राजकारण - समाजकारण
आपण अनेकदा राजकारणापासून, समाजकारणापासून आपल्याला अलिप्त ठेवायचा प्रयत्न करतो. पण समाज आपल्या पासून बनतो अन राजकारण, समाजकारण हे आपल्यासाठी सुद्धा चालते. हा समुदाय याच कारणासाठी बनवला आहे. आपल्या आजूबाजूला घडत असलेल्या घटनां बद्दल आपल्या मनातले पडसाद येथे व्यक्त व्हावेत म्हणून.
आजच्या भारताला गरज आहे ती आपण राजकारणात-समाजकारणात सक्रियतेने सहभागी होण्याची. चला तर मग, आपले विचार येथे व्यक्त करा... जसे की..
- निवडणूक
- सरकारची ध्येय धोरणे
- आपण काय करायला हवे?
- राजकीय घटना
- असेच अनेक विषय
आंदोलन आणि फलित
प्रेषक नितिन थत्ते (गुरू, 12/29/2011 - 06:22)काल काही वैयक्तिक कामानिमित्त बांद्रा कुर्ला संकुलात गेलो होतो. कामादरम्यान वेळ होता म्हणून १२ वाजण्याच्या सुमारास एमएमआरडीएच्या मैदानात चक्कर टाकली.
दारिद्र्य
प्रेषक नितिन थत्ते (शुक्र, 09/23/2011 - 06:26)नुकताच विविध वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झालेल्या "तुम्ही दिवसाला ३२ रु खर्च करता? मग तुम्ही गरीब नाही" अश्या स्वरूपाच्या बातम्यांवरून गदारोळ उठला आहे.
निवडणूक सुधारणा - उमेदवारास परत बोलावण्याचा अधिकार
प्रेषक नितिन थत्ते (सोम, 08/29/2011 - 10:00)जनलोकपाल विधेयकाच्या गदारोळानंतर अण्णा हजारे यांनी पुढील पावले म्हणून निवडणूक सुधारणांचा मुद्दा बोलून दाखवला आहे.
भ्रष्टाचाराविरुद्ध लढा
प्रेषक रणजित चितळे (सोम, 08/29/2011 - 03:55)जन लोकपाल हे विधेयक संसदेत आणण्यासाठी अण्णा हजारे ह्यांच्या आमरण उपोषणा बद्दल लोकांकडून व सरकार कडून बरेच प्रश्न विचारले जात आहेत. प्रामुख्याने त्यातले काही प्रश्न असे आहेत.
कम्युनल अँड टार्गेटेड व्हॉयलन्स विरोधातील विधेयक
प्रेषक विकास (गुरू, 06/09/2011 - 13:34)पंतप्रधानांच्या कार्यालयाअंतर्गत आणि सोनीया गांधी यांच्या अध्यक्षतेखाली लोकशाहीपद्धतीने निवडून न आलेल्या आणि राज्यघटनेच्या अंतर्गत कुठलेही पद नसलेल्या व्यक्तींची एक समिती नेमली गेली आहे.
परत एकदा म्हणावे का - "सरकारचे डोके ठिकाणावर आहे का?"
प्रेषक विकास (शनि, 06/04/2011 - 23:32)बाबा रामदेव यांचे भारत स्वाभिमान आंदोलन ज्या संदर्भात चालू केले गेले तो भ्रष्टाचार आणि परदेशात गेलेला काळा पैसा परत आणणे या संदर्भात इतर उचपक्रमावर र्चा चालू आहेत आणि तेथे त्या बद्दल अधिक लिहीता येईल.
भ्रष्टाचाराचे मूळ
प्रेषक विकास (मंगळ, 05/31/2011 - 16:16)ट्रान्स्परन्सी इंटरनॅशनलच्या अभ्यासानुसार भारताचा भ्रष्टाचाराचा इंडेक्स हा ३.३ आहे. जितका हा इंडेक्स शून्याच्या जवळ तितका वाईट तर जितका १० च्या जवळ तितका चांगला असतो.
