विचार
आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले ? - भाग ६
ऋग्वेदकाल- (क्रमश:)
क्रियाशील आदर्श्..
आज http://www.misalpav.com/node/10423 हे वाचले आणि सामान्यामधल्या असामान्यत्वाचे दर्शन झाले. आपल्या मुलीवर 'इदम् न मम' चा संस्कार करणारी ती माउली धन्य होय. असे आदर्श प्रसारमाध्यमांनी आपल्या समोर ठळकपणे आणायला हवे.
आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले ? - भाग 4
इ.स.पूर्व 5000 वर्षे या कालात, भारतीय द्वीपकल्पात असलेल्या मानवी वसाहतींची तात्कालिक परिस्थिती कशा प्रकारची होती हे आपल्याला जाणून घ्यायचे असेल तर आपल्याला गंगेचे खोरे सोडून, पश्चिमेकडे सिंधू नदीचे खोरेही ओलांडून, बलुचिस्तानप
आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले ? - भाग 3
ज्या मूळ लोककथेवरून वाल्मिकीने रामायण हे महाकाव्य रचले ती कथा, मूळ कधी घडली असेल किंवा आख्यायिका म्हणून रूढ झाली असेल याचा काही अंदाज बांधता येण्याची शक्यता अजमावण्याआधी काही मुद्यांचा परामर्श घेणे योग्य ठरेल असे मला वाटते.
व्यर्थ न हो बलिदान्...
व्यर्थ न हो बलिदान...शूरा मी वंदिले....
२६/११ च्या शहीदांना आणि अकारण प्राण गमवाव्या लागणा-या देशबांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली!
त्या सर्वांच्या बलिदानाला लवकरच न्याय मिळो हीच प्रार्थना!
इंटरप्रीटींग ऑब्झर्वेशन्स
आय-टीवाल्यांना ब्लॅक-बॉक्स ही संकल्पना चांगलीच माहिती आहे. सॉफ्टवेअर टेस्टींग वाल्यांनातर जास्तच!
प्रिझनर्स डिलेमा
आपले धर्मग्रंथ कधी लिहिले गेले ? - भाग 2
वाल्मिकी रामायण