जरि उद्धरणी व्यय न तिच्या हो साचा हा व्यर्थ भार विद्येचा!

आपला समाज इतका नकारवादी व निराशावादी का ?

चर्चेचा हा नवा विषय "कोकणासाठी हवी जल वाहतूक" या चर्चेत प्रसाद१९७१ यांच्या प्रतिसादातून पुढे आलेला आहे. प्रसाद१९७१ यांनी लिहिले होते "ह्या लेखा मागचा उद्देश च कळला नाही. लेखक विसरले असावेत की ते भारत नावाच्या देशात रहातात. इथे तर मुलभुत सुविधा नाहीत आणि होण्याची शक्यता नाही. निम्मा देश अर्धपोटी झोपतो. तिथे लेखकाची हि अपेक्षा अगदीच भाबडी आहे. कोकणात जल वाहतुक होण्या आधी PMT सुधरु दे, आहेत ते रस्ते थोडे बरे होउ देत. . . . . इथे काहीही होणार नाही. आहे त्याच्यात सुख माना. "

चुकवू नयेत असे चित्रपट - ३ कॅसाब्लॅंका ( १९४२ )

आधिचा धागा - चुकवू नयेत असे चित्रपट - पॅटन ( १९७० ) : http://mr.upakram.org/node/3860

आधिचा धागा - चुकवू नयेत असे चित्रपट - डॉक्टर झिवागो ( १९६५ ) : http://mr.upakram.org/node/3862

नमस्कार लोक हो,

आज जो सिनेमा तुम्हाला सांगावासा वाटतो आहे त्याला पण World War-2 ची पार्श्वभुमी आहे. पण ही युद्ध कथा नाही. हा सिनेमा प्रेमाचे वेगवेगळे पदर फार सुन्दर पणे आपल्याला दाखवतो.

हा चित्रपट १९४२ साली तयार केलेला आहे, त्यामुळे तो त्यावेळच्या तंत्रज्ञानाने तयार केलेला आहे हे बघताना लक्षात ठेवावे.

लेखनविषय: दुवे:

शून्य ते अनंतापर्यंत......

प्राचीन भारतीय गणितज्ञांनी जगाला शून्य ही संख्या दिल्यामुळे गणितविश्वाला कलाटणी मिळाली हे कुणीही नाकारू शकत नाही. प्राचीन काळातील बॅबिलोनियन, ग्रीक, सुमेरियन, इजिप्त इत्यादींच्या संस्कृतीत वापरात असलेले अंक व गणितीय पद्धती कळण्यास फारच क्लिष्ट होत्या व सामान्यांच्या आकलनाच्या पलिकडच्या होत्या. भारतातून अरबांच्याद्वारे इतर देशात शून्य ही संकल्पना पोचल्यानंतरच तेथील तज्ञांना शून्याचे महत्व कळू लागले. शून्य ही 1, 2, 3 ... सारखी फक्त संख्या नव्हती. तर दशमान पद्धतीची सुरुवातच या संख्येने झाली. व काही शतकानंतर शून्याला पर्याय नाही हे जगाला कळून चुकले.

कोकणासाठी हवी जलवाहतूक

कोकणाच्या निसर्गाचा बाज काही निराळाच. तिथलं प्रसन्न करणारं वातावरण, हिरवळ हवीहवीशी वाटते. मात्र, उन्हाळ्याची सुट्टी, गणेशोत्सवात कोकणात जाणं कठीण होत असतं. या काळात ट्रेनचं बुकिंग न मिळणं, खाजगी बसेसची मुजोरी अशा समस्या येत जातात. मात्र, त्याच वेळी जलवाहतुकीचा चांगला पर्याय चाकरमान्यांना मिळाल्यास फायदा होऊ शकेल. सर्वसामान्यांना जलवाहतुकीने मोठा आधार मिळू शकेल. त्याशिवाय स्थानिक पातळीवरदेखील रोजगारनिमिर्तीस हातभार लागू शकेल.

चुकवू नयेत असे चित्रपट - २ डॉ. झिवागो ( १९६५ )

आधिचा धागा - चुकवू नयेत असे चित्रपट - पॅटन ( १९७० ) : http://mr.upakram.org/node/3860

नोंद - हा लेख मी आधी दुसर्‍या एका संकेतस्थळावर पण टाकला आहे.

