माहिती

ओज-शंकराची कहाणी

श्री. शंकर दिनकर उपाख्य भैयाजी काणे (जन्मः ६ डिसेंबर १९२४, वरवडे, रत्नागिरी – मृत्यूः २६ ऑक्टोंबर १९९९, कोल्हापूर) हे न्यू तुसॉम, जिल्हा उख्रूल, मणीपूर राज्य, भारत, ह्या त्यांच्या कर्मभूमीत, ओज-शंकर म्हणून ओळखले जातात. तिथे, पूर्व-सीमा-विकास-प्रतिष्ठानतर्फे स्थापन करण्यात आलेल्या ओज-शंकर विद्यालयाच्या स्वरूपात, आज त्यांचे कार्य दिमाखाने उभे आहे. शिक्षणाद्वारे राष्ट्रीय एकात्मता साधण्याच्या त्यांच्या जीवनव्यापी ध्यासाचे, आज एका मोठ्या चळवळीत रूपांतरण झालेले आहे. त्या त्यांच्या भरतभूस ललामभूत ठरलेल्या कार्याची ही कहाणी आहे.

ट्रोजन युद्ध भाग २.२- इलियडमधले द्रोणपर्व: विविध वीरांचा पराक्रम आणि अकीलिसचा धुमसता राग.

भाग १

भाग २.१

मागील लेखात इलियडमधील २४ बुक्सपैकी पहिल्या ३ बुकांचा सारांश आला होता. आता बुक्स ४ ते १० यांमधील कथाभाग पाहू. पहावे तिकडे नुस्ती मारामारी-महाभारतात "धनुर्भिरसिभिर्भल्लैर्गदाभिस्तोमरर्ष्टिभि:" असे त्या तुंबळ युद्धाचे वर्णन दिलेय अगदी तश्शीच. शृंगार झाल्यानंतर होमरबाबांच्या अंगात वीररस उसळी मारू लागलाय असेच वाटते ती बुक्स वाचून.

आधीचे संक्षिप्त ब्याकग्रौंडः

सुरकोटला अश्व: भाग 2

(मागील भागावरून पुढे)

1971-72 या वर्षामध्ये श्री. ए.बी.शर्मा या भारतीय पुरातत्त्व शास्त्रज्ञाने, सुरकोटला येथील टेकाडावर, इ.स.पूर्व 2000 या कालखंडातील घोड्याच्या अस्थी अवशेषांचा लावलेला शोध, पुढची सुमारे 20 वर्षे,जगभरच्या इतर शास्त्रज्ञांनी संपूर्णपणे अमान्यच केल्याने तसा दुर्लक्षितच राहिला. एक सुप्रसिद्ध आणि सन्मानित पुरातत्त्व शास्त्रज्ञ डॉ. रिचर्ड एच मेडो (Dr. Richard H. Meadow) यांनी उलट या शोधावर टीका करताना असे सांगितले होते की:

१६६४ - सुरतेत शिवाजी

शिवाजीच्या सुरतेवरील १६६४च्या जानेवारीतील पहिल्या मोहिमेचे खालील वर्णन सुरतेमध्ये तेव्हा उपस्थित असलेल्या M.Escaliot नावाच्या ख्रिश्चन फादरने लिहून Brown आपल्या एका परिचिताकडे पाठविले होते. ते वर्णन Indian Antiquary ह्या नियतकालिकाच्या सप्टेंबर १८७९ च्या अंकात छापले होते. मला ते सर्व पत्र जालावर सापडले.

हे काही नवीन मुळीच नाही. ह्या पत्राचे संदर्भ अनेक शिवचरित्रांमधून पाहावयास मिळतात. तथापि मी तरी सर्व पत्र मुळातून आजपर्यंत कोठेच वाचले नव्हते. त्यामुळे उत्सुकतेपोटी मी ते सर्व वाचले.

'उपक्रम'च्या अन्य सदस्यांनाहि ते मुळातून पूर्णतः वाचावयास आवडेल अशा हेतूने ते येथे खाली देत आहे.