इट्स दी इकॉनॉमी....
प्रेषक विकास (शुक्र, 05/13/2011 - 11:11)१९९२ सालच्या अमेरीकन राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणूकात राष्ट्रीय पातळीवर अननुभवी असलेल्या बिल क्लिंटनला तत्कालीन राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच बुश यांच्याशी सामना देयचा होता.
इस्लामिक (?) बॅंक कशासाठी ?
प्रेषक बाबासाहेब जगताप (रवि, 02/06/2011 - 12:37)केरळ उच्च न्यायालयाने नुकतिच इस्लामिक बॅंक स्थापन करण्यास परवानगी दिली आहे. इस्लामिक शरियत कायद्यानुसार या बॅंकेचा कारभार चालणार आहे व तिच्यावर इतर बॅंकांप्रमाणे रिजर्व बॅंकेचे नियंत्रण नसेल.
भावनियंत्रण आणि बाजारव्यवस्था
प्रेषक नितिन थत्ते (बुध, 01/26/2011 - 18:58)सध्या माध्यमांमध्ये चर्चिला जाणारा एक विषय म्हणजे वाढती महागाई हा आहे.
भ्रष्टाचार व लॉबीइंग
प्रेषक रणजित चितळे (रवि, 01/02/2011 - 05:34)१ निरा राडीया ह्या मोठ मोठ्या कंपन्यांसाठी लॉबीइंग करायच्या. अर्थातच पैशाच्या मोबदल्यात. अशा लॉबीइंगला भ्रष्टाचार म्हणता येईल का. सिग्नलला पोलिसाने पकडले तर काही लोक पैसे देऊन सुटतात - हे एक प्रकारचे लॉबीइंगच झाले.
संचित
प्रेषक रणजित चितळे (शनि, 12/18/2010 - 06:17)आपल्याला रस्त्या मधून जाताना एखादा रोगाने त्रस्त असह्य भिकारी दिसतो, कोणाला जन्मताच असाध्य वेदना देणारा रोग असतो, कोणी अंबानीचा पोर असतो जो हजारो करोडोंचा मालक असतो कोणी राहुल गांधी जन्मताच एका साम्राज्याचा धनी असतो (पुढे ते
विमानतळावरील सुरक्षा कक्षा
प्रेषक रणजित चितळे (बुध, 12/15/2010 - 09:17)आपण जेव्हा विमानतळावरच्या सुरक्षा कक्षेत (सिक्युरीटी साठी) जातो तेव्हा आपल्याला एक सूची लावलेली दिसते. त्यात अशा व्यक्तींची नावे असतात ज्यांना सिक्युरीटी तून सूट दिले गेली आहे सरकारने. साधारण २१ पदांची नावे आहेत त्या सुचीत.
'गावगुंफण' : सक्षम स्त्रिया = सर्वांगीण प्रगती
प्रेषक चिंतातुर जंतू (गुरू, 10/21/2010 - 06:23)![]() |
| सक्षम स्त्रिया |
या दोन्ही संघटना विचाराने मूलभूततावादी आहेत,
प्रेषक thanthanpal (गुरू, 10/07/2010 - 18:40)राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि स्टुडंट्स इस्लामिक मूव्हमेंट ऑफ इंडिया (सिमी) या दोन्ही संघटनांमध्ये काही फरक नाही. त्या एकाच नाण्याच्या दोन बाजू असल्यासारख्या आहेत.
जगाला ऊर्जा पुरविण्याची भारतात क्षमता - काकोडकर
प्रेषक thanthanpal (रवि, 10/03/2010 - 07:08)जगाला ऊर्जा पुरविण्याची भारतात क्षमता - काकोडकर
Sunday, October 03, 2010 AT 12:00 AM (IST)
रुपये १००१
प्रेषक मन (शुक्र, 10/01/2010 - 14:05)बंधुंनो, हायकोर्टाचा निकालाला शांतपणे घटनात्मक पद्धतीनं सामोरं गेल्याबद्दल सगळ्या सगळ्यांचे मनापासुन आभार.