नमस्कार,

लेखनाचा धागा पुढे चालवतो आहे. चित्रपट बनवणे हि फार मोठी कला आहे. त्या मधे बाकी सर्व कला चा अन्तर्भाव होतो. जसे की साहित्य, संगीत, अभिनय, Imagination and skills required for production design and execution. ह्या सर्व बांधुन ठेवतो तो Director.

परदेशी काम करणाऱ्यात भारताचा टक्का कमी

परदेशी काम करणाऱ्यात भारताचा टक्का कमी

मंडळी, माझ्या स्वत:च्या अनुभवावरून आणि माझ्या इतरत्र परदेशी काम करणाऱ्या मित्रांच्या बोलण्यात एक गोष्ट सतत प्रकर्षाने जाणवते ,ती म्हणजे परदेशी काम मिळवणे आणि करणे यामध्ये आपण भारतीय थोडे मागे आहोत.

तुम्हाला आश्चर्य वाटेल,पण १९८०-९० च्या काळात दुबई आणि इतर गल्फ कंट्रीज मध्ये बहुतांश म्हणजे ७०-८०% कर्मचारी भारतीय असायचे! पण गेल्या १०-१५ वर्षापासून अरेबियन कंट्रीज मध्येही फिलिपिनो /मलेशियन/श्रीलंकन/पाकिस्तानी/बांगलादेशी /नेपाली /इजिप्शियन आणि उच्चपदावर ब्रिटीश/अमेरिकन नागरिकांचे प्रमाण वाढते आहे .

चुकवू नयेत असे चित्रपट - पॅटन ( १९७० )

नोंद - हा लेख मी आधी दुसर्‍या एका संकेतस्थळावर पण टाकला आहे.

जर आपल्याला सर्वात उत्तम बघायलाच मिळाले नाही तर जे थोडेसे Above Average आहे तेच फार चांगले वाटायला लागते. त्यामुळे सुमार चित्रपटांचा पण उदो उदो होताना दिसतो. म्हणुन असे वाटले कि, काही उत्तम चित्रपटान्ची ओळख करुन देणारा एक नविन धागा सुरु करावा. ह्या धाग्यातला हा पहिला प्रयत्न.

Internet वर सगळी माहिति उपलब्ध असल्यामुळे मी फक्त तोन्डओळख करुन द्यायच्या विचारात आहे.

Patton ( 1970 )

सांगली जिल्ह्यातील ’देवराष्ट्रे’ गावाबाबत काही...

Allahabad Pillar’देवराष्ट्रे’ हे सांगली जिल्ह्यातल्या छोटया गावाचे नाव तसे परिचित होते. यशवंतराव चव्हाणांचे तसेच रमाबाई रानडे ह्यांचे हे जन्मगाव. गावाच्या नावाबाबत जरा कुतूहल होते कारण इतके जवळजवळ संस्कृत भाषेतील वाटावे असे नाव महाराष्ट्रात तरी दुर्मिळ वाटते. ह्या गावच्या जुनेपणाविषयीहि कोठे काही ऐकलेले वा वाचलेले नव्हते.

कालपरवा असे ध्यानात आले की अलाहाबाद किल्ल्यामध्ये असलेल्या स्तंभावर जो समुद्रगुप्ताचा म्हणून दीर्घ कोरीव लेख आहे त्यात ’देवराष्ट्र’ नावाच्या नगराचा आणि तेथील ’कुबेर’नामक राजाचा उल्लेख आहे. लेखाच्या १९व्या आणि २०व्या ओळीत समुद्रगुप्ताच्या दक्षिणेतील मांडलिक राजांची नावे आहेत.

खैरलांजी हत्याकांडात न्याय मिळाला का ?

खैरलांजी हत्याकांडात न्याय मिळाला का ?

रितुपर्णो घोषची मराठी चित्रपटांविषयीची जळजळ

रितुपर्णो घोष या माणसाचे नाव आपण ऐकले असेलच. बर्फी या चित्रपटाचे ऑस्करसाठी नामांकन झाल्यामुळे प्रादेशिक चित्रपटांवर अन्याय झाल्याची त्याची भावना झाली असावी. आपल्याला झालेली मळमळ ट्विटरवर व्यक्त करण्याच्या सध्याच्या प्रथेला अनुसरून पोटदुखीतून तो खालीलप्रमाणे 'मोकळा झाला'

Wht I'd like to point out is that all Indian Oscar nominations hv come frm Bollywood, barring a few "politically perforced" Marathi films.

https://twitter.com/RITUPARNOGHOSH/status/250412168783212544

 
^ वर