सामाजिक

आरुषी खून खटला आणि सीबीआय

गेली ४ वर्षे चाललेला आरुषी खून खटला किंवा नोयडा दुहेरी खून खटला वृत्तपत्रांचे पहिले पान अडवत असतो. या खटल्याविषयी सर्व उपक्रमींना माहिती असावी असे येथे गृहित धरले आहे.

बिधान बरुआ केसः लिंगबदल शस्त्रक्रिया करून आपली ओळख बदलणे आवश्यक आहे का?

मित्रहो, बिधान बरुआची केस आतापर्यंत सर्वांना माहित झाली आहे. आता लोकप्रभेतील हा लेख वाचा. http://www.lokprabha.com/lokprabha/20120525/cover_story.htm

सोयीसाठी लेखातील काही भाग खाली चिकटवत आहे.

शाहरुख आणि इतर सेलेब्रिटींना लगाम घालावा का?

ज्यांच्याकडे लोक रोल मॉडेल म्हणून बघतात त्या शाहरुख आणि इतर सेलेब्रिटींनीही ताळतंत्र सोडून दिल्याच्या खबरा आपण रोज वाचतो. मटातील बातमी अशी -

शाहरुखचा वानखेडेवर धिंगाणा!

जमातनिहाय नागरी कायद्याविषयी डॉ. भी. रा. आंबेडकरांचे धोरणात्मक संकेत

जमातनिहाय नागरी कायद्याच्या बाबतीत अधूनमधून चर्चा होते, आणि अजून भारतात समान नागरी कायदा का नाही? याबाबत रुखरुख व्यक्त होते.

पात की पातक?

भ्रूण=एंब्रियो आणि गर्भ=फीटस असे अर्थ असताना गर्भपाताला भ्रूणहत्या म्हणण्याची सुरुवात का झाली असावी? वास्तविक, गर्भारपणाच्या १० आठवड्यांनंतर भ्रूणाचे गर्भात रूपांतर होते. परदेशात बहुसंख्य गर्भपात हे भ्रूणावस्थेतच होत असले तरी भारतात मात्र तसे नाही. विशेषतः, सोनोग्राफीने लिंगनिवड करण्यासाठी भ्रूणपात शक्य नसतात, ते गर्भपात असतात. तरीही, हल्ली भ्रूणहत्या हाच शब्द का बरे प्रचलित झाला असावा?

वैयक्तिक आयुष्याची प्रतिबिंबे

या किंवा इतर संकेतस्थळांवरील लेखन आणि प्रतिसाद बघताना लेखक-लेखिकांच्या व्यक्तिमत्वाबद्दल एक अंदाज येत जातो. कुणाचे विचार कसे असतील, कुणाची कुठल्या विषयावर काय प्रतिक्रिया असेल याबाबत एक तर्क करता येतो.

दिवेआगरचा गणपती

केवळ एका बातमीच्या आधारे हा चर्चाप्रस्ताव मांडतो आहे: दिवेआगरमध्ये आता चांदीचा गणपती? या बातमीत असे नमूद केलेले आहे की "घोडके सराफ यांच्यातर्फे मूळ मूर्तीची चांदीची प्रतिकृती दिवेआगर देवस्थानला दिली जाणार आहे. ... मूळ मूर्ती १८ इंची होती, तर ही मूर्ती ११ इंचांची आहे. मात्र, त्याचे वजन पूर्वीच्या मूर्तीएवढेच १३२० ग्रॅम आहे."

आमची दिल्ली-चंदिगडला हद्दपारी

देवाचिये दादुलेपनाचा उबारा|
न साहावेचि साताहि सागरा||
भेणें वोसरूनि राजभरा |
दिधली द्वारावती ||

कायदेशीर सल्ला हवा आहे

महाराष्ट्रातील माझ्या एका मित्राने आठ वर्षांपूर्वी थोडी शेतजमीन विकत घेतली. जमीन विक्रेत्याने सदर जमीन सुमारे पंधरा वर्षांपूर्वी दुसऱ्या एका व्यक्तीकडून विकत घेतली होती, ती त्याची वडिलोपार्जित मालमत्ता नव्हती.

धर्मानंद कोसंबी यांचे 'भगवान बुद्ध' पुस्तक

धर्मानंद कोसंबी (जन्म ९-१०-१८७६) गोव्याच्या साखवाळ खेड्यातले. २१व्या वर्षी त्यांनी मराठीतील एका नियतकालिकात गौतम बुद्धावरील लेख वाचला आणि ते प्रभावित झाले. उत्सुकतेपोटी पुणे,काशी, गया येथे त्यांनी संस्कृतचे शिक्षण घेतले.

 
^ वर