राजकारण
हे रामदेव नक्की कोण?
रामदेव नावाचे एक व्यक्ती सध्या वेगवेगळ्या वाहिनींवर दिसत असतात. त्यांना लोक रामदेवबाबाही म्हणतात. त्यांचे शरीर अत्यंत लवचिक आहे. ते उत्तम योगासने करताना दिसतात. सुरवातीला ते वाहिन्यांवर केवळ योगासनेच करीत.
भ्रष्टाचार निर्मूलन: न संपणारी चर्चा
जन सामान्यांच्या दृष्टीने अत्यंत जिव्हाळ्याचा परंतु इतर अभिजनाच्या दृष्टीने (कु)चेष्टेचा विषय झालेल्या भ्रष्टाचार निर्मूलन या विषयाबद्दल कितीही डोकेफोड केली तरी काही फरक पडणार नाही, अशी आजची स्थिती आहे.
लोकपाल विधेयक आणि अण्णांच्या मागण्या
पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या आवाहनाला न जुमानता कालपासून लोकपाल विधेयकासाठी अण्णा हजारे आमरण उपोषणावर बसले आहेत.
सचिनला 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च मुलकी सन्मानाने गौरवायलाच हवे
सचिनला 'भारतरत्न' या भारताच्या सर्वोच्च मुलकी सन्मानाने गौरवायलाच हवे म्हणून माननीय प्रतिभाताई आणि माननीय मनमोहन सिंग यांना पाठविलेले पत्र
खासगी आणि सार्वजनिक/सरकारी : काही प्रश्न
अलिकडील काही क्रिकेट विषयक चर्चांमधे सचिन/धोनी आणि इतर खेळाडू खेळत असलेला संघ हा "भारत" देशाचा नसून , बीसीसीआय् चा आहे अशा स्वरूपाची विधाने झाली आणि त्याला सहमतीही मिळालेली दिसते.
इब्राहिमी धर्म -लोक कथा, घटना व श्रद्धा (मध्यपूर्व, ज्यू-क्श्रिश्चन- इस्लाम आणि जग , भाग १)
बस. नीट लिहूयात ह्यावर म्हणून कित्येक दिवस थांबलो. पण तशी बांधणी/रचना करताच येत नाहीये.
६५ वर्षापूर्वी नागपूर येथे पंतप्रधान पं. नेहरूंवर भर रस्त्यावर झालेला सुरीहल्ला..
हे तुम्हाला माहीत आहे का?
अमेरिका एक विश्वासार्ह मित्रराष्ट्र आहे काय?
अमेरिका एक विश्वासार्ह मित्रराष्ट्र आहे काय?
अमेरिका एक विश्वासार्ह मित्रराष्ट्र आहे काय?
अलीकडील घटना पहाता अमेरिका भारताशी मैत्री करू इच्छिते आहे असे चित्र दिसत आहे. क्लिंटन यांच्या कारकीर्दीत याला सुरुवात झाली होती पण त्यांच्या कारकीर्दीत ’नारळ फोडण्या’पलीकडे फारशी प्रगती झाली नव्हती. धाकल्या बुश यांच्या कारकीर्दीत कांहींसा वेग आला व अणू ऊर्जा करार होण्यात त्याची परिणती झाली.
इजिप्त क्रांती : पुढे काय?
गेले २-३ आठवडे ताणून धरलेली क्रांती अखेर फळाला आली. कालच जाहीर भाषणातून 'हटणार नाही' अशी दर्पोक्ती करणार्या मुबारक ह्यांनी अचानक राजीनामा दिला. कैरोमधे चाललेली निदर्शनांचे रुपांतर जल्लोषात झाले आहे.
२० वर्ष - विस्थापीत काश्मिरी हिंदू
१९८९ मध्ये काश्मीरच्या हिंदूंना अतिरेकी संघटनांनी पत्रके वाटून - खोऱ्यातून बाहेर जा - अशी ताकीद दिली व त्या वेळी हजारोंच्या संख्येने काश्मिरी हिंदू खोऱ्यातले पिढ्यांपिढ्यांचे त्यांचे घरदार सोडून जम्मू व दिल्ली ला निघून गेले.