विचार
वाल्याचा वाल्मीकी होतो तेव्हा...
जेव्हा एखादे गाव सुधारण्याचे किंवा गावाला नवी दिशा दाखवण्याचे काम तडफदार सुशिक्षित तरुण करतात, तेव्हा आपल्याला त्याचे फारसे आश्चर्य वाटत नाही, पण वाम मार्ग सोडून जेव्हा एका व्यक्तीमध्ये सकारात्मक बदल होतो आणि ती गावाचा काया
तर्कक्रीडा २८: मोक आणि तोक
........ अमरद्वीपावर गंधर्व आणि यक्ष राहातात.गंधर्व नेहमी सत्य तर यक्ष असत्य बोलतात हे आपल्याला ठाऊक आहेच. येथील सर्व रहिवाशांना मराठी भाषा समजते.
तर्कक्रीडा २७:रत्नमूल्य
रत्नमूल्य
करिती रत्नांचा व्यापार । देशोदेशीं हिंडोनी॥१॥
देशाटन करिती एकत्र । तेणे कारणे जडले मैत्र ।
"ददाति प्रतिग्रह्णाति "सूत्र । उत्तम जाणिती प्रीतीचे ॥२॥
डॉ.तात्याराव लहाने! एक मोठ्ठा माणूस!
डॉ. तात्याराव लहाने. मुंबईच्या जे.जे.रुग्णालयातील नेत्ररोग विभागाचे प्रमूख . ही एवढीच ओळख नाही ह्या व्यक्तीची. आयुष्याशी संघर्ष करत करत ते ह्या महत्पदाला पोचलेत. त्यांचीच ही कहाणी त्यांच्या शब्दात ऐकतांना मन भरून येते.
दुहेरी अर्थाचे सुभाषित
कॉलेजात असताना राहुल सांकृत्यायन यांच्या संस्कृत वेच्यांच्या संग्रहात बिज्जका (म्हणजे विजया) ह्या कवयित्रीची एक कविता मी वाचली होती. नीट आठवत नाही, आणि विभक्तीप्रत्यय आणि "चालवणं" वगैरे रामो राजमणिः च्या पलिकडे येत नाही.
तर्कक्रीडा २५:अनुमिन्दाचे लग्न ठरले
बोलतात तर यक्ष असत्यच हे आपण जणताच.या बेटावरील लोक पुरोगामी विचाराचे आहेत. इथे आंतरजातीय(गंधर्व -यक्ष) विवाहांवर कोणतेही सामाजिक बंधन नाही.
चांगल्या वाचनालयांसाठी
ग्रंथालय कथा आणि व्यथा या लेखाला गुंडोपंत यांनी दिलेल्या विचारप्रवर्तक आणि माहितीप्रद प्रतिसादाचे स्वतंत्र लेखात रूपांतर केले आहे.
मित्रहो (आणी मैत्रिणींनो!;) )
तर्कक्रीडा २४:प्रा.अंबालिक लेले
पुन्हा एकदा ग्रामीण कथा
मराठी ग्रामीण कथांविषयी काही दिवसा पुर्वी उपक्रम वर एक दुवा प्रसिद्घ केला. कोल्हापूर मधील एक ग्रामीण लेखक प्रमोद तौंदकर या नवलेखकाचे काही लेख जालावर प्रसिद्ध करायचे ठरवले.