राजकारण - समाजकारण

आपण अनेकदा राजकारणापासून, समाजकारणापासून आपल्याला अलिप्त ठेवायचा प्रयत्न करतो. पण समाज आपल्या पासून बनतो अन राजकारण, समाजकारण हे आपल्यासाठी सुद्धा चालते. हा समुदाय याच कारणासाठी बनवला आहे. आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या घटनां बद्दल आपल्या मनातले पडसाद येथे व्यक्त व्हावेत म्हणून.
आजच्या भारताला गरज आहे ती आपण राजकारणात-समाजकारणात सक्रियतेने सहभागी होण्याची. चला तर मग, आपले विचार येथे व्यक्त करा... जसे की..

  • निवडणूक
  • सरकारची ध्येय धोरणे
  • आपण काय करायला हवे?
  • राजकीय घटना
  • असेच अनेक विषय

तिरकस लेखनाचा भन्नाट नमुना

लोकप्रभाच्या ताज्या अंकात आलेल्या एका लेखाचा पत्ता उपक्रमींना आस्वादासाठी देत आहे.

उचललेस तू मीठ मुठभर

यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते.

एम. आर. टी. पी. ऍक्ट

मी काही दिवसापूर्वी माझ्या मोठ्या भावाला (मनोहर रानडे, आर्किटेक्ट / व्हॅल्युअर, दूर ध्वनी ०२० २५३८६५४६) भेटलो तेव्हा तो ह्या ऍक्ट विषयी लिहिण्यात दंग होता. कुतूहल म्हणून सहज विचारले हा काय प्रकार आहे ?

३ ते ६ जून १९८४

३ ते ६ जून १९८४ हा काळ स्वतंत्र (अधुनिक) भारताच्या इतिहासातील महत्वाचा कालखंड आहे. "ऑपरेशन ब्ल्यू स्टार" ही एका अर्थी दुर्दैवी पण तरी सुद्धा काही अंशी यशस्वी मोहीम या काळात राबवली गेली.

इलेक्ट्रॉनिक कचरा - समस्या

नॅनोच्या निमित्ताने... या चर्चेने या विषयला जन्म दिला असे म्हणायला हरकत नाही. चारचाकी कमी किमतीत तयार होणार असल्याने अनेकांना पायाभुत सुविधांवरचा ताण आणि प्रदुषण यांची काळजी वाटू लागली.

दहशतवाद - समाज जागृती - प्रभावी उपाय

मित्रहो, चर्चेचा विषयच बरेच काही सांगुन जातो. सर्व भारतीयांच्या डोक्यात सध्या दोन विषय घर करुन आहेत.

  1. आपल्या दारापर्यंत पोहोचलेली दहशतवाद्यांची कृत्ये.
  2. आर्थिक मंदीचा माझ्यावर/आपल्यावर होणारा परिणाम.

स्वप्न संकेत

१)आपण कळत्या -नकळत्या वयापासून कधीही न पाहीलेल्या वास्तु,इमारती,घरे,गड-किल्ले,रस्ते इत्यादी बाबी स्वप्नात का दिसतात?
२)भगवान रजनीश यांनी वर्णन केलेली देजायू अवस्था हीच काय?
३)याला वैद्न्यानिक आधार मिळेल काय?

सामाजिक जबाबदारी - प्रसिद्धी माध्यमे आणि आपण

बाँब स्फोट, गोळीबार, हल्ला हे हल्लीचे सर्वात जास्त वाचले जाणारे, ऐकले जाणारे शब्द आहेत. वाचेल् जातात वृत्तपत्रात, महाजालावर आणि ऐकले जातात दृकश्राव्य माध्यमांवर.

संगणकीय मराठीकरण - प्रमाणीकरणाची गरज

संगणकिय जगतात संगणक वापरणार्‍यांसाठी मराठी भाषा हा प्रकार बर्‍यापैकी मागे आहे. अर्थात नवे नवे प्रयत्न सुरु असताना दिसत आहेत. पण मराठीकरण केले जाते म्हणजे नक्की काय केले जाते हे समजणे मला तरी गरजेचे वाटते.

उत्थान

पुण्यातील श्री. अरविंद हर्षे प्रत्येक दिवाळीला आम्हाला पत्र पाठवून एखाद्या तळागाळातील संस्थेला दिवाळीसाठी धनरुप / वस्तुरुप मदत करण्याविषयी सुचवितात. ह्या वेळी त्यांनी डॉ.

