सामाजिक उपक्रम

आज समाजात जिथे केवळ भ्रष्ट राजकीय व्यवस्थेला शिव्या घालून आपली जबाबदारी टाळण्याकडे कल दिसतो, त्याचवेळी अनेक व्यक्ती व संस्था निरलस वृत्तीने काम करुन आपाआपल्या परीने 'सकारात्मक बदल' घडविण्याचा प्रयत्न करीत आहेत. अशा अनेक संस्था आपापल्या कार्यक्षेत्रामध्ये वाखाणण्याजोगे काम करीत आहेत. त्यांच्या कामामध्ये नावीन्य आहे, प्रयोगशीलता आहे आणि अगदी प्रतिकूल परिस्थितीमध्ये सुद्धा प्रामाणिकपणे आपला समाजकार्याचा वसा चालू ठेवण्याची जिद्द आहे.

परंतु विविध संसाधनांच्या अभावी त्यांचे कार्य समाजाच्या व्यापक स्तरापर्यंत पोहचलेले नाही. संसाधने म्हणताना मला केवळ पैसा किंवा उपकरणे इतकेच मर्यादित अर्थाने म्हणायचे नसून या लहान संस्थांना तज्ञ मार्गदर्शनाची (mentoring), मनुष्यबळ प्रशिक्षण, इत्यादी बाबींचीही नितांत आवश्यकता आहे.

फुकटचे सल्ले देणं सोपं असतं असे विनोदाने म्हटले जाते, परंतु सामाजिक क्षेत्रात धडपडणार्‍या व विशेषत: सूदूर ग्रामीण भागात काम करणार्‍या संस्था व व्यक्तींना आज पैशांपेक्षाही त्यांच्या कार्याला योग्य दिशा देणार्‍या अनुभवी सल्ल्यांची / मार्गदशनाची आवश्यकता आहे.

इंटरनेट हे ज्ञानाचे भांडार आहे आणि आपल्या सर्वांचे सामायिक बलस्थानही आहे. आपल्या हातातील या शक्तीशाली माध्यमाचा उपयोग करुन आपण सामाजिक उपक्रमशीलतेला आपल्या पद्धतीने मदत करुया.

सामाजिक उपक्रमाच्या या समुदायामध्ये केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील सामाजिक उपक्रमांच्या उल्लेखनीय कार्याची ओळख आपण करुन द्यावी अशी अपेक्षा आहे.

टूगेदर, वी कॅन मेक अ डिफरंस!

आकाश टॅब्लेट पीसीची 'सुरस' कहाणी !

शासनाने प्रसिद्ध केलेली आकडेवारी, अहवाल व रोज करत असलेल्या आश्वासनांची खैरात यांच्यावर विश्वास ठेऊन आपल्या देशाच्या प्रगतीचा आढावा घेत असल्यास आपला देश अमेरिकेसकट सर्व विकसित राष्ट्रांना मागे टाकून क्रमांक एकवर केव्हाच पोचला असता. त्यासाठी एपीजे कलाम व भविष्यवेध घेणाऱ्या इतर टेक्नोक्रॅट्स यांनी निर्दिष्ट केलेल्या 2020सालाची वाट पहायची गरज पडली नसती. मुळात टेक्नोक्रॅट्सचा भर आपण विकसित करत असलेल्या तंत्रज्ञानावर आहे. तोंडपाटीलकी करून तंत्रज्ञान विकसित होत नसतात. याचे मूर्तीमंत उदाहरण म्हणून भरपूर गाजावाजा केलेल्या आकाश टॅब्लेट पीसीचा उल्लेख करता येईल.

गेट्स फौंडेशनचा पुढाकार: संडास सुधार संशोधन

दि बिल अँड मिलिंडा गेट्स फौंडेशनच्या मते जगभर वापरात असलेल्या आताच्या (भारतीयांचे स्क्वॉटिंगच्या वा कमोडच्या) फ्लश टाइप संडास रचनेत सुधारणा करण्यास भरपूर वाव आहे. आपल्यासाऱख्या शहरी मध्यमवर्गीयांना आताच्या फ्लश टॉयलेटमध्ये काही उणीवा असू शकतील असे वाटत नाही. 1880 सालापासून त्या वापरात असून गेली सव्वाशे वर्षे त्यातील प्रत्येक पार्ट न पार्ट मधील डिझाइनमध्ये सुधारणा होत होत आता त्याचे optimization झालेले असावे. त्यातील फ्लशसाठी असलेल्या अत्यंत महत्वाच्या पार्टची "S", "U", "J", वा "P" आकारातून उत्क्रांत होत होत आजच्या स्थितीला ती पोचलेली आहे.

सुंदर् मणीपुर्

रामराम मंडळी,

विनाभिंतीचे ग्रंथालय

राष्ट्रीय डिजिटल ग्रंथालय ही संकल्पना प्रत्यक्षात येऊ शकेल का या प्रश्नासंबंधी काही विचार मांडण्याचा प्रयत्न करत आहे. या पूर्वीच्या माझ्या लेखात ज्ञान साधनं सामाईक असावीत यावर भर दिला होता.

