संस्कृती
वाईट करणाऱ्याचे खरेच वाईट होते काय?
महाराष्ट्राचे कुलदैवत मानल्या जाणाऱ्या आई तुळजाभवानी मंदीरातील दानपेटी घोटाळ्याच्या छोट्याश्या झलकीने श्रध्दास्थानांवर फोफावलेल्या लबाडांचे आणखी एक वर्तुळ उघडकीस आले आहे.
वडार समाज : इतिहास आणि संस्कृती
महाराष्ट्रात गेल्या काही वर्षात भटक्या विमुक्तांच्या सर्वच थरातून जागृती होतांना आपल्याला दिसते.
खरे म्हणजे आंबेडकर मोठे होते महान होते पण हे कटू सत्य आपण मान्य करत नाही.हीच आपली शोकांतीका आहे .
Subject: पण हे कटू सत्य आपण मान्य करत नाही.हीच आपली शोकांतीका आहे .
अवतार, पुनर्जन्म वगैरे
अवतार आणि पुनर्जन्म या संकल्पनांवर हिंदु, जैन, बौद्ध आणि इतरही धर्मांचा पाया रचलेला आहे. आत्मा अमर असून शरीर हे नाशवंत आहे. ते जन्म-मरणाच्या चक्रातून जाते. आत्मा मात्र जुने शरीर सोडून नवे शरीर धारण करतो असे गीतेत सांगितले आहे.
विदर्भ मराठवाडा हे प्रदेश महाराष्ट्रातून वेगळे का होण्याचा प्रयत्न करतात याचा विचार कारणे आवश्यक आहे
सह्याची मोहीम घेण्या पेक्षा विदर्भ मराठवाडा हे प्रदेश महाराष्ट्रातून वेगळे का होण्याचा प्रयत्न करतात याचा विचार कारणे आवश्यक आहे. आज महा.महणजे मुंबई,पुणे आणि पच्शिम महाराष्ट्रा यापुढे विकासाचा विचार कोणी नेता
सकाळ वृत्तसेवा मराठी ब्रॅन्ड'साठी नेमकं करायचं काय? संदीप देवकुळे यांच्या उपदेशाला उत्तर
मराठी ब्रॅन्ड'साठी नेमकं करायचं काय? संदीप देवकुळे यांच्या उपदेशाला उत्तर
मराठी ब्रॅन्ड'साठी नेमकं करायचं काय? पहिल्या संमेलनाचे संयोजक आणि स्वागताध्यक्ष संदीप देवकुळे यांच्या उपदेशाला उत्तर
मराठी भाषेचा क्रांतिकाल
ज्यावेळी भारतावर इंग्रजांचे राज्य होते तो इ.स.१८७५ ते १९२० हा कालखंड मराठी भाषेचा क्रांतिकाल म्हणून ओळखला जातो.या काळात जे काव्य निर्माण झाले ,त्याचा चेहरा-मोहरा बराचसा भिन्न आहे.मुख्यतः केशवसुतांनी कवितारचनेत
स्वतंत्र्याच्या नावाखाली कोणताही मुलगा आपल्या आई चे ...........
स्वतंत्र्याच्या नावाखाली कोणताही मुलगा आपल्या आई चे ............
प्रतिक्रिया