कायदे

लोकपाल विधेयक आणि अण्णांच्या मागण्या

पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आवाहनाला न जुमानता कालपासून लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे आमरण उपोषणावर बसले आहेत.

एच पी च्या थर्डक्लास सेवेपासुन जीव कसा वाचवावा?

सुमारे महिना भरापूर्वी पुण्यातल्या टिळक रस्त्यावरील बाबा लॅपटॉप वाल्याकडुन H P चा ल्यापट्वाप घेतला. त्यासोबत windows7 home basic मिळालं.

लाचखोरी प्रतिबंध

भारतातील लाचखोरीला आळा घालण्यासाठी http://www.ipaidabribe.com/ अशी साइट् सुरू केल्याची माहिती मिळाली. साइटचा उद्देश विविध ठिकाणांहून लाच दिल्याचे/ देण्यास भाग पाडल्याचे प्रसंग लोकांनी नोंदवावेत असा आहे.

बौद्धिक संपदा कायद्यांतील अतार्किकता

उपक्रमवर एकस्व कायद्याविषयी लेखमाला सुरू झाली होती. या विषयाची मला थोडी माहिती असल्यामुळे अनेक शंकासुद्धा होत्या आणि त्या लेखमालेत माझ्या शंका विचारण्याची माझी इच्छा होती. परंतु गेल्या दोन महिन्यांत त्या लेखमालेचे पुढील भाग प्रसिद्ध न झाल्यामुळे (तसेच त्या लेखमालेच्या व्याप्तीत माझ्या शंका बसतील की नाही त्याची खात्री नसल्यामुळे) माझ्या शंकांसाठी हा चर्चाप्रस्ताव मांडतो आहे. माझ्या माहितीवर आधारित माझी मते मी देतो आहे. या विषयांवर अधिक माहिती द्यावी, तसेच मतप्रदर्शन करावे, अशी माझी सर्वांना विनंती आहे.

जॉर्ज् ड्ब्ल्यु बुश् यांच्यावरील आरोप आणि युरोपवारी

नुकत्याच वाचलेल्या बातमीनुसार अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष जॉर्ज् ड्ब्ल्यु बुश् यांना आपल्या युरोपवारीचे बेत रद्द करावे लागलेले आहेत.

इस्लामिक (?) बॅंक कशासाठी ?

केरळ उच्च न्यायालयाने नुकतिच इस्लामिक बॅंक स्थापन करण्यास परवानगी दिली आहे. इस्लामिक शरियत कायद्यानुसार या बॅंकेचा कारभार चालणार आहे व तिच्यावर इतर बॅंकांप्रमाणे रिजर्व बॅंकेचे नियंत्रण नसेल.

सायबर क्राइम

एखादी घटना आजुबाजुला घडली की तिचे गांभीर्य जास्त जाणवते. आज पर्यंत ऐकत आलेलो सायबर क्राइम प्रकरण जेव्हा माझ्या मित्राच्या बाबतीत घडले तेव्हा आम्ही च्याट पडलो.

भारतीय एकस्व कायद्याची ओळख: भाग १

सध्या आपल्या आसपास एकस्व (पेटंट) ह्या विषयाबाबत अनेक चुकीच्या समजुती प्रचलित झाल्याचे दिसते.

सुरक्षितता की स्वातंत्र्य?

बातमी: बराक, ओबामा, लादेन, अल कायदा आदी शब्द असलेले फोन व ई-मेल्स होत आहेत महिनाभर टॅप
--------
चर्चाविषय १.१
अशा धोरणांना विरोध करू नये काय? कसा विरोध करावा?

कानपुर आय आय टी मधील मध्यरात्रीनंतरची ईंटरनेट बंदी

आय आय टी मधील आत्महत्यांचे प्रमाण वाढले आहे. विद्यार्थ्यांवरील मानसीक दबावामुळे व ते पुरे करु शकत नसलेल्या अभ्यासामुळे. असे का होते तर ते वर्गात झोपा काढतात. का, तर ते रात्री झोपत नाहीत म्हणुन. का झोपत नाहीत तर ईंटरनेट सुरु असते.

 
^ वर