ईशान्य भारत व आंतरराष्ट्रिय षडयंत्र

ईशान्य भारतातील समस्यांची पहिली चार कारणे खालील प्रमाणे आहेत:-

भारतातील ख्रिश्चन स्टेटस्

आपल्या देशाच्या संविधानातच हा देश सेक्यूलर असल्याची घोषणा करण्यात आली असतांना एखादे राज्य स्वतःला ख्रिश्चन स्टेट असे कसे काय म्हणवून घेवू शकते? हा प्रश्न ना सामान्यजनांना पडत ना कोणत्याही पक्षाच्या केंद्र सरकारला!

ईशान्य भारत


मेघालयाची नाकेबंदी

आगर वृक्षांच्या नावानं ओळ्खलं जाणारं शहर - आगरतला

आगरतला ही त्रिपुरा राज्याची राजधानी. नकाशा पाहिला तर हा प्रदेश आपल्या महाराष्ट्राच्या खूपच दूर आहे. मुंबई पश्चिम किनार्‍यावर वसलेली तर त्रिपुराचि राजधानी थेट पूर्वेच्या टोकापाशी.

कर्करोगावर आयुर्वेदीय उपचार आहे का?

स्वादुपिंडाच्या कर्करोगावर यशस्वी आयुर्वेदीय उपचार होणं शक्य आहे का?

आभाळा येवढा- श्री नानाजी देशमुख

वरील मथळ्याचा लेख कालनिर्णयाच्या दिवाळी अंकात मी वाचला. एखाद्या विषयाचा लेख आपण तेव्हाच वाचतो जेंव्हा त्यात आपल्याला रस असतो. नानाजी देशमुख हे नाव माझ्या नेहमीच वाचनात होते माझ्या वयाच्या १० वर्षापासुन.

'गावगुंफण' : सक्षम स्त्रिया = सर्वांगीण प्रगती

सक्षम स्त्रिया
सक्षम स्त्रिया

बायकांना सक्षम करणार्‍या योजनांतून समाजाचा विकास कसा होतो हे 'गावगुंफण' हा माहितीपट पुन्हा एकदा अधोरेखित करतो. पुण्यातले रंगकर्मी अतुल पेठे यांनी हा माहितीपट बनवला आहे. 'हॅलो मेडिकल फाउंडेशन' या संस्थेनं मराठवाड्यातल्या खेड्यांमध्ये उभ्या केलेल्या सामाजिक क्रांतीची यातून ओळख होते.

परंपरा, चालीरीती या मुळे आपण वस्तूंची नासाडीच जास्त करत असतो.

एकीकडे वस्तूंची टंचाई आणि दुसरी कडे परंपरा, चालीरीती या मुळे आपण वस्तूंचा योग्य वापर करण्या ऐवजी वस्तूंची नासाडीच जास्त करत असतो. पुरातन काळात वीज नसल्या मुळे रात्री प्रकाशा साठी तेला तुपाचे दिवे लावले जात असत.

महाराष्ट्रात नवरात्रोत्सव दसऱ्याच्या उत्सवाला आजच्या सारखे

९० च्या दशका पर्यंत महाराष्ट्रात नवरात्रोत्सव दसऱ्याचा उत्सव हा घरोघरी घटस्थापना करून ब्रह्मांडातील आदिमायेची आश्विन महिन्यात नंदादीप तेवत ठेऊन मनोभावे पूजा करणे, नवमीच्या दिवशी देवीची महापूजा करून घरातच घटा पासून १०-१५ प

तीर्थरूप दादां आई ना साष्टांग नमस्कार विनंती विशेष!

तीर्थरूप दादां आई ना साष्टांग नमस्कार विनंती विशेष! ............. घरातील मोठ्यांना नमस्कार, लहान भावंडांना आशीर्वाद . कळावे लोभ असावा ही विनंती
आपला नम्र
अ ब क

21व्या शतकातील शिक्षणाचे सक्षमीकरण

21व्या शतकातील शिक्षणाचे सक्षमीकरण

मराठीत कंट्रोल शोध ची सुविधा उपलब्ध आहे का ?

संगणकाच्या माहितीचे आता सर्वत्र मराठीकरण झाले आहे. या मुळे ग्रामीण भागातील जनतेला विद्यार्थ्यांना खूप फायदा होतो. महाराष्ट्रा शासनाच्या विविध विभागाच्या भरती परीक्षांचे निकाल मराठीत जाहीर केले जातात.

जगाला ऊर्जा पुरविण्याची भारतात क्षमता - काकोडकर

जगाला ऊर्जा पुरविण्याची भारतात क्षमता - काकोडकर
Sunday, October 03, 2010 AT 12:00 AM (IST)

भारतीय सैन्याचा इतिहास हा सत्ता हातात घेण्याचा...आपल्या विचारांचे स्वागत आहे.

आताच सकाळ पेपर मध्ये खालील बातमी वाचली. तशी TV वर सकाळी ११ वाजे पासूनच येत होती, पण TV ची बातमी म्हणजे सनसनीच असते.

सारे चानेल थकले गात कलमाडी भ्रष्ट्र गाथा

आता या अखेरच्या क्षणी राष्ट्रकुल'च्या गोंधळ सोडवायला पंतप्रधान धावले काय उपयोग?

 
^ वर