सामाजिक
पाण्याच्या बदलत्या रचनेची भाकडकथा ?
नळाला येणारे पाणी, तळ्यातून येणारे पाणी यातील रचना त्यातील प्रचंड दबावामूळे बदलते (म्हणजे H2O चे 2OH किंवा O2H )आणि मग हे पाणी शरीरात शोषण्यालायक फारच कमी प्रमाणात राहते.
स्वातंत्र्य
आज स्वातंत्र्यदिन पण खरच आम्हि स्वतंत्र आहोत काय? आमच्या स्वातंत्र्यसैनिकांना हेच स्वातंत्र्य अभिप्रेत होतं का? सर्वसमावेशकता कुठे गेली?
मी तर १५ ऑगस्ट काळी फीत बांधून साजरा करायच्या विचारात आहे,
मेरा देश महान म्हणत संसद सुद्धा लिलावाने विक्री केल्या जाईल जय हो जय हो .
मेरा देश महान म्हणत संसद सुद्धा लिलावाने विक्री केल्या जाईल जय हो जय हो .
शांघाय जागतिक प्रदर्शन २०१०. आणि त्यात लागलेली भारताची वाट.
बीजिंग ओलम्पिक (८/८/८ ८.८) चा गड यशस्वी सर केल्यानंतर,
कुरिटिबा शहर: नगर-नियोजनाचे आदर्श प्रारूप
आधुनिक शहरांची दुर्दशा
कुटुंब आणि व्यक्ती
दुसर्या एका धाग्याला प्रतिसाद म्हणून प्रथम हे लिहिण्यास सुरवात केली. परंतु नंतर असे वाटले की हा फारच गुंतागुंतीचा विषय असल्याने नवीन धागाच सुरू करावा.
वरुणयंत्र
डॉ.राजा मराठे यांनी तयार केलेल्या वरुणयंत्राचे प्रयोग सध्या महाराष्ट्राच्या बऱ्याच भागात सुरू आहे. सकाळ या वृत्तपत्राने या प्रयोगाच्या प्रचार व प्रसाराल अग्रक्रम दिल्याचेही दिसून येते आहे.
भ्रष्ट्राचाराचा देशभावनेशी संबंध जोडणे योग्य आहे का?
राष्ट्रकुल खेळा च्या भ्रष्ट्राचारा ची धुणी धुवत देशाच्या इज्जतीची लक्तरे जगाच्या वेशीवर टांगली जात असताना, इतके दीवस ७ वर्ष खेळाची तय्यारी होत असताना आपला कांही संबंध नाही अश्या तोऱ्यात गप्प बसणाऱ्या सरकारला आता वाईट परीस्