उपक्रम सेवादात्याकडे काही व्यत्यय आल्याने उपक्रम काही काळ बंद होते. आता ते पूर्ववत सुरू झाले आहे. गैरसोयीबद्दल दिलगीर आहोत.
राजकारण
प्रेषक baba (बुध, 08/25/2010 - 04:27)राजकारणात तरुण कसे येतील?
६० च्या वर निवॄत्ति हवी का ?
व्व्व्व् फ्फ्फ्फ् फ्फ्फ्फ् फ्फ् र्व्त्व्त् व् त्व्त्३ ३व्३५त्व्४ ३५३२५३२ ३व्फ्व्ग्व्र् वेव्त्र्त्
मी येडा हाय का ? मग मला लाथा घाला ! भाग १/२
प्रेषक गांधीवादी (बुध, 08/25/2010 - 03:43)मी येडा हाय का ! मग मला लाथा घाला ! भाग १/२
प्रेषक: गांधीवादी मंगळ, 24/08/2010 - 19:25
* संस्कृती
* धर्म
* इतिहास
* समाज
* तंत्र
* भूगोल
* विज्ञान
* राजकारण
* विचार
मी देशी घेत नाही.
असमान पातळीवर स्पर्धा करावी लागत असल्या मुळे त्यांना आरक्षण द्या
प्रेषक रिकामटेकडा (मंगळ, 08/24/2010 - 18:09)आकाशाचा कागद आणि समुद्राची शाई केली तरी आरक्षणाविषयीची चर्चा संपणार नाही असे म्हणतात. जाऊ दे! साध्याच शैलीत लिहितो.
उपेक्षित, दुबळ्या, अन्यायग्रस्त गटांना आरक्षण देण्याची पद्धत सर्वच समाजांमध्ये असते. समाजाची कल्याणकारी मानसिकता असेल तितक्या प्रमाणात आरक्षणे देण्याविषयी उदारभाव असतो. तरीही, आरक्षणाविषयी विचार करताना उपयुक्त वाटण्याची शक्यता असलेले काही मुद्दे नोंदवितो.
इ-बे : १०१
प्रेषक आरागॉर्न (मंगळ, 08/24/2010 - 13:50)उपक्रमींपैकी कुणी इ-बे वापरले असल्यास माहिती हवी आहे.
"टू द लास्ट बुलेट" या पुस्तकाचा परिचय
प्रेषक जकार्तावाले काळे (सोम, 08/23/2010 - 11:45)टू द लास्ट बुलेट-विनिताताई कामटे यांनी विनीताताई देशमुख यांच्या सहकार्याने लिहिलेल्या पुस्तकाचा परिचय
(हा लेख 'मिसळपाव' या संस्थळावर पूर्वी प्रसिद्ध केला गेलेला आहे.)
- प्रतिसाद देण्यासाठी येण्याची नोंद करा किंवा सदस्य व्हा
- पुढे वाचा
मेडिकल प्रवेश सामाईक परीक्षा (सीईटी) भारतभर एकच होणार आहे.
प्रेषक thanthanpal (रवि, 08/22/2010 - 06:41)वैद्यकीय शिक्षण अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षापासून देशभरात एकच मेडिकल प्रवेश परीक्षा सामाईक परीक्षा (सीईटी) भारतभर एकच होणार आहे.
नातवाच्या जगात (भाग ३: कॉफी मेकर)
प्रेषक ऋषिकेश (शनि, 08/21/2010 - 12:11)वा! आज चक्क नातवाच्या हातची कॉफी प्यायली. "बढीया" हा एकच शब्द सुचतो. त्याला म्हटलंही "तुझ्या हाताला चव आहे हं" तर म्हणतो कसा "अर्थातच! मी काही कॉफी मेकर नव्हे एकाच साच्याची कॉफी बनवायला. जशी हवी तशी कॉफी बनवू शकतो."
श्री. धनंजय आणि श्री. रिकामटेकडा यांच्या चर्चेचे फलित २०५० पर्यंत जाहीर होणार किंवा नाही?
प्रेषक आरागॉर्न (शनि, 08/21/2010 - 05:58)शीर्षकाबद्दल क्षमस्व. श्री. ठणठणपाळ यांचा प्रभाव.
तिकडची चर्चा लांबली, दुसर्या पानावर गेली म्हणून त्या चर्चेतील एका मुद्द्यावर फोकस करण्याचा प्रयत्न. (क्यानन इओएस ७, ३५-१०५, ऑटोफोकस.)
आता भारतातच एका प्रांतात शिखांना धमकावले जात आहे हे आश्चर्यच आहे.
प्रेषक thanthanpal (शुक्र, 08/20/2010 - 12:25)वाचा!! आणि विचार करा!! खरच आपण अतिरेक्यान विरुद्ध, दहाषदवादा विरुद्ध लढण्यास तय्यार आहोत का?
मी २०६० पर्यंत जगणारच आहे इति ठणठणपाळ उवाच
प्रेषक thanthanpal (गुरू, 08/19/2010 - 17:44)मी २०६० पर्यंत जगणारच आहे इति thanthanpal उवाच . यात शंका घेण्या सारखे काय आहे.. बरोबर आहे , याला ओळखणारे शंका येणारच.
