सामाजिक उपक्रम

आज समाजात जिथे केवळ भ्रष्ट राजकीय व्यवस्थेला शिव्या घालून आपली जबाबदारी टाळण्याकडे कल दिसतो, त्याचवेळी अनेक व्यक्ती व संस्था निरलस वृत्तीने काम करुन आपाआपल्या परीने 'सकारात्मक बदल' घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा अनेक संस्था आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये वाखाणण्याजोगे काम करीत आहेत. त्यांच्या कामामध्ये नावीन्य आहे, प्रयोगशीलता आहे आणि अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा प्रामाणिकपणे आपला समाजकार्याचा वसा चालू ठेवण्याची जिद्द आहे.

परंतु विविध संसाधनांच्या अभावी त्यांचे कार्य समाजाच्या व्यापक स्तरापर्यंत पोहचलेले नाही. संसाधने म्हणताना मला केवळ पैसा किंवा उपकरणे इतकेच मर्यादित अर्थाने म्हणायचे नसून या लहान संस्थांना तज्ञ मार्गदर्शनाची (mentoring), मनुष्यबळ प्रशिक्षण, इत्यादी बाबींचीही नितांत आवश्यकता आहे.

फुकटचे सल्ले देणं सोपं असतं असे विनोदाने म्हटले जाते, परंतु सामाजिक क्षेत्रात धडपडणार्‍या व विशेषत: सूदूर ग्रामीण भागात काम करणार्‍या संस्था व व्यक्तींना आज पैशांपेक्षाही त्यांच्या कार्याला योग्य दिशा देणार्‍या अनुभवी सल्ल्यांची / मार्गदशनाची आवश्यकता आहे.

इंटरनेट हे ज्ञानाचे भांडार आहे आणि आपल्या सर्वांचे सामायिक बलस्थानही आहे. आपल्या हातातील या शक्तीशाली माध्यमाचा उपयोग करुन आपण सामाजिक उपक्रमशीलतेला आपल्या पद्धतीने मदत करुया.

सामाजिक उपक्रमाच्या या समुदायामध्ये केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील सामाजिक उपक्रमांच्या उल्लेखनीय कार्याची ओळख आपण करुन द्यावी अशी अपेक्षा आहे.

टूगेदर, वी कॅन मेक अ डिफरंस!

विनाभिंतीचे ग्रंथालय

राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालय ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकेल का या प्रश्नासंबंधी काही विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहे. या पूर्वीच्या माझ्या लेखात ज्ञान साधनं सामाईक असावीत यावर भर दिला होता.

ईशान्य भारत व आंतरराष्ट्रिय षडयंत्र

ईशान्य भारतातील समस्यांची पहिली चार कारणे खालील प्रमाणे आहेत:-

भारतातील ख्रिश्चन स्टेटस्

आपल्या देशाच्या संविधानातच हा देश सेक्यूलर असल्याची घोषणा करण्यात आली असतांना एखादे राज्य स्वतःला ख्रिश्चन स्टेट असे कसे काय म्हणवून घेवू शकते? हा प्रश्न ना सामान्यजनांना पडत ना कोणत्याही पक्षाच्या केंद्र सरकारला!

ईशान्य भारत


मेघालयाची नाकेबंदी

आगर वृक्षांच्या नावानं ओळ्खलं जाणारं शहर - आगरतला

आगरतला ही त्रिपुरा राज्याची राजधानी. नकाशा पाहिला तर हा प्रदेश आपल्या महाराष्ट्राच्या खूपच दूर आहे. मुंबई पश्चिम किनार्‍यावर वसलेली तर त्रिपुराचि राजधानी थेट पूर्वेच्या टोकापाशी.

कर्करोगावर आयुर्वेदीय उपचार आहे का?

स्वादुपिंडाच्या कर्करोगावर यशस्वी आयुर्वेदीय उपचार होणं शक्य आहे का?

आभाळा येवढा- श्री नानाजी देशमुख

वरील मथळ्याचा लेख कालनिर्णयाच्या दिवाळी अंकात मी वाचला. एखाद्या विषयाचा लेख आपण तेव्हाच वाचतो जेंव्हा त्यात आपल्याला रस असतो. नानाजी देशमुख हे नाव माझ्या नेहमीच वाचनात होते माझ्या वयाच्या १० वर्षापासुन.

परंपरा, चालीरीती या मुळे आपण वस्तूंची नासाडीच जास्त करत असतो.

एकीकडे वस्तूंची टंचाई आणि दुसरी कडे परंपरा, चालीरीती या मुळे आपण वस्तूंचा योग्य वापर करण्या ऐवजी वस्तूंची नासाडीच जास्त करत असतो. पुरातन काळात वीज नसल्या मुळे रात्री प्रकाशा साठी तेला तुपाचे दिवे लावले जात असत.