हम दो, हमारे चार...!

राम राम मंडळी,

किती जगणार

मराठी भाषा किती जगणार. येथे आपण हल्ली संस्कृत भाषेवर चाललेल्या चर्चा, वाद - प्रतिवाद पाहतो आहोतच. पण उद्या मराठीची अवस्था सुद्धा हिच होणार आहे असे वाटते. तुम्हाला काय वाटते?

दहशतवाद्यांचे बदलते स्वरुप

गेल्या शतकातील भारतातील मुस्लिम दहशतवादी हे अशिक्षित, गरीब होते.

७०० बिलीयन डॉलर्सचा प्रश्न

ह्या चर्चेचा उद्देश जगाला कृष्णधवल माध्यमातून पहाण्याचा नाही आहे. पण बर्‍याचदा जगातील आणि स्थानीक व्यवस्थांचा विचार करताना समाज अथवा समाजातील अग्रणी तसे पाहतात म्हणून हा चर्चाप्रपंच.

निव्वळ राजकारण की देशद्रोह?

आत्ताच रीडीफ.कॉम वर वाचल्याप्रमाणे (आणि आता ही बातमी इतर सर्व भारतीय पोर्टल्सवर आहे असे दिसतेयं) अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बूश ने अमेरिकन काँग्रेसला दिलेली उत्तरे आणि भारतातील प्

काश्मीरचा स्वातंत्र्यदिन (स्वामिनाथन अय्यर यांच्या लेखाचा अनुवाद) - १

१५ ऑगस्ट रोजी भारताने ब्रिटिश साम्राज्यापासून मिळालेले स्वातंत्र्य साजरे केले. पण काश्मीरी लोकांनी भारतापासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बंद पुकारला.

सोनियाचा "चिनू"

सोनिया गांधींना चीनने ऑलिंपिक्सच्या उद्घाटनाचे वैयक्तिक आमंत्रण दिले होते. तसे करताना राष्ट्रपती आणि पंतप्रधानांना मात्र दिले नव्हते.

अतिरेकी आणि अतिरेक

हे लिहीत असताना गोष्टींची तुलना अथवा समान मानण्याचा मनोदय नाही. फक्त आपल्याकडे मानवी जीवनाचे मूल्य काय आहे हा प्रश्न पडल्यामुळे लिहीत आहे...

आर्थिक सत्तेचे नवीन केंद्रीकरण

न्यु यॉर्क टाईम्सचे प्रसिद्ध स्तंभ लेखक "थॉमस फ्रिडमन" यांचा मे २१ चा एक लेख वाचनात आला. लेखाचे नाव आणि दुवा आहे, "Imbalances of Power". हा लेख मुळातून वाचण्या सारखा आणि विचार करायला लावणारा आहे.

भारतरत्नाची जयंती

आज १४ एप्रिल भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती .त्या निमित्त त्यांना भावपुर्ण आदरांजली
जयंतीनिमित्त सर्वांना हार्दीक शुभेच्छा !

`श्रीराम' यांच्या जगन्मान्य अस्तित्त्वाचे दाखले

१. श्रीरामाच्या काही नावांचा उगम
२. रामपरिवार व अवतार
३. वैशिष्ट्ये
४. रामायण
५. रामायणातील काही प्रसंगांचा भावार्थ

गुढीपाडव्याच्या निमित्ताने सर्व उपक्रमावरील सदस्यांना हार्दिक शुभेच्छा !

अ. गुढीपाडवा असा साजरा करा !

१. हिंदूंचा नववर्षारंभदिन गुढीपाडवा
२. गुढी उभारण्याची पद्धत
३. धर्मध्वज पूजा-विधी
४. कडुनिंबाचा प्रसाद
५. संवत्सर पूजा

आ. गुढीपाडव्याचे महत्त्व

प्रतापसूर्य छ. शिवाजी महाराज !

शिवचरित्राच्या गायनानेच प्रत्येक हिंदूला बारा हत्तींंचे बळ येते. कितीही गायले, तरी त्याची गोडी अवीट व न संपणारी आहे !
फाल्गुन कृ. तृतीयेला (२४ मार्च २००८) असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त हा लेख....!

