अनुभव

पर्यावरण बदल - कारणे, परिणाम आणि कृती -उत्तरार्ध

या लेखाच्या पूर्वार्धात, वातावरण बदलाची कारणे आपण थोडक्यात बघितलॊ आणि तसेच त्याचे परिणाम सुद्धा. "वातावरण बदल" हे नुसतेच एक hypothesis न राहता अनेक शास्त्रज्ञांनी संशोधन आणि अभ्यासाअंती दुजोरा दिलेले शास्त्र हळू हळू होत गेले.

गुरुरेको जगति त्राता..

राम राम मंडळी,

ग्रंथालय कथा आणि व्यथा

"अहो,अहो, तुम्ही पुस्तकांना हात लावताय की!"
"बघतोय मी."
"बघतोय काय? मला सांगा कि कुठल पुस्तक हवयं?"
"मला कुठल पुस्तक हवय तेच तर मी बघतोय.तेवढाच तुमचा त्रास कमी होईल."
"नाही नाही.तुम्ही हात लावायचा नाही.जे हवं असेल ते मला सांगा."

जंजिरा - इतिहास (२)

१६६९ च्या मोहिमेत अपयश हाती आले पण महाराजांनी जिंकलेल्या भागाची चोख व्यवस्था ठेवली होती तसेच दंडा राजपुरीला आरमारी गलबतांचा काफिला सज्ज ठेवला होता.

पर्यावरण बदल - कारणे, परिणाम आणि कृती -पूर्वार्ध

या लेखाचा उद्देश "जगबुडी होतेय" म्हणून ओरडण्याचा अथवा घाबरवण्याचा नसून जे काही खरेच होत आहे त्याची जाणीव करून देणे एवढाच आहे.

गावच्या वाटेवर... इकासाच्या लाटेवर... संवाद-मंथन!!!

स्वत:च्या बळावर, कोणाच्या तरी प्रेरणेने, सरकारी योजनांच्या आधारे महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये सुधारणेची प्रक्रिया सुरू झाली आहे. त्याला खरा विकास म्हणायचा, की विकासाची प्रक्रिया?

तर्कक्रीडा २०:पुन्हा शब्दिक

मागे एकदा शब्दिक प्रश्न दिले होते. (तर्क.१२) .त्यात शोधसूत्रे गद्य होती. इथे पद्य सूत्रे देण्याचा प्रयत्न केला आहे.कंसातील संख्या शब्दात अक्षरे किती ते दर्शविते.(कृपया उत्तर व्यनि. ने)

स्स्स्... : एक माहितीपूर्ण लेखन

आपली कोल्हापूरचीच मिरची सगळ्यात जास्त तिखट अशी का कोण जाणे पण माझी समजूत होती.

नेहमी पडणारे प्रश्न

मजकुरात चित्रे कशी चिकटवायची?

  1. शक्यता-१ : आपणांस हवे असलेले चित्र जालावर आहे. उदा. चिंटू लोकसत्तेच्या (आता सकाळच्या) संकेतस्थळावर आहे.

     
    ^ वर