आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले ? - भाग 4
इ.स.पूर्व 5000 वर्षे या कालात, भारतीय द्वीपकल्पात असलेल्या मानवी वसाहतींची तात्कालिक परिस्थिती कशा प्रकारची होती हे आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला गंगेचे खोरे सोडून, पश्चिमेकडे सिंधू नदीचे खोरेही ओलांडून, बलुचिस्तानप
नसतेस घरी तू जेव्हा .....
![]() |
नसतेस घरी तू जेव्हा .....
हे चित्र कॅनॉन् रिबेल एक्स् एस् आय् व ५० मिमि/१.८ लेन्स् वापरून काढले आहे. आपल्या प्रतिक्रिया कळवाव्यात.
- मित्र
अग्निसमाधी
अग्निसमाधी
नाव. : श्री. कृष्णा भांड.
जन्म : २३ जून १९८०, वडजी,ता. पैठण, जि. औरंगाबाद.
शिक्षण : वडजी, औरंगाबाद, दावरवाडी, १९९६ ला दहावी पास.
कुश्टोबा राणे - गोव्याचा रॉबिन हूड
कोण हा कुश्टोबा? कुठला हा कुश्टोबा? कधीचा? काय केले कुश्टोबाने?
पद, हुद्दे, पदवी आणि हक्क, अधिकार
खालील पदे, हुद्दे आणि त्याबरोबर चालत येणारे हक्क आणि अधिकार यांची माहिती हवी आहे. तसेच, समानार्थी भासणार्या शब्दांत काही अर्थच्छटांचे फरक असल्यास तीही माहिती हवी आहे. काही पदे खाली दिली आहेत.
१. जहागिरदार
२. जमीनदार
३. वतनदार
दासबोध : स्वाध्यायाद्वारे अभ्यासाची संधी
श्रीमद दासबोध अभ्यासक्रम
आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले ? - भाग 3
ज्या मूळ लोककथेवरून वाल्मिकीने रामायण हे महाकाव्य रचले ती कथा, मूळ कधी घडली असेल किंवा आख्यायिका म्हणून रूढ झाली असेल याचा काही अंदाज बांधता येण्याची शक्यता अजमावण्याआधी काही मुद्यांचा परामर्श घेणे योग्य ठरेल असे मला वाटते.
व्यर्थ न हो बलिदान्...
व्यर्थ न हो बलिदान...शूरा मी वंदिले....
२६/११ च्या शहीदांना आणि अकारण प्राण गमवाव्या लागणा-या देशबांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली!
त्या सर्वांच्या बलिदानाला लवकरच न्याय मिळो हीच प्रार्थना!