राजकारण

२२ जून

कालाच्या ओघात सारे काही मिटून जाते. २२ जून हा दिवसही असाच हरवून जातो आहे की काय या आशंकेने मन व्याकूळ झाले.

दिवंगत नेत्याची लेक

दिवंगत नेते प्रमोदजी महाजन यांच्या कन्येवर आलेली ही एक बातमी

भारतातही महत्वाच्या मुद्द्यांवर सार्वमत घ्यावे काय?

लोकशाहीचे राज्य असलेल्या जगातील अनेक देशांमध्ये सार्वजनिक महत्वाच्या मुद्द्यांवर सार्वमत घेतले जाते. त्यानुसारच निर्णय घेणे सरकारला बाध्य असते.

अमेरिकेतील निवडणूक आणि भारतावरील, जगावरील परिणाम

जगातील एकमेव आर्थिक आणि सामरिक महासत्ता असलेल्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्ष पदासाठी निवडणूक प्रचार जोरात सुरू आहे.

बारबालांसाठी वेगळी वसाहत

मध्यंतरी ठाण्यांतील काही भागांत सभ्य वस्तींत राहणार्‍या बारबालांना तेथून हुसकून लावण्याची मोहीम शिवसैनिकांनी उघडली होती. (त्याचे पुढे काय झाले ते माहीत नाही). त्यानिमित्त Thane Plus ने Should bargirls be treated as social outcastes?

अराजकाच्या वाटेवर पाकिस्तान

पाकिस्तानातील सध्याची परिस्थिती फारच तणावपूर्ण आहे आणि या अस्थिरतेचे बरेच दूरगामी परिणाम होतील असे वॉशिंग्टन, लंडन पासून दिल्ली, इस्लामाबादपर्यंतच्या राजकीय आणि वैचारिक वर्तुळांत चर्चिले जात आहे. याच विषयावर निवृत्त कर्नल आठले यांचा लेख रेडिफ या जालनियतकालिकात आलेला आहे. (http://www.rediff.com/news/2007/jun/14guest.htm) त्यात त्यांनी बरेच महत्त्वपूर्ण मुद्दे मांडले आहेत. ते असे,

याला काय म्हणावे?

१,८८,८२,८६२.०० रुपये स्टेट बँकेच्या खात्यांमध्ये.

२३,२०,०००.०० रुपये बॉण्डमध्ये.

५,३५,८१४.०० रुपये टपाल खात्याच्या बचत योजनेत.

अविनाश भोसले आणि मराठी माणूस ?

अविनाश भोसले हे नाव सध्या भरपूर चर्चेत आहे.पेश्याने बांधकाम व्यावसायिक असलेले हे अविनाश भोसले यांचा पुण्यात असलेला भव्य दिव्य राजवाडा,आलिशान गाड्या,आणी त्यांच्याकडे असलेल्या मालमत्तेची चौकशी करण्यात येत आहे.या सग

महाराष्ट्र कर्जमुक्त हवा

महाराष्ट्र कर्जमुक्त होण्यासाठी पर्यावरणमंत्री गणेश नाईक यांचे विधान वाचले.यावरून दोन वर्षात महाराष्ट्र कर्जमुक्त होण्यासाठी त्यांनी केलेल्या विशेष प्रयत्नांबद्दल माहिती मिळवावीशी वाटली.त्यांचे विधान वाचण्यासाठी इथे प

 
^ वर