राजकारण

श्रीकृष्ण आयोग अहवाल

बाँबस्फोट खटल्याचा निकाल लागल्याबरोबर श्रीकृष्ण आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीची मागणी नव्याने केली जाऊ लागली आहे.

सहज आठवलं म्हणून

बाँबस्फोट खटल्यांत संजय दत्त ला ६ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा झाली. कायद्याने आपले काम चोख बजावले याबद्दल सर्वत्र समाधान व्यक्त केले जात आहे.

१२३ करार.

हा करार नुकताच भारताच्या परराष्ट्र खात्याच्या संकेत स्थळावर प्रसिद्ध झाला.
एकूण वीस पानांचे हे कागदपत्र आहे.
यात अनेक बबींचा तपशीलाने उल्लेख केलेला आहे.
करारातील महत्त्वाची कलमे अशी -

संजूबाबा, न्या. कोदे आणि न्यायव्यवस्था

आधीच स्पष्ट करतो की माझा बाबा बुवांवर विश्वास नाही. संजूबाबावरही नाही. आज त्याला सहा वर्षांची शिक्षा ठोठवण्यात आली. न्यायमूर्ती कोदे यांनी त्याचे पारडे झुकवले नाही, परंतु संजय दत्त खरंच ६ वर्ष तुरूंगात राहिल का?

ब्राह्मणांनो भारत सोडा..

(१) गुर्जर आन्दोलना मुळे सरकार त्यांना हवे तसे आरक्षण देणार आहे.
(२) अर्जुन सिंह यांनी तर दुसरा आरक्षण-पुरुष बनण्याचे नक्की केले आहे.

लोकमान्य टिळक

२३ जुलै २००७ - आज लोकमान्य टिळकांच्या शतकोत्तर सुवर्ण जयंती समारोप झाला. त्या निमित्ताने आधी एक सकाळ मधील बातमी माहीती साठी :

पाच रुपयांच्या नाण्यावर लोकमान्यांची प्रतिमा

कलाम यांना सलाम

राष्ट्रपती अब्दूल कलाम २५ जुलैला राष्ट्रपती भवन सोडणार आहेत. आजच रिडीफ मधे वाचलेल्या बातमीप्रमाणे ते त्यांच्याबरोबर दोन सुटकेसेस आणि पुस्तके इतकेच घेऊन जाणार आहेत.

विदेशात भारताचा पहिला लष्करी तळ

Maharashtra Times Online

विदेशात भारताचा पहिला लष्करी तळ

[ Tuesday, July 17, 2007 10:47:17 am]
नवी दिल्ली

म. टा. ऑनलाइन प्रतिनिधी

 
^ वर