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव दसऱ्याच्या उत्सवाला आजच्या सारखे

९० च्या दशका पर्यंत महाराष्ट्रात नवरात्रोत्सव दसऱ्याचा उत्सव हा घरोघरी घटस्थापना करून ब्रह्मांडातील आदिमायेची आश्विन महिन्यात नंदादीप तेवत ठेऊन मनोभावे पूजा करणे, नवमीच्या दिवशी देवीची महापूजा करून घरातच घटा पासून १०-१५ प

तीर्थरूप दादां आई ना साष्टांग नमस्कार विनंती विशेष!

तीर्थरूप दादां आई ना साष्टांग नमस्कार विनंती विशेष! ............. घरातील मोठ्यांना नमस्कार, लहान भावंडांना आशीर्वाद . कळावे लोभ असावा ही विनंती
आपला नम्र
अ ब क

21व्या शतकातील शिक्षणाचे सक्षमीकरण

21व्या शतकातील शिक्षणाचे सक्षमीकरण

मराठीत कंट्रोल शोध ची सुविधा उपलब्ध आहे का ?

संगणकाच्या माहितीचे आता सर्वत्र मराठीकरण झाले आहे. या मुळे ग्रामीण भागातील जनतेला विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो. महाराष्ट्रा शासनाच्या विविध विभागाच्या भरती परीक्षांचे निकाल मराठीत जाहीर केले जातात.

जगाला ऊर्जा पुरविण्याची भारतात क्षमता - काकोडकर

जगाला ऊर्जा पुरविण्याची भारतात क्षमता - काकोडकर
Sunday, October 03, 2010 AT 12:00 AM (IST)

भारतीय सैन्याचा इतिहास हा सत्ता हातात घेण्याचा...आपल्या विचारांचे स्वागत आहे.

आताच सकाळ पेपर मध्ये खालील बातमी वाचली. तशी TV वर सकाळी ११ वाजे पासूनच येत होती, पण TV ची बातमी म्हणजे सनसनीच असते.

सारे चानेल थकले गात कलमाडी भ्रष्ट्र गाथा

आता या अखेरच्या क्षणी राष्ट्रकुल'च्या गोंधळ सोडवायला पंतप्रधान धावले काय उपयोग?

रस्त्यावर या ४०% लाचेचे खड्डे पडतात हे काय या भ्रष्ट्र राजकारण्यांना माहित नाही.

'खड्डे असणाऱ्या राज्य रस्त्यांवरील टोल वसूल करण्यात येऊ नये, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा मार्गावरील टोल बंद करण्यात येतील. ' अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.

मराठी माणूस मराठी भाषा ही सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे.

मराठी माणूस मराठी भाषा ही सोन्याची अंडे देणारी कोंबडी आहे. अंड च खा कोंबडी कापु नका ..एक कळकळीची विनंती दोघांना करत मराठीच्या हितचिंतकांनी मराठी माणसांनी उध्दव आणि राज या ठाकरे बंधूनी एकत्र यावे.

मराठी शाळांच्या बचावासाठी आज राज्यभर आंदोलन करण्यात आले

मराठी शाळांना परवानगी न देण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाचा तीव्र शब्दात निषेध करून मराठी शाळांच्या बचावासाठी आज राज्यभर आंदोलन करण्यात आले.

शाळांना दहा दिवस सुटी

शाळांना दहा दिवस सुटी

हे फक्त भारतातच होवू शकते

दोन दिवसा पासून वर्तमानपत्रात TV वर आता ' बिग बी ' अमिताभ बच्चन ह्यांनी मुंबईच्या विकासात अडथळा करण्यास सुरवात केली आहे .स्वरसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्याप्रमाणेच आता ' बिग बी ' अमिताभ बच्चन यांनीही मुंबईतील पायाभूत विकासाच्य

या मंत्र्याचे डोके ठिकाणावर आहे का?

भगवा दहाषदवाद आज भारतात पसरत आहे असे वक्तव्य करणाऱ्या पी .चिदंबरम यांना, या मंत्र्याचे डोके ठिकाणावर आहे का?

मेडिकल प्रवेश सामाईक परीक्षा (सीईटी) भारतभर एकच होणार आहे.

वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून देशभरात एकच मेडिकल प्रवेश परीक्षा सामाईक परीक्षा (सीईटी) भारतभर एकच होणार आहे.

आता भारतातच एका प्रांतात शिखांना धमकावले जात आहे हे आश्चर्यच आहे.

वाचा!! आणि विचार करा!! खरच आपण अतिरेक्यान विरुद्ध, दहाषदवादा विरुद्ध लढण्यास तय्यार आहोत का?

मी २०६० पर्यंत जगणारच आहे इति ठणठणपाळ उवाच

मी २०६० पर्यंत जगणारच आहे इति thanthanpal उवाच . यात शंका घेण्या सारखे काय आहे.. बरोबर आहे , याला ओळखणारे शंका येणारच.

अश्या संकट काळी सर्व देश आपल्या पाठीशी आहे

लेह ला ढग फुटीने जीवन उद्धवस्त झाले. अश्या नैसर्गिक आपत्तींना सामोरे जाण्यासाठी सरकारला अकस्मात मोठ्या प्रमाणात हजारो करोडो रुपये खर्च करावे लागतात.

