राग का येतो?
अहंकार
चकट फू......
सुनीतीने अलिकडेच एक नवीन फ्लॅटची खरेदी केली. रहायलासुद्धा आली. तिच्या शेजारी आयटीमध्ये काम करणारा इंजिनियर रहात होता. त्याच्याकडे वाय-फाय इंटरनेटचे कनेक्शन होते. सुनीतीला स्वत:च्या डबड्या कनेक्शनचा राग आला होता.
मनोव्यवस्थापन
मन कुठल्याही एका गोष्टीवर एकाग्र होत नाही. आपण ऑफिसला जायला निघतो तेव्हा घरातल्या समस्या सोबत करत असतात आणि घरी परततो तेव्हा कार्यालयीन डावपेचांनी मन व्याप्त असते.
एकाकीपणा आणि त्यावरचे उपाय
एकाकीपणामुळे हृदयविकार उद्भवू शकतो असे सिद्ध झालेले आहे. मनुष्य समाजशील प्राणी आहे. एकटे पडण्यामुळे मनाच्या काही गरजा भागत नाहीत. साखरेपासून कोलेस्टेरॉल तयार करण्याच्या शारीरिक गतीस अशा परिस्थितीत वेग लाभतो.
दुसरा वसाहतवाद
ब्रिटीश पारतंत्र्याच्या काळात, राज्यकर्ते आपल्याकडून कमी भावात कापूस मिळवून आपल्या इंग्लंडातील गिरण्यांमध्ये घेऊन जात. तेथे त्याचे कापड बनवित आणि परत हिंदुस्तानात आणून चढ्या भावाने आपल्याला ते घेण्यास भाग पाडत.
पानिपताची मराठी भाषेला देणगी
पानिपत आणि तिथं झालेला पराभव ही मराठी माणसाला सलणारी आणि सहज विसर न पडणारी अशी गोष्ट आहे. पण त्यामुळे 'पानिपत होणे' असा एक वाक्प्रचार मराठीला मिळाला.