आंदोलन आणि फलित
काल काही वैयक्तिक कामानिमित्त बांद्रा कुर्ला संकुलात गेलो होतो. कामादरम्यान वेळ होता म्हणून १२ वाजण्याच्या सुमारास एमएमआरडीएच्या मैदानात चक्कर टाकली.
प्रतारणा की स्वातंत्र्य?
नुकताच "द गर्ल विथ द ड्रॅगन टॅटू" पाहिला. मूळ कादंबरीही या पूर्वी वाचली होती. चित्रपटाच्याच नावाच्या कादंबरीवरून हा चित्रपट बनला आहे याबाबत कोणालाही शंका नाही पण चित्रपटाचा शेवट हा कादंबरीच्या शेवटापेक्षा वेगळा आहे.
त्या मोरयाची कृपा
कांही वर्षांपूर्वीची गोष्ट.त्यावेळी अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रा.साठे आमचे विभाग प्रमुख होते.ते समयदक्ष होते. वेळापत्रकानुसार असलेले आपले सर्व तास ते नियमितपणे घेत.त्यामुळे ते विद्यार्थिप्रिय होते.
भारताचा इतका उदो-उदो नको करायला!
अनुवादः सुधीर काळे, जकार्ता
या इंग्रजीत लिहिलेल्या मूळ लेखाचे लेखक आहेत (पाकिस्तानी) पंजाबच्या विधानसभेचे आमदार अयाज अमीर. या लेखात त्यांनी असे काही विचार मांडले आहेत, की अशा राजकारण्यांनी जर लष्कराला काबूत ठेवले तर आज ना उद्या भारत-पाकिस्तानातील तेढ पूर्ण नाहीशी झाली नाही, तरी नक्कीच कमी होईल असा विश्वास वाटू लागतो. आपल्या दोन राष्ट्रांत अविश्वासाची भावना खोलवर आहे याची अमीरसाहेबांना जाणीव आहे. पण आपले प्रश्न वाटाघाटीच्याच मार्गानी सोडवायला हवेत हेही ते ठासून मांडतात. आधी माजी पंतप्रधानांचे असेच वक्तव्य माझ्या वाचनात आले होतेच. त्याच्या पाठोपाठ हा सकारात्मक लेख आज वाचनात आला. म्हणून मी त्या लेखाचा अनुवाद करून त्यांच्या परवानगीने इथे देत आहे.
भोळेपणाला बळी न पडता दोन्ही बाजूंनी डोळसपणे वाटाघाटी केल्यास, आपल्यातले जुने तंटे सुटण्याच्या मार्गाला लागतील असे वाटू लागते. मागे मी एका लेखात लिहिले होते, की पाकिस्तानशी हस्तांदोलन करून झाल्यावर आपल्या हाताची पाची बोटे जागेवर आहेत ना? एक-दोन बोटे कमी झालेली नाहीत ना? याची खात्री जरूर करून घ्यावी. पण हस्तांदोलन करताना कच खाऊ नये! अयाज अमीर यांचा मूळ लेख http://tinyurl.com/6vvmoh5 इथे वाचता येईल.
भगवान बुद्धांचे भिक्षा पात्र
(Original Alms-Bowl of Buddha)
मराठी नाटकांची दयनीय अवस्था
अतिशय समृद्ध परंपरा असणार्या मराठी नाटक संस्थेला २१व्या शतकात अशी अवकळा का आली आहे?
माथेफिरूंच्या हातात देशाच्या आर्थिक नाड्या (?)
गेली 30 वर्षे, देशातील आर्थिक नाड्या उद्योगक्षेत्रातील अती-श्रीमंत सायकोपॅथ्सच्या हातात गेल्या आहेत असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. कारण संपूर्ण समाजाला दिवाळखोरीकडे नेण्यास हाच वर्ग जबाबदार आहे.
मदत हवी आहे-दक्षिण कोरीया
सर्व उपक्रमींना नमस्कार,
कामानिमित्त दक्षिण कोरियाला ४-६ महिने जावे लागणार आहे. उपक्रमींपैकी तिथे कोणी असल्यास किंवा तिथे काही काळ राहून आलेले कोणी असल्यास कृपया व्यनितून कळवावे.
धन्यवाद.
कोंबडी पळाली आणि चिकनी चमेली - चांगल्या गाण्यांचे असे विडंबन योग्य का अयोग्य?
सध्या नवीन वर्षाच्या स्वागतात सगळे नवीन नवीन येणारी गाणी एन्जॉय करताहेत. मग ते कोलावर डी असो कि चिकनी चमेली असो.