यांचा पगार वाढवा .पण जेंव्हा अधिकार येतात तेंव्हा कर्तव्य ही पर पाडावे लागतात ,

आज संसदेत खासदार यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.संसदेत एका महत्वाची चर्चा होती.

मी तर १५ ऑगस्ट काळी फीत बांधून साजरा करायच्या विचारात आहे,

आज सकाळ मध्ये आता बस्सं...freedom हवंच :) या बद्दल वाचकांना कुठल्या गोष्टींपासून तुम्हाला हवेय 'स्वातंत्र्य'?

मेरा देश महान म्हणत संसद सुद्धा लिलावाने विक्री केल्या जाईल जय हो जय हो .

मेरा देश महान म्हणत संसद सुद्धा लिलावाने विक्री केल्या जाईल जय हो जय हो .

भ्रष्ट्राचाराचा देशभावनेशी संबंध जोडणे योग्य आहे का?

राष्ट्रकुल खेळा च्या भ्रष्ट्राचारा ची धुणी धुवत देशाच्या इज्जतीची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली जात असताना, इतके दीवस ७ वर्ष खेळाची तय्यारी होत असताना आपला कांही संबंध नाही अश्या तोऱ्यात गप्प बसणाऱ्या सरकारला आता वाईट परीस्

किंवा रोग्यास वाचवायचे असेल तर विषबाधे मुळे सडलेला निकामी झालेला भाग दयामाया न दाखवता सरळ शस्त्रक्रिया करून कापून टाकणे

नेहरूंच्या हिमालय एव्हड्या महाकाय चुकी मुळे भारताच्या जन्मा पासून देशाला रक्तबंबाळ करणारी जखम आता गंग्रीन प्रमाणे भारताच्या शरीरात पसरली आहे.

विहंगम बोमडीला

बोमडीला हे शहर समुद्रसपाटी पासुन ८००० फुटावर हिमालया च्या बर्फाच्छादित पर्वत रांगांनी वेढलेले निसर्गरम्य ठिकाण आहे. येथे जाण्याचा मार्ग मात्र अतिशय खडतर तितकाच मनाला सुखावणारा आहे.

धर्म, संप्रदाय, सांप्रदायिकता- अंतिम भाग

सांप्रदायांची विविधता-

धर्म, संप्रदाय, साम्प्रदायिकता

वरिल शिर्षकाचे श्री मा.गो. वैद्य यांचे बौध्दीक पुस्तीकेच्या रुपाने माझ्या वाचनात आले तेही नागालॉन्ड मध्ये. आपल्या सुजाण मित्रांना ते आवडेल या प्रामाणीक हेतुने मी ते त्यांच्याच शब्दात साभार येथे देत आहे.

हात खाली है मगर ब्यापर करताहुं

हात खाली है मगर ब्यापर करताहुं .... देशवासियोन को बेवकूफ बनता हुं आज भारत सरकारने बांगलादेशाला वीज विक्री करण्याचा ऐतिहासिक करार केला. ही बातमी वाचून राजकपूरच्या गाण्याच्या वरील ओळी आठवल्या.

अरेबियन नाईट मधील एखाद्या जादुई महाल प्रमाणे असलेल्या कैद्यांच्या कोठड्या,

अंधार कोठड्या , जेलरचा धाक, खराब बेचव अन्न, कामात चूक झाली तर मार ,गुंड मवाली खुनी दरोडेखोर यांची दिवसरात्र भीतीदायक साथ-संगत शरीराचे कातडे सोलून काढणारी पोलिसांची अमानुष मारहाण या सगळ्या गोष्टी आठवूनच सामान्य माणूस गुन्हाच का

शहरातील रस्ते बांधकाम, पाणी पुरवठा आणि शासकीय कामा बद्दल आपण माहिती मागू शकतो

माहितीचा अधिकार खालील लिंक्स वर आणि CIC http://www.cic.gov.in/ या भारत सरकारच्या मुख्य माहिती अधिकाऱ्याच्या कार्यालयाच्या साईट वर सर्व माहिती मिळेल .

माहितीच्या अधिकार कार्यकर्त्यांचे बलिदान. दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याचे स्वातंत्र सैनिक!!

माहितीच्या अधिकार कार्यकर्त्यांचे बलिदान. दुसऱ्या स्वातंत्र्य लढ्याचे स्वातंत्र सैनिक !! हीच यांची ओळख पुढील पिढी करेल.

भारतीय राजकारणी चुका सम्राट.. वाटाघाटींपासून काश्मीरचा मुद्दा वेगळा काढता येणार नाही.

केवळ सांस्कृतिक चर्चा नको काश्मीरवर बोला Bookmark and Share लोकसत्ता १७/०७/२०१० Print E-mail
कुरेशी यांचे आव्हान
इस्लामाबाद, १६ जुलै/पीटीआय

Syndicate content