इथुन पुढही सर्व काही वैधानिक मार्गानच अधिकाधिक सामंजस्यानं जाइल अशी मी आशा बाळगतो.
भारतीय सैन्याचा इतिहास हा सत्ता हातात घेण्याचा...आपल्या विचारांचे स्वागत आहे.
प्रेषक thanthanpal (शनि, 09/25/2010 - 14:00)आताच सकाळ पेपर मध्ये खालील बातमी वाचली. तशी TV वर सकाळी ११ वाजे पासूनच येत होती, पण TV ची बातमी म्हणजे सनसनीच असते.
सारे चानेल थकले गात कलमाडी भ्रष्ट्र गाथा
प्रेषक thanthanpal (गुरू, 09/23/2010 - 12:34)आता या अखेरच्या क्षणी राष्ट्रकुल'च्या गोंधळ सोडवायला पंतप्रधान धावले काय उपयोग?
आपला देश महान आहे. खरच विश्वास वाटत नाही ?
प्रेषक thanthanpal (बुध, 09/22/2010 - 05:51)आपला देश महान आहे. खरच विश्वास वाटत नाही ?
रस्त्यावर या ४०% लाचेचे खड्डे पडतात हे काय या भ्रष्ट्र राजकारण्यांना माहित नाही.
प्रेषक thanthanpal (सोम, 09/20/2010 - 12:29)'खड्डे असणाऱ्या राज्य रस्त्यांवरील टोल वसूल करण्यात येऊ नये, अशी राज्य शासनाची भूमिका आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात अशा मार्गावरील टोल बंद करण्यात येतील. ' अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी केली.
या विधेयकामुळे अमेरिकेत नवे उद्योगधंदे तयार होण्यास चालना मिळेल.
प्रेषक thanthanpal (गुरू, 09/16/2010 - 15:32)जागतिककरण ग्लोबल जग, ग्लोबल व्हिलेज जग हे आता एक खेडे झाले आहे.
जिमी कार्टर यांना मेडिकल नीतीमत्तेचे आणि इतर नीतीमत्तेचे पुस्तक
प्रेषक thanthanpal (मंगळ, 09/14/2010 - 09:16)अमेरिकेच्या गिल्ट कॉन्शन्सचे आऊटसोर्सिंग
‘ध्वनीकेंद्राला’ सेन्सर्स हा वर मी गणराया मागितला आहे.
प्रेषक thanthanpal (शुक्र, 09/10/2010 - 11:01)कालच मिस्टर इंडिया!
पुस्तकपरिचय- १९८४: ले- जॉर्ज ऑर्वेल : भाग २-अंतिम
प्रेषक नितिन थत्ते (बुध, 09/01/2010 - 17:04)पुस्तकपरिचय- १९८४: ले- जॉर्ज ऑर्वेल : भाग १
एकूण राजवटीची ओळख झाल्यावर कथानकाकडे वळू.
पाण्याच्या बदलत्या रचनेची भाकडकथा ?
प्रेषक बाबासाहेब जगताप (रवि, 08/15/2010 - 14:20)नळाला येणारे पाणी, तळ्यातून येणारे पाणी यातील रचना त्यातील प्रचंड दबावामूळे बदलते (म्हणजे H2O चे 2OH किंवा O2H )आणि मग हे पाणी शरीरात शोषण्यालायक फारच कमी प्रमाणात राहते.
जनगणनेत जात?
प्रेषक बाबासाहेब जगताप (शुक्र, 06/11/2010 - 08:11)भारत सरकारच्या वतीने देशव्यापी जनगणनेचा कार्यक्रम सध्या सुरु आहे. जगातल्या सर्वात जास्त लोकसंख्या असणाऱ्या देशांपैकी असलेल्या भारतात होऊ घातलेली ही जनगणना अर्थातच अनेक बाबतीत वैशिष्ट्यपूर्ण आहे.
