मोबाईल फोन, एसएमएस आणी इयरफोन्स
आजकाल रस्त्याने चालतांना बघावे तो १० पैकी ८ व्यक्ती तरी मोबाईलवर बोलतांना दिसतात. लोकांना खरोखरच एकमेकांच्या संपर्कात राहणे इतके महत्वाचे झाले आहे की ती एक न टाळता येणारी सवय झाली आहे याचा अंदाज येत नाहिये.
अक्षरभ्रंश
निर्बुद्ध खोक्याचे अत्याचार
Every time you think television has hit its lowest ebb, a new type program comes along to make you wonder where you thought the ebb was.
-Art Buchwald.
------------------------------------------------------------------------
#कार्यक्रमाचे नाव- Emotional Atyachaar
वाहिनी- UTV Bindaas
संकल्पना-
प्राचीन भारतातील बौद्ध धर्माच्या र्हासाची कारणे
विसूनाना यांनी सुरू केलेल्या एका चर्चा विषयामधे हा विषय उपस्थित झालेला मी बघितला. मला असे वाटले की हा विषय फारच विस्तृत असल्याने निराळा धागा सुरू केल्यास जास्त सखोल चर्चा होऊ शकते. म्हणून या धाग्याचे प्रयोजन.
भारतीय सैन्याचा इतिहास हा सत्ता हातात घेण्याचा...आपल्या विचारांचे स्वागत आहे.
आताच सकाळ पेपर मध्ये खालील बातमी वाचली. तशी TV वर सकाळी ११ वाजे पासूनच येत होती, पण TV ची बातमी म्हणजे सनसनीच असते.
"जगी सर्व क्रूर असा कोण आहे" ?
"जगी सर्व क्रूर असा कोण आहे" ?
प्रेषक: गांधीवादी शनी, 25/09/2010 - 07:21
* राजकारण
* विचार
आम्ही तुम्हालाच नक्की मत देऊ, एव्हढं तुम्ही कराच..
निवडणूका जवळपास नसतांना अशा धाग्यावर चर्चा कशासाठी असा प्रश्न पडेल. पण रोज-रोज काही गोष्टी डोळ्यासमोर येत असतांना हे विचारावेसे वाटते.
राष्ट्रकुल स्पर्धा खेळाडू निवास
खालील दुव्यावरील चित्रे पहा. आणखी काही लिहिण्यासारखे आहे असे वाटत नाही.
साक्षरतेचे बदलत असलेले स्वरूप
साक्षरतेचे बदलत असलेले स्वरूप
21व्या शतकातील निरक्षर म्हणजे केवळ वाचता व/वा लिहिता न येणे एवढेच नसून ज्यांना शिकणे, न-शिकणे व पुन्हा पुन्हा शिकत राहणे (learning, unlearning and relearning) जमत नाहीत ते.
सारे चानेल थकले गात कलमाडी भ्रष्ट्र गाथा
आता या अखेरच्या क्षणी राष्ट्रकुल'च्या गोंधळ सोडवायला पंतप्रधान धावले काय उपयोग?