विज्ञान

भारत महासत्ता होणार की महागुलाम?

आमच्या लहानपणी वडील माणसं, गुरुजन, आम्ही शारीरिक बळ कमवावं म्हणून आमच्या मागे लागत. (आम्ही ते फारसं गंभीरपणे घेतलं नाही ही गोष्ट वेगळी). त्याचं महत्त्व सांगतांना ते म्हणत, "नुसत्या बौद्धिक हुशारीवर जाऊ नका.

स्वप्न संकेत

१)आपण कळत्या -नकळत्या वयापासून कधीही न पाहीलेल्या वास्तु,इमारती,घरे,गड-किल्ले,रस्ते इत्यादी बाबी स्वप्नात का दिसतात?
२)भगवान रजनीश यांनी वर्णन केलेली देजायू अवस्था हीच काय?
३)याला वैद्न्यानिक आधार मिळेल काय?

चमत्कार, विज्ञान आणि शास्त्र -

वैदिक शास्त्रग्रंथ, पुराणे व तत्कालीन वाल्मिकी रामायण, भारतादि महाकाव्ये (काहींना हे इतिहास ग्रंथ म्हणून मान्य आहेत) यांतून ठिकठिकाणी असे काही उल्लेख आहेत ज्यांचे संशोधन होऊन त्यामागचे विज्ञान जगापुढे आणणे उपयुक्त ठरे

गुरुत्वाकर्षण

भारताने अवकाशात पाठवलेल्या चन्द्रयानासंबंधीच्या बातम्या गेले कांही दिवस छापून येत होत्या.

मानवातील गुप्त शक्ति............

मानवातील गुप्त शक्ति............
मानवात खरेच गुप्त् शाक्ति आसतात का?
उ. दा. -
१) समोरिल् व्यक्ति च्या मनातिल विचार् ओळ्खने.
२) समोरिल् व्यक्ति चे आजार दुर करने.
३) समोरिल व्यक्ति ला येनार्या सन्कटाचि जानिव करुन देणे , ईत्यादि.

़ञानेश्वरानी खरेच भिन्त चालवली आसेल काय?

ञानेश्वरानी खरेच भिन्त चालवली होति काय ?या विषया वर काहि माहिती / मार्ग दर्शन करावे.
आस्तिक आणि नास्तिक सर्वानि सहभाग घ्यावा हि नम्र विनन्ति.............

सस्नेह निमन्त्रण..............

जीवनात येणारे चमत्कारीक आनुभव ( आतिद्रिय शक्तिना निगडित् )

आपल्या प्रतेकाच्या जिवनात कधि ना कधि अशा काहि गोश्टि घड्ताना दिसतात , कि त्या कल्पनेच्या पलिकडिल असतात. आपनास आलेले आनुभवावर आपन चर्चा करुयात. याचा गुप्त् शाक्तिशि काहि सम्बध्न आहे का?
लेखनविषय: दुवे:

मानवातील गुप्त शक्ति............

मानवात खरेच गुप्त् शाक्ति आसतात का?
उ. दा. -
१) समोरिल् व्यक्ति च्या मनातिल विचार् ओळ्खने.
२) समोरिल् व्यक्ति चे आजार दुर करने.
३) समोरिल व्यक्ति ला येनार्या सन्कटाचि जानिव करुन देणे , ईत्यादि.

वृक्षांची रंगसंगती

उत्तर अमेरिकेत भ्रमण करतांना फॉल कलर्समध्ये रंगलेल्या वृक्षराजीचे अनुपम निसर्गसौंदर्य पहायला मिळाले. मात्र ते पहात असतांना ही किमया कशामुळे आणि कशासाठी घडत असेल याचे कुतूहल राहून राहून वाटतच होते.

चंद्रयान - १

हे चंद्राकडे जाणारे भारताचे पहिले यान श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून अवकाशात झेपावलेले आहे. ते सुमारे पांच दिवसांनी चंद्रावर पोचेल आणि त्याच्याभोंवती

 
^ वर