सरबजीतला १ एप्रिल रोजी फाशी देणार

सरबजीतला १ एप्रिल रोजी फाशी देणार

कम्यूनिझम - मार्क्सवाद्यांसाठीची अफूची गोळी

कम्यूनिझम अर्थात साम्यवाद, हा कोणे एके काळी किमान अर्ध्याजगावर राज्य करत होता. पण ऑर्वेलच्या कादंबरी प्रमाणे १९८४ नंतर साम्यवाद हळूहळू खालावत गेला.

स्वातंत्र्यवीर सावरकर - माहीतीपूर्ण संकेतस्थळ

आज स्वातंत्र्यवीर सावरकरांची ४२वी पुण्यतिथी. आजच सावरकरांवरील खूप सुंदर आणि माहीतीपूर्ण मराठी-इंग्रजी संकेतस्थळ चालू केले आहे.

वैभवी दारीद्र्य आणि दरीद्री वैभव

पूर्वपिठीका: केशवजी नाईकांच्या चाळीत वाद घालत असताना प्रकाशरावांनी सुचवल्याप्रमाणे एक वेगळी चर्चा सुरू करत आहे.

केशवजी नाईक चाळीत मशीद बांधण्याचा घाट

लोकमान्य टिळकांनी गिरगाव येथील केशवजी नाईक चाळीत १८९३ साली सुरू केलेल्या मुंबईतील पहिल्या सार्वजनिक गणेशोत्सवाची अखंड उत्सव परंपरा खंडित होण्याची भीती निर्माण झाली आहे.

अर्थसंकल्प २००८

फेब्रुवारी महिन्या पुर्वार्ध संपत येतो तसे भारतीय आर्थिक वर्षाच्या अखेरीचे वेध लागतात. एरवी आंग्ल वर्षाखेर आनंदाने साजरे करणारे भारतीय (आम आदमी - म्हणजे कोण हे आम्हाला आजवर कळलेले नाही.

सेन्सॉरशीप आणि स्वातंत्र्य

हा चर्चा विषय सुचण्याची चालना मला गणेशरावांच्या ह्या लेखामुळे आणि त्यातील माझ्यासकट अनेकांच्या प्रतिक्रीयांमुळे आली...

लेखाचा खुलासा

तरीही ते म्हणतात, `आम्ही महाशक्ती होणार !'
दारूगुत्ते वाढताहेत, वेश्या रस्त्यावर खुणावताहेत
गॅसटंचाई भेडसावत आहे, झोपडपट्टी वाढत आहे ।। १ ।।
गुन्हेगारीच्या चित्रपटांची चलती आहे, दरोड्यांची संख्या वाढती आहे

जनतेला मतदानाच्या संदर्भात विशेष अधिकार देणारे घटनेतील ४९ वे कलम !

जनतेला मतदानाच्या संदर्भात विशेष अधिकार देणारे घटनेतील ४९ वे कलम !

हिंदूंनो, मुसलमानांनी आपल्या धर्मबांधवांवर केलेला अत्याचार कधीही विसरू नका !


हिंदूंनो, मुसलमानांनी आपल्या धर्मबांधवांवर केलेला अत्याचार कधीही विसरू नका !

चीनी कम

चीनी कम - शीर्षक वाचुन अमिताभ बच्चन - तबु यांनी भुमिका केलेल्या चित्रपटासंबंधीत लेख वाटला असेल तर ते साफ चुक आहे. चीन आपल्यापेक्षा प्रगत आहे असे माझे नाही, अलिकडेच भेट देउन आलेल्या सोनिया गांधींचे मत आहे.

महाराष्ट्र व त्यातील शहरे -येत्या काही वर्षात

नमस्कार ,
ही चर्चा यासाठीच की ......

भारतीय मतदार

आपल्याकडे ग्रामपंचायती पासून लोकसभे पर्यंत कोणत्याही निवडणुका आल्या कि शब्दांचे खेळ सुरु होतात. मतदाराचा लगेच मतदार राजा होतो. जगभरात थोड्याफार फरकाने सगळीकडे हिच परिस्थिती असावी असे वाटते.

