सामाजिक

़ञानेश्वरानी खरेच भिन्त चालवली आसेल काय?

ञानेश्वरानी खरेच भिन्त चालवली होति काय ?या विषया वर काहि माहिती / मार्ग दर्शन करावे.
आस्तिक आणि नास्तिक सर्वानि सहभाग घ्यावा हि नम्र विनन्ति.............

सस्नेह निमन्त्रण..............

सामाजिक उपक्रम

आज समाजात जिथे केवळ भ्रष्ट राजकीय व्यवस्थेला शिव्या घालून आपली जबाबदारी टाळण्याकडे कल दिसतो, त्याचवेळी अनेक व्यक्ती व संस्था निरलस वृत्तीने काम करुन आपाआपल्या परीने 'सकारात्मक बदल' घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत.

 
^ वर