करभरणा, कराचा स्रोत, हक्क आणि मुंबई/महाराष्ट्र
प्रेषक नितिन थत्ते (रवि, 05/09/2010 - 12:36)नुकत्याच येथील एका लेखात आणि प्रतिसादात आणि मित्रस्थळांवरील काही चर्चांमधून एक वाक्य पुनःपुन्हा वाचायला मिळाले.
तिरकस लेखनाचा भन्नाट नमुना
प्रेषक बाबासाहेब जगताप (रवि, 11/15/2009 - 06:32)लोकप्रभाच्या ताज्या अंकात आलेल्या एका लेखाचा पत्ता उपक्रमींना आस्वादासाठी देत आहे.
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा
- पुढे वाचा
उचललेस तू मीठ मुठभर
प्रेषक भोचक (गुरू, 11/12/2009 - 11:28)यंदाच्या 'मौज'च्या दिवाळी अंकात महात्मा गांधींनी केलेल्या मिठाच्या सत्याग्रहाविषयी पत्रकार अंबरिश मिश्र यांचा एक छान लेख आहे. एरवी गांधीजींनी केलेले हे एक आंदोलन या पलीकडे त्याची आपल्याला फारशी माहिती नसते.
एम. आर. टी. पी. ऍक्ट
प्रेषक vk (शुक्र, 09/18/2009 - 11:50)मी काही दिवसापूर्वी माझ्या मोठ्या भावाला (मनोहर रानडे, आर्किटेक्ट / व्हॅल्युअर, दूर ध्वनी ०२० २५३८६५४६) भेटलो तेव्हा तो ह्या ऍक्ट विषयी लिहिण्यात दंग होता. कुतूहल म्हणून सहज विचारले हा काय प्रकार आहे ?
३ ते ६ जून १९८४
प्रेषक विकास (गुरू, 06/04/2009 - 20:50)३ ते ६ जून १९८४ हा काळ स्वतंत्र (अधुनिक) भारताच्या इतिहासातील महत्वाचा कालखंड आहे. "ऑपरेशन ब्ल्यू स्टार" ही एका अर्थी दुर्दैवी पण तरी सुद्धा काही अंशी यशस्वी मोहीम या काळात राबवली गेली.
इलेक्ट्रॉनिक कचरा - समस्या
प्रेषक चाणक्य (मंगळ, 03/31/2009 - 13:16)नॅनोच्या निमित्ताने... या चर्चेने या विषयला जन्म दिला असे म्हणायला हरकत नाही. चारचाकी कमी किमतीत तयार होणार असल्याने अनेकांना पायाभुत सुविधांवरचा ताण आणि प्रदुषण यांची काळजी वाटू लागली.
दहशतवाद - समाज जागृती - प्रभावी उपाय
प्रेषक चाणक्य (सोम, 12/15/2008 - 04:07)मित्रहो, चर्चेचा विषयच बरेच काही सांगुन जातो. सर्व भारतीयांच्या डोक्यात सध्या दोन विषय घर करुन आहेत.
- आपल्या दारापर्यंत पोहोचलेली दहशतवाद्यांची कृत्ये.
- आर्थिक मंदीचा माझ्यावर/आपल्यावर होणारा परिणाम.
स्वप्न संकेत
प्रेषक सूर्यकांत डोळसे (मंगळ, 12/09/2008 - 08:08)१)आपण कळत्या -नकळत्या वयापासून कधीही न पाहीलेल्या वास्तु,इमारती,घरे,गड-किल्ले,रस्ते इत्यादी बाबी स्वप्नात का दिसतात?
२)भगवान रजनीश यांनी वर्णन केलेली देजायू अवस्था हीच काय?
