कायदे

सार्वजनिक संवादाची पातळी खालावली आहे का?

पुरावे न सादर करता अण्णांनी पंतप्रधानांवर केलेले आरोप वृत्तपत्राच्या पहिल्या पानावर दिसतात. त्यापैकी एक बातमी -http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=229953:2012-06-01-11-18-33&catid=73:mahatwachya-baatmyaa&Itemid=104

आरुषी खून खटला आणि सीबीआय

गेली ४ वर्षे चाललेला आरुषी खून खटला किंवा नोयडा दुहेरी खून खटला वृत्तपत्रांचे पहिले पान अडवत असतो. या खटल्याविषयी सर्व उपक्रमींना माहिती असावी असे येथे गृहित धरले आहे.

धारुण रवी: शिक्षा पुरेशी आहे?

अमेरिकेतील न्यू जर्सी राज्यात झालेल्या एका घटनेत सहाध्यायीला आत्महत्त्येला प्रवृत्त केल्याबद्दल धारुण/ धरुण रवी या युवकाला अटक करण्यात आली होती. या केसला प्रसारमाध्यमे आणि वर्तमानपत्रांतून खूप प्रसिद्धी मिळाली.

बिधान बरुआ केसः लिंगबदल शस्त्रक्रिया करून आपली ओळख बदलणे आवश्यक आहे का?

मित्रहो, बिधान बरुआची केस आतापर्यंत सर्वांना माहित झाली आहे. आता लोकप्रभेतील हा लेख वाचा. http://www.lokprabha.com/lokprabha/20120525/cover_story.htm

सोयीसाठी लेखातील काही भाग खाली चिकटवत आहे.

धर्मादाय संस्थांना करसवलत असावी काय?

आजच्या महाराष्ट्र टाइम्सनुसार रामदेवबाबांच्या ट्रस्टला ITची नोटीस मिळालेली आहे.

बातमीत लिहिल्याप्रमाणे -

जमातनिहाय नागरी कायद्याविषयी डॉ. भी. रा. आंबेडकरांचे धोरणात्मक संकेत

जमातनिहाय नागरी कायद्याच्या बाबतीत अधूनमधून चर्चा होते, आणि अजून भारतात समान नागरी कायदा का नाही? याबाबत रुखरुख व्यक्त होते.

पात की पातक?

भ्रूण=एंब्रियो आणि गर्भ=फीटस असे अर्थ असताना गर्भपाताला भ्रूणहत्या म्हणण्याची सुरुवात का झाली असावी? वास्तविक, गर्भारपणाच्या १० आठवड्यांनंतर भ्रूणाचे गर्भात रूपांतर होते. परदेशात बहुसंख्य गर्भपात हे भ्रूणावस्थेतच होत असले तरी भारतात मात्र तसे नाही. विशेषतः, सोनोग्राफीने लिंगनिवड करण्यासाठी भ्रूणपात शक्य नसतात, ते गर्भपात असतात. तरीही, हल्ली भ्रूणहत्या हाच शब्द का बरे प्रचलित झाला असावा?

या महापुरुषांचा सत्कार आपण कसा करावा?

या मूळ चर्चेतील काही विषयांतरीत प्रतिसाद येथे वेगळ्या चर्चेत हलवले आहेत याची सर्व सदस्यांनी नोंद घ्यावी. - संपादन मंडळ.

ही आजची लिंक पहा : http://www.facebook.com/kavita.mahajan.5

गरम रक्त आणि थंड डोके

पुण्यात संतोष माने याने दहा व्यक्तींची हत्या केली त्यानंतर वार्ताहरांशी बोलताना पुण्याच्या पोलिस कमिशनर मीरा बोरवणकर म्हणाल्या की त्याला माथेफिरू म्हणून त्याचा बचाव करू नका.

लेखनविषय: दुवे:

कायदेशीर सल्ला हवा आहे

महाराष्ट्रातील माझ्या एका मित्राने आठ वर्षांपूर्वी थोडी शेतजमीन विकत घेतली. जमीन विक्रेत्याने सदर जमीन सुमारे पंधरा वर्षांपूर्वी दुसऱ्या एका व्यक्तीकडून विकत घेतली होती, ती त्याची वडिलोपार्जित मालमत्ता नव्हती.

 
^ वर