सामाजिक
पानशेतच्या प्रलयाची ५० वर्षे
"Courage, in the final analysis, is nothing but an affirmative answer to the shocks of existence."
-Kurt Goldstein
पुस्तक परिचय - 'आज भी खरे है तालाब'
आजवर झालेल्या वेगवेगळ्या चर्चांमधून आणि सामान्य निरीक्षणातून पूर्वीची अनेक भारतीय गावे आणि शहरे तलावांनी बहरलेली (+ भरलेली) होती असे दिसते. उदा. कोल्हापूर, ठाणे, सोलापूर, हैदराबाद, दिल्ली इ.इ.
सत्यसाई, संघ आणि लष्कर
सत्यसाईबाबा नावाचे चमत्कारी बाबा नुकतेच ह्या पृथ्वीतलावर होऊन गेले. काहींच्या मते हे बाबा फ्रॉड आहेत.
लोकपाल विधेयक : दोन मसुद्यांमधले अंतर
सिव्हील सोसायटी (=सभ्य समाज) आणि राज्यकर्ते (=असभ्य समाज?) यांच्यातल्या वाटाघाटींचे सूप वाजले.
अरुंधती रॉय (आणि तत्सम)
व्यवस्थेच्या समर्थनार्थ लिहिण्यापेक्षा विरोधात लिहिणे हे तुलनेने सोपे असते असे मला नेहेमीच वाटत आले आहे.
मक़बूल फ़िदा हुसैन ह्यांची शोकांतिका
थोर औलिया चित्रकार आणि पंढरपूरचे सुपुत्र मक़बूल फ़िदा हुसैन ह्यांचे नुकतेच ९ जून रोजी लंडन येथील एका रुग्णालयात वयाच्या ९६व्या वर्षी निधन झाले.
कम्युनल अँड टार्गेटेड व्हॉयलन्स विरोधातील विधेयक
पंतप्रधानांच्या कार्यालयाअंतर्गत आणि सोनीया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाहीपद्धतीने निवडून न आलेल्या आणि राज्यघटनेच्या अंतर्गत कुठलेही पद नसलेल्या व्यक्तींची एक समिती नेमली गेली आहे.
परत एकदा म्हणावे का - "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?"
बाबा रामदेव यांचे भारत स्वाभिमान आंदोलन ज्या संदर्भात चालू केले गेले तो भ्रष्टाचार आणि परदेशात गेलेला काळा पैसा परत आणणे या संदर्भात इतर उचपक्रमावर र्चा चालू आहेत आणि तेथे त्या बद्दल अधिक लिहीता येईल.
काळा पैसा परत आणणे
अण्णा हजारे यांचे उपोषण समाप्त होऊन २ महिने झाले नाहीत तोच एक नवे उपोषण सुरू झाले आहे. योगगुरू बाबा रामदेव हे परदेशातला काळा पैसा परत आणावा म्हणून उपोषणाला बसले आहेत.
गावगाडा
मराठी पुस्तके सुरु करून आता अडीच वर्षे झाली. पुस्तकांची भर हळू पडते आहे.