सामाजिक
सर्वच क्षेत्रांचे सुमारीकरण?
'लोकसत्ता' या वर्तमानपत्राच्या ऑनलाईन आवृत्तीमध्ये पहिल्या पानावर पुष्पा भावे यांच्या नावे 'अक्षम्य दुर्लक्षामुळे सर्वच क्षेत्रांचे सुमारीकरण' असे मत प्रसिद्ध झाले आहे.
रुपये १००१
बंधुंनो, हायकोर्टाचा निकालाला शांतपणे घटनात्मक पद्धतीनं सामोरं गेल्याबद्दल सगळ्या सगळ्यांचे मनापासुन आभार.
इथुन पुढही सर्व काही वैधानिक मार्गानच अधिकाधिक सामंजस्यानं जाइल अशी मी आशा बाळगतो.
शेरलॉक होम्ससंबंधात एक नैतिक प्रश्न
शेरलॉक होम्स या सर डॉयल यांच्या लोकप्रिय मानसपुत्राच्या कथांवर आधारित जेरेमी ब्रेटने साकारलेला होम्स मी सध्या पाहत आहे. पहिले दोन सीझन पाहून झाले आहेत.
भारतीय सैन्याचा इतिहास हा सत्ता हातात घेण्याचा...आपल्या विचारांचे स्वागत आहे.
आताच सकाळ पेपर मध्ये खालील बातमी वाचली. तशी TV वर सकाळी ११ वाजे पासूनच येत होती, पण TV ची बातमी म्हणजे सनसनीच असते.
"जगी सर्व क्रूर असा कोण आहे" ?
"जगी सर्व क्रूर असा कोण आहे" ?
प्रेषक: गांधीवादी शनी, 25/09/2010 - 07:21
* राजकारण
* विचार
सारे चानेल थकले गात कलमाडी भ्रष्ट्र गाथा
आता या अखेरच्या क्षणी राष्ट्रकुल'च्या गोंधळ सोडवायला पंतप्रधान धावले काय उपयोग?
आपला देश महान आहे. खरच विश्वास वाटत नाही ?
आपला देश महान आहे. खरच विश्वास वाटत नाही ?
ठोकशाही
कसाबचे वकीलपत्र घेणार्या वकिलांवर दबाव आला होता. अंजली वाघमारे यांनी त्याचे वकीलपत्र मागे घेतले.
रस्त्यावर या ४०% लाचेचे खड्डे पडतात हे काय या भ्रष्ट्र राजकारण्यांना माहित नाही.
'खड्डे असणाऱ्या राज्य रस्त्यांवरील टोल वसूल करण्यात येऊ नये, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा मार्गावरील टोल बंद करण्यात येतील. ' अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.