विचार

गूढ,आश्चर्यकारक अनुभव

आमच्या कॉलेजात एक दत्तभक्त प्राध्यापक होते.त्यांनी टीक्लबमधे चहापानाच्या वेळी एकदा पुढील अनुभव सांगितला:--

मिसळ

कुणीतरी आयत्या वेळी आल्यावर कांय करायचं या गरजेतून जसा भडंग चा जन्म झाला, त्याप्रमाणे उरलेल्या चार-दोन जिन्नसांचं नाष्ट्यासम काहितरी करण्याच्या प्रयोगातून मिसळीचा जन्म झाला असावा, मिसळीच्या जन्मठिकाणावरून मतभेद होऊ शकल

सन्मानाने मरण्याचा हक्क (उत्तरार्ध)

सन्मानाने मरण्याचा हक्क (उत्तरार्ध)

जीवन ही देवाची देणगी

गोत्र आणि विवाह संबंध

नसते वाद विवाद उकरून काढण्यात भारतातील मंडळी जशी वाकबगार आहेत तशी बहुदा दुसर्‍या कोणत्याही देशातील नसतील. खाप पंचायत ह्या उत्तर भारतातल्या एका जुन्या समाज व्यवस्थेने आता सगोत्र विवाहाचा वाद असाच उपस्थित केला आहे.

सन्मानाने मरण्याचा हक्क (पूर्वार्ध)


सन्मानाने मरण्याचा हक्क


जीवन व मृत्यु

कार्य-कारणभाव

माझ्या परिचयाचे एक गृहस्थ आहेत. ते उच्चशिक्षित आणि उच्चपदस्थही आहेत.(म्हणजे

इच्छापूर्तीचं "सीक्रेट"

आपल्या मनात अनेक लहानमोठ्या इच्छा निर्माण होत असतात. त्यांची पूर्ती व्हावी व आपल्याला सुखप्राप्ति व्हावी असं आपल्याला वाटत असतं. पुराणकाळात इच्छापूर्तीसाठी कल्पवृक्ष, कामधेनू , या गोष्टी आस्तित्वात होत्या म्हणे.

पुन्हा एकदा सुखांत!

पुन्हा एकदा सुखांत!

सरलतेपासून क्लिष्टतेकडे भाग ८ : घसरगुंडीवरचं श्रीखंड

लेखमालेचा आत्तापर्यंतचा रोख -

आधूनिक लोकगीते?

महाराष्ट्रातील लोककलाप्रकारांत लोकगीते हा एक महत्त्वाचा भाग आहे. कुणीतरी अनामिक निर्माता असलेल्या या गीताचे सादरीकरण होता होता ते गीत जेव्हा साऱ्या समुहाचेच बनुन जाते तेव्हा त्याला लोकगीताचा दर्जा प्राप्त होतो.

 
^ वर