रामसेतू आणि राजकारण

सध्या सेतूसमुद्रम् प्रकप्लाला अनुसरुन रामसेतू या विषयावर अनेक ठिकाणी चर्चा झडत आहेत. प्रसारमाध्यमांकडे तर याशिवाय कुठलाच विषय दिसत नाही. तसेच एखादे चर्चेचे गुर्‍हाळ (सध्यातरी इथे काहीच करु शकत नाही) इथेही चालावे असे वाटते.

धर्म देवाने निर्माण केला काय?

जगतील जवळ जवळ सर्व धर्मियांचे मानणे आहे की, धर्म देवाने निर्माण केला. मला काही प्रश्न सतावतात. कोणी माझे समाधान करेल काय?
१. पृथ्वीवर हजारो धर्म आहेत. मग विश्वात किती?

दहीहंडी

सर्व उपक्रमिंना गोपाळकाल्याच्या हार्दीक शुभेच्छा !

काय भावात पडलं ऑर्कुट?

राम राम,

आजच्या सकाळमधली ही बातमी वाचा!

आता बोला, काय भावात पडलं ऑर्कुट?

असो, आंतरजालावर अनोळखी व्यक्तिंशी मैत्री वगैरे करताना सांभाळलं पाहिजे हाच धडा यावरून मिळतो!

आपला,
(सावध) तात्या.

महाराष्ट्राचे दैवत कोणते

महाराष्ट्राचे दैवत नक्की कोणते?

बोधकथा

म्हसोबाचे डोळे

सुट्टीचा एकच दिवस...

उपक्रमींनो मागे आपण उत्पादने, सेवाक्षेत्र आणि भारतीय हि चर्चा केली. त्याचर्चेचा कुठेतरी अप्रत्यक्ष संबंध लावत ही चर्चा सुरू करत आहे.

विचार आणि चमत्कार.

लोक नेहमीच चमत्कारावर विश्वास ठेवतात .का ते कळत नाही.

युती तुटायला हवी का?

२० वर्षाहून अधिक काळ असणाऱ्या शिवसेना-भाजप युतीत तेढ निर्माण होऊन युती तुटायची वेळ आली आहे कारण प्रतिभाताई पाटील यांना सेनेने दिलेला पाठींबा(अजुनही काही कारणे असु शकतात).केवळ हिंदुत्वाच्या मुद्द्यावर या दोन पक्षांत युती झाली

महाभारत - परत पुढे चालू - घटोत्कच

चर्चेमध्ये महापराक्रमी उपक्रमींचा महाभारत हा एक जिव्हाळ्याचा विषय. आज एका मित्राने विरोपाने काही माहिती पाठवली. हि माहिती भीमपुत्र घटोत्कच बद्दल आहे. ती जशीच्या तशी येथे देतो आहे.

वडा पाव - एक चांगला प्रयत्न

हमारे जमाने के दाम मे... अशा जाहिरातीने स्वतःकडे वृद्धाना आणि खेळणी देउन मुलांना मॅकडोनाल्डच्या शर्यतीत आमचे घोडे कुठे तरी निदान दिसते तरी आहे.

सरकारची कामगिरी - आपलं मत

काल आपल्या (म्हणजे जे आपल्या देशाचे आहे ते आपले या अर्थाने) सरकारने ३ वर्षे पुर्ण केली. गेल्या १५-२० वर्षात आपण आघाडी सरकारेच पहात आहोत. आघाडीची असली तरी आता जवळपास पुर्ण मुदतीची आहेत.

विटाळा चं थोतांड

दै. महानगर,१६ मे २००७ चा लेख-

राष्ट्रपती कोण-दै. लोकसत्ता

भारताचा राष्ट्रपती होण्याचा मान सुशीलकुमार शिंदे या मराठी माणसाला मिळू शकतो.पण त्यांना शरद पवारांचा विरोध आहे कारण नजिकच्या काळात राजकारणाचे फासे पवारांच्या बाजूने पडले जाण्याची शक्यता आहे आणि तसे फासे पडले तर पंतप्रधानपदा

भारतात द्विपक्षीय राज्यपद्धती आवश्यक

राष्ट्रपती कलाम यांचे हे उदगार आहेत. खरतर या विषयावर चर्चा सुरू करायचा प्रस्ताव अनेक दिवस मनात रेंगाळत होता. वर्तमान पत्र वाचल्यावर हुरूप आला.

पुणे पॅटर्न

मित्र हो,

Syndicate content