राजकारण

अमेरिका मुर्दाबाद!

(या कामरान शफ़ी यांनी लिहिलेल्या आणि २९ सप्टेंबर २०११ रोजी "एक्सप्रेस ट्रिब्यून"मध्ये सर्वप्रथम प्रकाशित झालेल्या "Hate America, Crush America" या सुंदर लेखाचा मी अनुवाद केलेला आहे. हा आजच ई-सकाळवरही प्रकाशित झालेला आहे.

रामानुजन, रामायण, दिल्ली विश्वविद्यालयाचा अभ्यासक्रम आणि दुखावलेल्या भावना

दिल्ली विश्वविद्यालयाच्या बी ए. इतिहास ऑनर्स च्या एका कोर्स मध्ये सुप्रसिद्ध लेखक ए. के. रामानुजन यांचा एक निबंध रीडिंग लिस्ट मध्ये होता.

दादागिरी

भारतीय नौदलाच्या, आयएनएस ऐरावत या युद्धनौकेने, या वर्षीच्या जुलै महिन्याच्या दुसर्‍या पंधरवड्यात, दक्षिण मध्य व्हिएटनाम मधल्या न्हा ट्रॉन्ग या बंदराला भेट दिली होती.

प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती

प्रक्रिया उद्योग आणि शिक्षणपद्धती

दारिद्र्य

नुकताच विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या "तुम्ही दिवसाला ३२ रु खर्च करता? मग तुम्ही गरीब नाही" अश्या स्वरूपाच्या बातम्यांवरून गदारोळ उठला आहे.

आपल्या विधायकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे दहशतवाद आणखीच फोफावेल!

आपल्या विधायकांच्या बेजबाबदार वर्तनामुळे दहशतवाद आणखीच फोफावेल!
"नेमेचि येतो मग पावसाळा" या धर्तीवर भारतात अतिरेकी हल्ले होऊ लागले आहेत पण या हल्ल्यांबाबतचे भारत सरकारचे (आणि कांहीं राज्य सरकारांचे) धोरण काय आहे हेच कळेनासे झाले आहे. हे हल्ले थेट पाकिस्तानातून होत आहेत कीं पाकिस्तानचे लष्कर, ISI अधिकारी आणि धर्मांध लोक आपल्याच देशातील कांहीं भरकटलेल्या भारतीय तरुणांचा आणि विद्यार्थ्यांचा दुरुपयोग करून हे हल्ले घडवून आणत आहेत हेही स्पष्ट होत नाहीं आहे. प्रत्येक हल्ल्यानंतर आपल्या हाती हल्ली कांहींच लागत नाहीं. पण शेवटी आपल्याला मिळालेल्या पुराव्यावरून शंभर टक्के निखळ कांहीं कळले नाहीं तरीही कांहीं पक्के आडाखे बांधावेच लागतील आणि या आडाख्यांना अग्रहक्क (priority) देऊन त्यानुसार आपले प्रतिबंधक उपाय योजावेच लागतील. पण या सर्व बाबतीत आपले सरकार फारच उलट-सुलट मतप्रदर्शन करत आहे.

अहिंसात्मक प्रतिकाराचा इतिहास (भाग३: एकविसावे शतक आणि समारोप)

अहिंसात्मक प्रतिकाराचा इतिहास भाग१भाग २ मध्ये आपण विसाव्या शतकापर्यंतच्या इतिहासाचा आठवा घेतला. या भागात २१व्या शतकातील घडामोडी बघून या लेखमालेचा समारोप करणार आहोत.

लिबिया, तेल आणि भारत

(तथाकथित) स्वातंत्र्ययुद्ध हे कितपत स्वयंपूर्ण होते आणि कितपत 'घडवलेले' होते हे कळणे कठीण असले, तरी लिबिया या तेलसंपन्न राष्ट्रामधील अंतर्गत घडामोडींमध्ये अख्ख्या जगाने लक्ष घालावे, दबाव वाढवावा याचे कारण मात्र थेट तेलाकडेच अ

अहिंसात्मक प्रतिकाराचा इतिहास (भाग२: विसावे शतक)

भाग१ मध्ये आपण इ. सन २५-२६ ते १९०० मध्ये झालेल्या अहिंसक प्रतिकाराच्या काही महत्त्वाच्या घडामोडी बघितल्या. या भागात विसाव्या शतकातील महत्त्वाच्या घडामोडींचा परामर्श घेण्याचा प्रयत्न करूया.

निवडणूक सुधारणा - उमेदवारास परत बोलावण्याचा अधिकार

जनलोकपाल विधेयकाच्या गदारोळानंतर अण्णा हजारे यांनी पुढील पावले म्हणून निवडणूक सुधारणांचा मुद्दा बोलून दाखवला आहे.

 
^ वर