३)याला वैद्न्यानिक आधार मिळेल काय?
सामाजिक जबाबदारी - प्रसिद्धी माध्यमे आणि आपण
प्रेषक चाणक्य (मंगळ, 12/02/2008 - 05:33)बाँब स्फोट, गोळीबार, हल्ला हे हल्लीचे सर्वात जास्त वाचले जाणारे, ऐकले जाणारे शब्द आहेत. वाचेल् जातात वृत्तपत्रात, महाजालावर आणि ऐकले जातात दृकश्राव्य माध्यमांवर.
संगणकीय मराठीकरण - प्रमाणीकरणाची गरज
प्रेषक चाणक्य (शनि, 11/08/2008 - 05:40)संगणकिय जगतात संगणक वापरणार्यांसाठी मराठी भाषा हा प्रकार बर्यापैकी मागे आहे. अर्थात नवे नवे प्रयत्न सुरु असताना दिसत आहेत. पण मराठीकरण केले जाते म्हणजे नक्की काय केले जाते हे समजणे मला तरी गरजेचे वाटते.
उत्थान
प्रेषक सृष्टीलावण्या (शुक्र, 10/24/2008 - 05:22)पुण्यातील श्री. अरविंद हर्षे प्रत्येक दिवाळीला आम्हाला पत्र पाठवून एखाद्या तळागाळातील संस्थेला दिवाळीसाठी धनरुप / वस्तुरुप मदत करण्याविषयी सुचवितात. ह्या वेळी त्यांनी डॉ.
किती जगणार
प्रेषक चाणक्य (शुक्र, 10/17/2008 - 10:32)मराठी भाषा किती जगणार. येथे आपण हल्ली संस्कृत भाषेवर चाललेल्या चर्चा, वाद - प्रतिवाद पाहतो आहोतच. पण उद्या मराठीची अवस्था सुद्धा हिच होणार आहे असे वाटते. तुम्हाला काय वाटते?
दहशतवाद्यांचे बदलते स्वरुप
प्रेषक सृष्टीलावण्या (मंगळ, 10/07/2008 - 14:12)गेल्या शतकातील भारतातील मुस्लिम दहशतवादी हे अशिक्षित, गरीब होते.
७०० बिलीयन डॉलर्सचा प्रश्न
प्रेषक विकास (मंगळ, 09/23/2008 - 11:32)ह्या चर्चेचा उद्देश जगाला कृष्णधवल माध्यमातून पहाण्याचा नाही आहे. पण बर्याचदा जगातील आणि स्थानीक व्यवस्थांचा विचार करताना समाज अथवा समाजातील अग्रणी तसे पाहतात म्हणून हा चर्चाप्रपंच.
निव्वळ राजकारण की देशद्रोह?
प्रेषक विकास (गुरू, 09/04/2008 - 00:37)आत्ताच रीडीफ.कॉम वर वाचल्याप्रमाणे (आणि आता ही बातमी इतर सर्व भारतीय पोर्टल्सवर आहे असे दिसतेयं) अमेरिकन राष्ट्राध्यक्ष बूश ने अमेरिकन काँग्रेसला दिलेली उत्तरे आणि भारतातील प्
काश्मीरचा स्वातंत्र्यदिन (स्वामिनाथन अय्यर यांच्या लेखाचा अनुवाद) - २
प्रेषक नवीन (गुरू, 08/21/2008 - 19:39)भाग १ वरून पुढे
काश्मीरचा स्वातंत्र्यदिन (स्वामिनाथन अय्यर यांच्या लेखाचा अनुवाद) - १
प्रेषक नवीन (गुरू, 08/21/2008 - 19:32)१५ ऑगस्ट रोजी भारताने ब्रिटिश साम्राज्यापासून मिळालेले स्वातंत्र्य साजरे केले. पण काश्मीरी लोकांनी भारतापासून स्वातंत्र्य मिळवण्यासाठी बंद पुकारला.


