संस्कृती
पुर्वांचलात विवेकानंद् केन्द्राचे कार्य
विवेकानंद केन्द्राने पूर्वांचलातील आसाम व अरुणाचलप्रदेशात आपल्या कार्याचे जाळे विणले आहे. या संस्थेचे विशेष कार्य अरुणाचल प्रदेशात आहे.
'पुलं', 'पुलं'प्रेम, 'पुलं'प्रेमी
संपादक मंडळाशी चर्चा झाल्यानंतर रामायण आणि महाभारताचा काळ ह्या चर्चेतली 'पुलं', 'पुलं'प्रेम, 'पुलं'प्रेमी ह्यांच्यावरील अवांतर चर्चा ह्या चर्चेत हलविण्यात आली आहे. मी संपादक मंडळाचा आभारी आहे.
मेघालयातील मानवी अलंकार
आपल्यामध्ये एक वाक्य संस्कृती संबंधात ऐकवल्या जाते. भुक असतांना जेवणे ही प्रकृती, आपल्या ताटातील अर्धी पोळी भुकेलेल्यास देणे ही संस्कृती आणि भूक नसतांना खाणे ही विकृती.
पूर्वांचलातील प्रतिक्रिया
महाराष्ट्रातील जनकल्याण समिती सारख्या राष्ट्रवादी संस्थांनी विद्यार्थ्यांसाठी चालविलेल्या प्रकल्पांमधून पूर्वांचलात दुहेरी प्रतिक्रिया झाली. सामान्य समाज आनंदला.
रामायण आणि महाभारताचा काळ
रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यांत येणारा काळ कोणता या विषयी अनेक अटकळी बांधल्या जातात, बांधल्या गेल्या आहेत.
रा.चिं.ढेरे यांचे संकेतस्थळ
ज्येष्ठ साहित्यीक व इतिहाससंशोधक रा. चिं. ढेरे यांच्या संकेतस्थळाचे नुकतेच उद्घाटन झाले. ढेरे यांचे जीवन व कार्य याचा सुरेख आढावा या स्थळावर घेतलेला आहे.
पूर्वांचलातील आशेचे किरण
पूर्वांचलात झपाट्याने होत असलेले मतांतरण पाहून त्याच्या धोक्यापासुन आपल्या समाजाला वाचवून मूळ परंपरा,संस्कृती व उपासना पध्दती सुरक्षित ठेवण्यासाठी तेथील अनेक जनजातींमधील द्र्ष्ट्या महापुरुषांनी संघटना स्थापन केल्या.
उपाय सुचवावा
मी मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालय (मुंमग्र) दादर शाखेची प्रथम बालविभागाची सदस्या होते व आता सामान्य विभागाची सदस्या आहे.
दोन बातम्या
३ जुलैच्या टाइम्स् ऑफ् इंडियाच्या पहिल्याच पानावर शेजारीशेजारी दोन बातम्या आल्या आहेत. त्या अशा :