‘सुरकोटला’ अश्व: भाग 1

‘सुरकोटला‘ हे गुजरात राज्यामधील कच्छ जिल्ह्यामध्ये असलेले, एक अगदी छोटेसे खेडेगाव आहे. विकिमॅपियावरील माहितीप्रमाणे या गावाचे अक्षांश-रेखांश, साधारण 23°37′N 70°50′E असे आहेत. त्यामुळे हे खेडे कच्छची राजधानी असलेल्या भूज शहरापासून ईशान्येस साधारण 120 किमी अंतरावर तर रापर गावाच्या ईशान्येस, 22 किमी अंतरावर वसलेले आहे असे म्हणता येते. या खेड्याजवळच 16 ते 26 फूट उंच असलेले एक टेकाड बघण्यास मिळते. या टेकाडाच्या सभोवती असलेली जमीन उंचसखल असून त्यात मधेमधे लाल मातीने माखलेल्या सॅन्डस्टोन दगडाच्या छोट्या छोट्या टेकड्या विखुरलेल्या आहेत.

थोर इतिहासकार जदुनाथ सरकार

इथे थोर इतिहासकार जदुनाथ सरकार यांच्याबद्दल जाणून बुजून खोटी माहिती दिलेली पाहून वाईट वाटले. खरे म्हणजे सर सरकार आपले म्हणणे नेहमी पुराव्यानिशीच मांडतात. त्यामुळे ते थोर म्हणवले जातात हे लक्षात घेतले पाहिजे. त्यांनी पुराव्यानिशी स्पष्ठ केले कि राज्याभिषेकावेळीस सनातनी भट लोकांनी शिवरायांना कशे छळले. तसेच त्यांनी खरा इतिहास मांडला त्यामुळे याच प्रवृत्तीच्या लोकांनी त्यांची बदनामी सुरु केलेली आहे. परंतु या स्वार्थी, मूर्ख आणि अज्ञानी लोकांना प्रो. सरकार उंची काय कळणार ? या भट मंडळीना तर केवळ आपल्या वैदिक धर्माची पडलेली असते. त्यामधूनच काही विकृत इतिहासकार जन्माला घातले गेले आहेत. असो.

स्त्री जन्मा...ही तुझी कहाणी....!

स्त्री जन्मा...ही तुझी कहाणी....!

हिमाचल प्रदेश मधील "कुल्लू" या शहराला देवता ची घाटी म्हटले जाते, हि घाटी आपल्या चित्र विचित्र अंधश्रद्धा आणि देव परंपरा यासाठी प्रसिद्ध आहे. इथल्या बोली भाषेला "गणाशी" म्हटले जाते. त्या घाटीमध्येच "मलाणा" हे गाव असून, या गावात अशी मान्यता आहे, या गावावर फक्त देवाचे शासन चालते, या गावाच्या भूमीवर "जमलु" नामक देवताचा अधिकार असून गावातील लोक त्याची प्रजा आहेत.

"जमलु" नामक देवताच्या परवानगी शिवाय या गावात कोणी येवू शकत नाही आणि बाहेर देखील जाऊ शकत नाही, देवाच्या मुखातून बाहेर पडलेला शब्द हा अखेरचा मानला जातो...!

भारतीय लोकशाही, ६५ च युद्ध, कारगिल आणि शत्रूचा पण पॉइण्ट ऑफ व्ह्यू

पिलू मोदी हे नाव आज कुणाच्या फारस स्मरणात नाही. पण पेशाने स्थापत्य विशारद असणार्‍या या अष्टपैलु माणसाने भारतीय राजकारणावर पण काही काळ आपला ठसा उमटवला होता. पिलू मोदी हे त्यांचे समकालीन राजकारणी व तत्कालीन पाकिस्तानी बडे प्रस्थ झुल्फीकार अली भुट्टो यांचे जवळचे मित्र होते. त्यानी कॉलेज मध्ये एक्त्रच प्रवेश घेतला होता इतकेच नव्हे तर ते रूम मेट्स म्हणून पण एकत्र राहीले होते. अशा या त्यांच्या घनिष्ट मित्राला जनरल ज़ीया यानी लष्करी उठाव करून तुरुंगात टाकले व स्वताहा त्या देशाचे सर्वेसर्वा बनले. लष्करी हुकुमशाहाना कायम च जनाधार असणार्‍या नेत्याचे भय असते.

ट्रोजन युद्ध भाग २.१- इलियड: बहिरंगपरीक्षण आणि संक्षिप्त कथा.

रोजन युद्ध भाग पहिला

ट्रॉयच्या मोहिमेला निघाल्यावर ८ वर्षे भरकटण्यात आणि त्यानंतरची ९ वर्षे इतर चकमकींत गेल्यावर मग लोक जागे झाले. तद्वतच पहिल्या आणि दुसर्‍या लेखात लै अंतर आहे, पण इथून पुढचे लेख जरा लौकर येतील हे नक्की. :)

इलियडच्या आधीची अतिसंक्षिप्त पूर्वपीठिका:

 
^ वर